AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते या 3 परिस्थितींमध्ये, व्यक्तीचे जीवन अनेकदा वेदनादायक असते

आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्राच्या दुसऱ्या अध्यायातील आठव्या श्लोकाद्वारे तीन परिस्थितींचे वर्णन केले आहे. आचार्य यांनी या तीन परिस्थितींचे वर्णन व्यक्तीसाठी अत्यंत क्लेशदायक असे केले आहे.

Mrunal Patil
Mrunal Patil | Updated on: Mar 19, 2022 | 8:07 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्राच्या दुसऱ्या अध्यायातील आठव्या श्लोकाद्वारे तीन परिस्थितींचे वर्णन केले आहे. आचार्य यांनी या तीन परिस्थितींचे वर्णन व्यक्तीसाठी अत्यंत क्लेशदायक असे केले आहे.

आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्राच्या दुसऱ्या अध्यायातील आठव्या श्लोकाद्वारे तीन परिस्थितींचे वर्णन केले आहे. आचार्य यांनी या तीन परिस्थितींचे वर्णन व्यक्तीसाठी अत्यंत क्लेशदायक असे केले आहे.

1 / 5
 कष्टम् च खलु मूर्खम् क्षम् च खलु युवानम्, क्षतक्त्रम् चैव पर्घनिवासनम्. या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की, मूर्ख व्यक्ती, तरुण आणि इतरांच्या घरी आश्रय घेणे, या तीन परिस्थिती व्यक्तीसाठी अत्यंत क्लेशदायक असतात.

कष्टम् च खलु मूर्खम् क्षम् च खलु युवानम्, क्षतक्त्रम् चैव पर्घनिवासनम्. या श्लोकात आचार्य चाणक्य म्हणतात की, मूर्ख व्यक्ती, तरुण आणि इतरांच्या घरी आश्रय घेणे, या तीन परिस्थिती व्यक्तीसाठी अत्यंत क्लेशदायक असतात.

2 / 5
आचार्यांनी या श्लोकात प्रथम मुर्ख व्यक्तीचा उल्लेख केला आहे, कारण मूर्ख माणूस कधीच योग्य आणि अयोग्य असा भेद करू शकत नाही, त्यामुळे तो नेहमी अस्वस्थ राहतो. समोर काही परिस्थिती आली तर तो सांभाळण्यात असमर्थ ठरतो आणि त्यासाठी इतरांना दोष देतो आणि स्वतः निराश होतो. मुर्ख व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा तारतम्य नसते.

आचार्यांनी या श्लोकात प्रथम मुर्ख व्यक्तीचा उल्लेख केला आहे, कारण मूर्ख माणूस कधीच योग्य आणि अयोग्य असा भेद करू शकत नाही, त्यामुळे तो नेहमी अस्वस्थ राहतो. समोर काही परिस्थिती आली तर तो सांभाळण्यात असमर्थ ठरतो आणि त्यासाठी इतरांना दोष देतो आणि स्वतः निराश होतो. मुर्ख व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा तारतम्य नसते.

3 / 5
दुसरा उल्लेख तरुणपणाचा आहे, कारण तारुण्यात माणूस त्रस्त असतो कारण या दरम्यान त्याच्या मनात अनेक इच्छा निर्माण होतात. अशा परिस्थितीत तो कधीच समाधानी नसतो आणि काहीतरी मिळवण्यासाठी मन अस्वस्थ होत राहते. यामुळे त्याचे तारुण्य केवळ दुःखातच जाते. आनंदी राहण्यासाठी संयम आणि समाधान खूप महत्वाचे आहे. तुमच्या तरुणपणात आनंदी राहण्याचा प्रयत्न केला नाहीत तर पुढलं संपूर्ण आयुष्य तुम्हाला दु:खात काढावे लागेल.

दुसरा उल्लेख तरुणपणाचा आहे, कारण तारुण्यात माणूस त्रस्त असतो कारण या दरम्यान त्याच्या मनात अनेक इच्छा निर्माण होतात. अशा परिस्थितीत तो कधीच समाधानी नसतो आणि काहीतरी मिळवण्यासाठी मन अस्वस्थ होत राहते. यामुळे त्याचे तारुण्य केवळ दुःखातच जाते. आनंदी राहण्यासाठी संयम आणि समाधान खूप महत्वाचे आहे. तुमच्या तरुणपणात आनंदी राहण्याचा प्रयत्न केला नाहीत तर पुढलं संपूर्ण आयुष्य तुम्हाला दु:खात काढावे लागेल.

4 / 5
दुस-याच्या घरी आश्रय घेणे हे मूर्खपणा आणि तारुण्यापेक्षा अधिक वेदनादायक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या घरात राहता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून असता. त्यानुसार सर्व कामे करायची आहेत. अशी परिस्थिती कोणासाठीही अत्यंत क्लेशदायक असते.

दुस-याच्या घरी आश्रय घेणे हे मूर्खपणा आणि तारुण्यापेक्षा अधिक वेदनादायक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या घरात राहता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून असता. त्यानुसार सर्व कामे करायची आहेत. अशी परिस्थिती कोणासाठीही अत्यंत क्लेशदायक असते.

5 / 5
Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा