AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : जीवन होतं मृत्यूपेक्षाही भयंकर, आयुष्यात हे लोक असले की…चाणक्यांनी दिलेला सल्ला काय?

आचार्य चाणक्य यांनी काही लोकांसोबत राहिल्यावर तुमच्यावर मोठे संकट येऊ शकते, असे सांगितलेले आहे. कोणत्या लोकांपासून दूर राहायला हवे, ता जाणून घेऊ या...

| Updated on: Jan 24, 2026 | 9:30 PM
Share
आचार्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, ज्या आजदेखील व्यवहारिक जीवनात फार उपयोगी पडतात. आज चाणक्य नीतिनुसार अशाक लोकांविषयी जाणून घेऊ या, ज्यांची संगत असेल तर आयुष्यात खूप मोठी संकटं येतात.

आचार्य चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत, ज्या आजदेखील व्यवहारिक जीवनात फार उपयोगी पडतात. आज चाणक्य नीतिनुसार अशाक लोकांविषयी जाणून घेऊ या, ज्यांची संगत असेल तर आयुष्यात खूप मोठी संकटं येतात.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी कोणत्या लोकांपासून दूर राहायचे, याबाबत सांगितलेले आहे. जे लोक योग्य वेळी तुमची साथ देत नाहीत, कठीण काळात तुम्हाला सोडून जातात ते लोक तुमच्यासाठी खूप धोकादायक असतात.

आचार्य चाणक्य यांनी कोणत्या लोकांपासून दूर राहायचे, याबाबत सांगितलेले आहे. जे लोक योग्य वेळी तुमची साथ देत नाहीत, कठीण काळात तुम्हाला सोडून जातात ते लोक तुमच्यासाठी खूप धोकादायक असतात.

2 / 5
एखादी व्यक्ती तुमचा सतत अपमान करत असेल तर भविष्यात तुमची अडचण वाढू शकते. तुमच्यावर संकट येऊ शकते. तुमचा अपमान करणारी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असते. तसेच तुम्ही अडचणीत सापडल्यास तुम्हाला सोडू जाते. त्यामुळेच तुमचा अपमान करणाऱ्या व्यक्तीपासून नेहमी दूर राहावे.

एखादी व्यक्ती तुमचा सतत अपमान करत असेल तर भविष्यात तुमची अडचण वाढू शकते. तुमच्यावर संकट येऊ शकते. तुमचा अपमान करणारी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असते. तसेच तुम्ही अडचणीत सापडल्यास तुम्हाला सोडू जाते. त्यामुळेच तुमचा अपमान करणाऱ्या व्यक्तीपासून नेहमी दूर राहावे.

3 / 5
जी व्यक्ती नेमहीच वाईट बोलते, ज्या व्यक्तीच्या मनात नेहमीच घृणा असते तशा माणसांपासून दूर राहावे. जीवनात अशी व्यक्ती सोबत असेल तर तुमच्यावर संकटांचा डोंगर उभा राहू शकतो. म्हणूनच नेहमी दुसऱ्यांचे वाईट व्हावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहायला हवे. कायद्याची भीती नसलेल्या लोकांपासूनही नेहमी दूर राहायला हवे.

जी व्यक्ती नेमहीच वाईट बोलते, ज्या व्यक्तीच्या मनात नेहमीच घृणा असते तशा माणसांपासून दूर राहावे. जीवनात अशी व्यक्ती सोबत असेल तर तुमच्यावर संकटांचा डोंगर उभा राहू शकतो. म्हणूनच नेहमी दुसऱ्यांचे वाईट व्हावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या व्यक्तीपासून दूर राहायला हवे. कायद्याची भीती नसलेल्या लोकांपासूनही नेहमी दूर राहायला हवे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले