AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Harman Baweja | पहिल्याच चित्रपटाच्या वेळी प्रेमात पडला, अवघ्या दोन वर्षात ब्रेकअप, वाचा हरमन बावेजाची लव्हस्टोरी…

बॉलिवूडमध्ये पहिल्याच चित्रपटापासून चांगली फॅन फॉलोइंग असणारा अभिनेता म्हणजे हरमन बावेजा (Harman Baweja). हरमनचा जन्म 13 नोव्हेंबर 1980 रोजी झाला. हरमन बावेजाने जेव्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा त्याला हृतिक रोशनचा लूकलाईक म्हटले जायचे.

| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 7:04 AM
Share
बॉलिवूडमध्ये पहिल्याच चित्रपटापासून चांगली फॅन फॉलोइंग असणारा अभिनेता म्हणजे हरमन बावेजा (Harman Baweja). हरमनचा जन्म 13 नोव्हेंबर 1980 रोजी झाला. हरमन बावेजाने जेव्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा त्याला हृतिक रोशनचा लूकलाईक म्हटले जायचे. हरमनची फिल्म इंडस्ट्रीतील एन्ट्रीही खूप धमाकेदार होती. मात्र, त्याची फिल्मी कारकीर्द काही खास नव्हती. प्रेमाच्या बाबतीतही हरमनच्या पदरी निराशाच पडली.

बॉलिवूडमध्ये पहिल्याच चित्रपटापासून चांगली फॅन फॉलोइंग असणारा अभिनेता म्हणजे हरमन बावेजा (Harman Baweja). हरमनचा जन्म 13 नोव्हेंबर 1980 रोजी झाला. हरमन बावेजाने जेव्हा इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा त्याला हृतिक रोशनचा लूकलाईक म्हटले जायचे. हरमनची फिल्म इंडस्ट्रीतील एन्ट्रीही खूप धमाकेदार होती. मात्र, त्याची फिल्मी कारकीर्द काही खास नव्हती. प्रेमाच्या बाबतीतही हरमनच्या पदरी निराशाच पडली.

1 / 5
चंदीगडमध्ये जन्मलेला हरमन हा चित्रपट निर्माता हॅरी बावेजा यांचा मुलगा आहे. हरमनने 2008 मध्ये 'लव्ह स्टोरी 2050' हा चित्रपट केला होता. या चित्रपटात हरमनसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील होती. या चित्रपटावरून या दोघांच्या अफेअरच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र, ही प्रेमकहाणी फार काळ टिकली नाही. हरमनने स्वतः एका मुलाखतीदरम्यान त्याच्या आणि प्रियांकाच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते.

चंदीगडमध्ये जन्मलेला हरमन हा चित्रपट निर्माता हॅरी बावेजा यांचा मुलगा आहे. हरमनने 2008 मध्ये 'लव्ह स्टोरी 2050' हा चित्रपट केला होता. या चित्रपटात हरमनसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील होती. या चित्रपटावरून या दोघांच्या अफेअरच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र, ही प्रेमकहाणी फार काळ टिकली नाही. हरमनने स्वतः एका मुलाखतीदरम्यान त्याच्या आणि प्रियांकाच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते.

2 / 5
एका मुलाखतीदरम्यान हरमनने सांगितले होते की, त्याच्याकडे प्रियांकासाठी वेळ नाही. त्याचे दोन चित्रपट यापूर्वीच फ्लॉप झाले होते, त्यामुळे त्याच्यावरील दबाव वाढला होता. दरम्यान तो त्याच्या तिसऱ्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत होता. 'व्हॉट्स युवर राशी' त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा चित्रपट होता. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी त्यांना वैयक्तिक कामात कोणालाही जागा देऊ नकोस, अशी सक्त ताकीत दिली होती.

एका मुलाखतीदरम्यान हरमनने सांगितले होते की, त्याच्याकडे प्रियांकासाठी वेळ नाही. त्याचे दोन चित्रपट यापूर्वीच फ्लॉप झाले होते, त्यामुळे त्याच्यावरील दबाव वाढला होता. दरम्यान तो त्याच्या तिसऱ्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करत होता. 'व्हॉट्स युवर राशी' त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा चित्रपट होता. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी त्यांना वैयक्तिक कामात कोणालाही जागा देऊ नकोस, अशी सक्त ताकीत दिली होती.

3 / 5
हरमनने असेही सांगितले की, प्रियंका त्याला वेळ द्यायला सांगायची. मात्र त्याला तसे करता आले नाही. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघेही वेगळे झाले. त्याच वेळी, दोघांच्या ब्रेकअपनंतर, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले गेले होते की, प्रियांकाने हरमनसोबतचे नाते तोडले होते, कारण तो एक यशस्वी अभिनेता म्हणून स्वत:ला स्थापित करू शकला नाही.

हरमनने असेही सांगितले की, प्रियंका त्याला वेळ द्यायला सांगायची. मात्र त्याला तसे करता आले नाही. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघेही वेगळे झाले. त्याच वेळी, दोघांच्या ब्रेकअपनंतर, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले गेले होते की, प्रियांकाने हरमनसोबतचे नाते तोडले होते, कारण तो एक यशस्वी अभिनेता म्हणून स्वत:ला स्थापित करू शकला नाही.

4 / 5
हरमन आणि प्रियांकाची मैत्री 2008 मध्ये 'लव्ह स्टोरी 2050' या चित्रपटातून सुरु झाली होती. त्यावेळी हरमनही इंडस्ट्रीत नवीन होता. प्रियांकाही त्यावेळी तिचं करिअर घडवत होती. 'लव्ह स्टोरी 2050'च्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण, त्यांचा पुढचा चित्रपट 'व्हॉट्स युवर राशी' रिलीज होण्यापूर्वीच त्यांचे नाते तुटले. त्यांचे नाते दोन वर्षांपेक्षाही कमी काळ टिकले होते.

हरमन आणि प्रियांकाची मैत्री 2008 मध्ये 'लव्ह स्टोरी 2050' या चित्रपटातून सुरु झाली होती. त्यावेळी हरमनही इंडस्ट्रीत नवीन होता. प्रियांकाही त्यावेळी तिचं करिअर घडवत होती. 'लव्ह स्टोरी 2050'च्या सेटवर दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण, त्यांचा पुढचा चित्रपट 'व्हॉट्स युवर राशी' रिलीज होण्यापूर्वीच त्यांचे नाते तुटले. त्यांचे नाते दोन वर्षांपेक्षाही कमी काळ टिकले होते.

5 / 5
Follow Us
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.