तलावच आटले, पक्षी आले धरणातील मृतसाठ्याच्या सानिध्यात
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक धरणांमधील पाणीसाठा संपला आहे. यामुळे राज्य सरकारने अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मान्सूनचे आगमन होईपर्यंत राज्यातील परिस्थिती चिंताजनक असणार आहे. परंतु छत्रपती संभाजीनगरजवळ असलेल्या सुखना धरण पक्षांनी गजबजले आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
एक्सरसाईज न करता वजन कसे कमी करावे ?
कोणत्या लोकांनी दूधीचा रस अजिबात पिऊ नये ?
IPL : आयपीएल पदार्पणात सर्वात मोठी खेळी करणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
पायात दिसली ही लक्षणे तर समजा लिव्हरचे फंक्शन नीट नाही...
हाय ब्लड शुगरच्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका
धोनीच म्हणजे सीएसके, यलो आर्मी थालाशिवाय अपूर्ण, पाहा आकडे
