AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

आचार्य चाणक्य यांनी धर्म, न्याय, संस्कृती, शासन, अर्थशास्त्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आजघडीलादेखील माणूस अनेक अडचणींतून मुक्त होऊ शकतो.

| Edited By: | Updated on: Apr 21, 2025 | 7:34 PM
Share
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी धर्म, न्याय, संस्कृती, शासन, अर्थशास्त्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आजघडीलादेखील माणूस अनेक अडचणींतून मुक्त होऊ शकतो.

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी धर्म, न्याय, संस्कृती, शासन, अर्थशास्त्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आजघडीलादेखील माणूस अनेक अडचणींतून मुक्त होऊ शकतो.

1 / 6
लोकांचे जगणे सोपे व्हावे म्हणून चाणक्य नीतीमध्ये अनेक  उपाय सांगण्यात आलेले आहेत. योग्य काय आणि अयोग्य काय याबाबतही चाणक्य यांनी काही सल्ले दिलेले आहेत. चाणक्य यांच्यानुसार या जगात असे काही लोक असतात ज्यांना कितीही सांगितलं तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. यात आपलाच वेळ जातो. त्यामुळे चाणक्य यांच्यानुसार तीन प्रकारच्या लोकांसाठी आपला वेळ कधीच वाया घालवू नये.

लोकांचे जगणे सोपे व्हावे म्हणून चाणक्य नीतीमध्ये अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत. योग्य काय आणि अयोग्य काय याबाबतही चाणक्य यांनी काही सल्ले दिलेले आहेत. चाणक्य यांच्यानुसार या जगात असे काही लोक असतात ज्यांना कितीही सांगितलं तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. यात आपलाच वेळ जातो. त्यामुळे चाणक्य यांच्यानुसार तीन प्रकारच्या लोकांसाठी आपला वेळ कधीच वाया घालवू नये.

2 / 6
लोभी - आचर्य चाणक्य यांच्यानुसार लोभी लोकांना सल्ला देणे व्यर्थ असते. त्यांना सल्ला देणे म्हणजे आपलेच नुकसान करून घेण्यासारखे आहे. लोभी लोकांना चांगला सल्ला दिला तर ते आपल्या त्यांचा शत्रू समजतात. अशा लोकांना सल्ला दिला तर ते तुमचेच नुकसान करू शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार लोभी लोकांपासून दूर राहायला हवे.

लोभी - आचर्य चाणक्य यांच्यानुसार लोभी लोकांना सल्ला देणे व्यर्थ असते. त्यांना सल्ला देणे म्हणजे आपलेच नुकसान करून घेण्यासारखे आहे. लोभी लोकांना चांगला सल्ला दिला तर ते आपल्या त्यांचा शत्रू समजतात. अशा लोकांना सल्ला दिला तर ते तुमचेच नुकसान करू शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार लोभी लोकांपासून दूर राहायला हवे.

3 / 6
‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

4 / 6
‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

5 / 6
‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

6 / 6
Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात