AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhratratn Usatad Bisamillah Khan : सनईवादक उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचा बिहार ते भारतरत्न प्रेरणादायक जीवनप्रवास, वाचा सविस्तर…

उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची आज 105 वी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊयात...

| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Mar 21, 2022 | 8:10 AM
Share
उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचा जन्म बिहारमधील डुमराव या ठिकाणी झाला. त्यांच्या जन्मावेळी त्यांच्या वडिलांच्या तोंडून बिस्मिल्लाह शब्द बाहेर पडला आणि पुढे हेच नाव उत्साद यांची ओळख बनली.

उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचा जन्म बिहारमधील डुमराव या ठिकाणी झाला. त्यांच्या जन्मावेळी त्यांच्या वडिलांच्या तोंडून बिस्मिल्लाह शब्द बाहेर पडला आणि पुढे हेच नाव उत्साद यांची ओळख बनली.

1 / 5
उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचे वडील पैगंबर बख्श हे महाराजा केशव प्रसाद सिंह यांच्या दरबारात सनई वाजवायचे. वयाच्या सहाव्या वर्षी उस्ताद बिस्मिल्लाह खान त्यांच्या वडिलांसोबत वाराणसीत आले आणि त्यांनी सनईच्या शिक्षणाला सुरूवात केली.

उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचे वडील पैगंबर बख्श हे महाराजा केशव प्रसाद सिंह यांच्या दरबारात सनई वाजवायचे. वयाच्या सहाव्या वर्षी उस्ताद बिस्मिल्लाह खान त्यांच्या वडिलांसोबत वाराणसीत आले आणि त्यांनी सनईच्या शिक्षणाला सुरूवात केली.

2 / 5
त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी अलाहाबादच्या संगीत परिषदेत सनई वाजवली. तितून पुढे त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. बजरी, झूला, चैती या सारख्या धून त्यांनी वाजवल्या. त्यांच्या सनईवादनाने त्यांना संगीत जगतात मानाचं पान दिलं.

त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी अलाहाबादच्या संगीत परिषदेत सनई वाजवली. तितून पुढे त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. बजरी, झूला, चैती या सारख्या धून त्यांनी वाजवल्या. त्यांच्या सनईवादनाने त्यांना संगीत जगतात मानाचं पान दिलं.

3 / 5
उस्ताद बिस्मिल्लाह खान जरी जन्माने मुस्लीम असले तरी ते इतर धर्मीयांचा आदर करायचे. ते काशी विश्वनाथ मंदिरात सनईवादन करायचे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसून ते तासनतास रियाज करायचे. पण त्यांनी मुस्लिम धर्माच्या रितीभातीही सोडल्या नाहीत. ते रमजान महिन्यात उपवास करायचे. पाच वेळेला नमाज अदा करायचे.

उस्ताद बिस्मिल्लाह खान जरी जन्माने मुस्लीम असले तरी ते इतर धर्मीयांचा आदर करायचे. ते काशी विश्वनाथ मंदिरात सनईवादन करायचे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसून ते तासनतास रियाज करायचे. पण त्यांनी मुस्लिम धर्माच्या रितीभातीही सोडल्या नाहीत. ते रमजान महिन्यात उपवास करायचे. पाच वेळेला नमाज अदा करायचे.

4 / 5
त्यांना 2001 साली भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शिवाय पद्मभूषण, पद्मश्री, तानसेन पुरस्कार, रोस्टम पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. 21 ऑगस्ट 2006 रोजी त्यांचं निधन झालं.

त्यांना 2001 साली भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शिवाय पद्मभूषण, पद्मश्री, तानसेन पुरस्कार, रोस्टम पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. 21 ऑगस्ट 2006 रोजी त्यांचं निधन झालं.

5 / 5
Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी