Chanakya Niti | लहान मुलांची कृती म्हणजे ‘आरसा’ , तुमच्याच कृतीची पुनरावृत्ती, त्यांच्या समोर या 4 गोष्टी टाळाच नाहीतर…
आचार्य चाणक्य हे विद्वान मानले जातात. त्यांनी त्याच्या आयुष्यात अनेक संकटांना समोरे जावे लागले होते. पण न डगमगता त्यांनी प्रत्येक गोष्टीमधून मार्ग काढला. त्यांनी त्याचे अनुभव इतरांना कळावे म्हणून चाणक्यानीती लिहली. यामध्ये आपण आयुष्यात कोणत्या गोष्टी कराव्यात हे सांगितले. चाणक्य नीतीशास्त्रानुसार, आपण बोलताना नेहमी विचार करुन बोलायला हवं. शरीराला झालेली जखम काढता येते पण मनाला लागलेल्या शब्दांची जखम मात्र आयुष्यभर राहतात. आपली मुलं आपलाच आरसा असतात. त्यामुळे त्यांच्या समोर बोलताना किंवा वागताना काही गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
पुतिन यांच्या रशियामध्ये एकूण हिंदू किती आहेत?
जगातील सर्वाधिक सिंह कोणत्या देशात?
जगातील सर्वात खारट समुद्र कोणता माहितीये?
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने शेअर केले लग्नाचे फोटो... लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव !
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
