AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

आचार्य चाणक्य यांनी धर्म, न्याय, संस्कृती, शासन, अर्थशास्त्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आजघडीलादेखील माणूस अनेक अडचणींतून मुक्त होऊ शकतो.

| Edited By: | Updated on: Apr 21, 2025 | 7:34 PM
Share
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी धर्म, न्याय, संस्कृती, शासन, अर्थशास्त्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आजघडीलादेखील माणूस अनेक अडचणींतून मुक्त होऊ शकतो.

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी धर्म, न्याय, संस्कृती, शासन, अर्थशास्त्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आजघडीलादेखील माणूस अनेक अडचणींतून मुक्त होऊ शकतो.

1 / 6
लोकांचे जगणे सोपे व्हावे म्हणून चाणक्य नीतीमध्ये अनेक  उपाय सांगण्यात आलेले आहेत. योग्य काय आणि अयोग्य काय याबाबतही चाणक्य यांनी काही सल्ले दिलेले आहेत. चाणक्य यांच्यानुसार या जगात असे काही लोक असतात ज्यांना कितीही सांगितलं तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. यात आपलाच वेळ जातो. त्यामुळे चाणक्य यांच्यानुसार तीन प्रकारच्या लोकांसाठी आपला वेळ कधीच वाया घालवू नये.

लोकांचे जगणे सोपे व्हावे म्हणून चाणक्य नीतीमध्ये अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत. योग्य काय आणि अयोग्य काय याबाबतही चाणक्य यांनी काही सल्ले दिलेले आहेत. चाणक्य यांच्यानुसार या जगात असे काही लोक असतात ज्यांना कितीही सांगितलं तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. यात आपलाच वेळ जातो. त्यामुळे चाणक्य यांच्यानुसार तीन प्रकारच्या लोकांसाठी आपला वेळ कधीच वाया घालवू नये.

2 / 6
लोभी - आचर्य चाणक्य यांच्यानुसार लोभी लोकांना सल्ला देणे व्यर्थ असते. त्यांना सल्ला देणे म्हणजे आपलेच नुकसान करून घेण्यासारखे आहे. लोभी लोकांना चांगला सल्ला दिला तर ते आपल्या त्यांचा शत्रू समजतात. अशा लोकांना सल्ला दिला तर ते तुमचेच नुकसान करू शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार लोभी लोकांपासून दूर राहायला हवे.

लोभी - आचर्य चाणक्य यांच्यानुसार लोभी लोकांना सल्ला देणे व्यर्थ असते. त्यांना सल्ला देणे म्हणजे आपलेच नुकसान करून घेण्यासारखे आहे. लोभी लोकांना चांगला सल्ला दिला तर ते आपल्या त्यांचा शत्रू समजतात. अशा लोकांना सल्ला दिला तर ते तुमचेच नुकसान करू शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार लोभी लोकांपासून दूर राहायला हवे.

3 / 6
‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

4 / 6
‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

5 / 6
‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

6 / 6
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.