AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाॅलिवूड इंडस्ट्रीमधून दु: खद बातमी पुढे, या अभिनेत्याने 50 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

चक दे इंडिया या चित्रपटामध्येही जावेद खान अमरोही महत्वाच्या भूमिकेत होते. मिर्जा गालिब या मालिकेमध्ये ते महत्वाच्या भूमिकेत होते. जावेद खान अमरोही यांच्या निधनाचे कारण अजून कळाले नाहीये.

| Updated on: Feb 14, 2023 | 6:48 PM
Share
बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही यांचे निधन झाले. मुंबईतील एका खासगी रूग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जावेद खान अमरोही यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही यांचे निधन झाले. मुंबईतील एका खासगी रूग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. जावेद खान अमरोही यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

1 / 5
जावेद खान अमरोही यांनी आपल्या करिअरमध्ये तब्बल 150 चित्रपटांमध्ये काम केले होते. इतकेच नाही तर त्यांनी टीव्ही मालिकांमध्येही खास भूमिका निभावल्या आहेत.

जावेद खान अमरोही यांनी आपल्या करिअरमध्ये तब्बल 150 चित्रपटांमध्ये काम केले होते. इतकेच नाही तर त्यांनी टीव्ही मालिकांमध्येही खास भूमिका निभावल्या आहेत.

2 / 5
जावेद खान अमरोही यांना 2001 मध्ये आलेल्या 'लगान' चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी पुरस्कार देण्यात आला होता. जावेद खान अमरोही यांचा चाहता वर्गही मोठा आहे.

जावेद खान अमरोही यांना 2001 मध्ये आलेल्या 'लगान' चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी पुरस्कार देण्यात आला होता. जावेद खान अमरोही यांचा चाहता वर्गही मोठा आहे.

3 / 5
चक दे इंडिया या चित्रपटामध्येही जावेद खान अमरोही महत्वाच्या भूमिकेत होते. मिर्जा गालिब या मालिकेमध्ये ते महत्वाच्या भूमिकेत होते. जावेद खान अमरोही यांच्या निधनाचे कारण अजून कळाले नाहीये.

चक दे इंडिया या चित्रपटामध्येही जावेद खान अमरोही महत्वाच्या भूमिकेत होते. मिर्जा गालिब या मालिकेमध्ये ते महत्वाच्या भूमिकेत होते. जावेद खान अमरोही यांच्या निधनाचे कारण अजून कळाले नाहीये.

4 / 5
अखिलेंद्र मिश्रा यांनी जावेद खान अमरोही यांच्या निधनाची बातमी सर्वांना दिली आहे. त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अखिलेंद्र मिश्रा यांनी जावेद खान अमरोही यांच्या निधनाची बातमी सर्वांना दिली आहे. त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.