Chanakya Niti | लहान मुलांची कृती म्हणजे ‘आरसा’ , तुमच्याच कृतीची पुनरावृत्ती, त्यांच्या समोर या 4 गोष्टी टाळाच नाहीतर…
आचार्य चाणक्य हे विद्वान मानले जातात. त्यांनी त्याच्या आयुष्यात अनेक संकटांना समोरे जावे लागले होते. पण न डगमगता त्यांनी प्रत्येक गोष्टीमधून मार्ग काढला. त्यांनी त्याचे अनुभव इतरांना कळावे म्हणून चाणक्यानीती लिहली. यामध्ये आपण आयुष्यात कोणत्या गोष्टी कराव्यात हे सांगितले. चाणक्य नीतीशास्त्रानुसार, आपण बोलताना नेहमी विचार करुन बोलायला हवं. शरीराला झालेली जखम काढता येते पण मनाला लागलेल्या शब्दांची जखम मात्र आयुष्यभर राहतात. आपली मुलं आपलाच आरसा असतात. त्यामुळे त्यांच्या समोर बोलताना किंवा वागताना काही गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
मर्यादेत राहूनही ऑडियन्सला आकर्षित करता येऊ शकतं..; गिरीजा ओकच्या त्या फोटोंवर कमेंट्स
दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर झोप का येते?
मलायका अरोरा हिच्या क्लासी लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
आयुर्वेदात कफबद्दल काय सांगितलंय, काजूमुळे होतात कफ?
टीम इंडियासाठी भारतात सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळणार खेळाडू, पहिल्या स्थानी कोण?
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावावर?
