AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantha-Naga Chaitanya Divorce | ‘आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे…’ एक अधुरी प्रेम काहाणी

समंथा अक्किनेनी आणि तिच्या पतीने सर्व सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याची अर्थात घटस्फोटाची बातमी देऊन त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

| Edited By: | Updated on: Oct 02, 2021 | 6:21 PM
Share
आभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni)आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) हे दक्षिण चित्रपट विश्वातील आघाडीच्या स्थानावर आहेत. समंथा अक्किनेनी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैवाहिक जीवनात आलेल्या वादळामुळे सतत चर्चेत आहे. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. समंथा अक्किनेनी आणि  तिच्या पतीने सर्व सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याची अर्थात घटस्फोटाची बातमी देऊन त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

आभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni)आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) हे दक्षिण चित्रपट विश्वातील आघाडीच्या स्थानावर आहेत. समंथा अक्किनेनी गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैवाहिक जीवनात आलेल्या वादळामुळे सतत चर्चेत आहे. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. समंथा अक्किनेनी आणि तिच्या पतीने सर्व सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त होण्याची अर्थात घटस्फोटाची बातमी देऊन त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला आहे.

1 / 8
दक्षिण चित्रपट विश्वात आभिनेत्री समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य हे सर्वत क्यूट कपल म्हणून प्रसिद्ध आहेत. 2017 मध्ये हे दोघं विवाह बंधनात आडकले.

दक्षिण चित्रपट विश्वात आभिनेत्री समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य हे सर्वत क्यूट कपल म्हणून प्रसिद्ध आहेत. 2017 मध्ये हे दोघं विवाह बंधनात आडकले.

2 / 8
समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा लग्न सोहळा आगदी थाटामाट संपन्न झाला. परंतु चारच वर्षात त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येऊ लागली.

समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा लग्न सोहळा आगदी थाटामाट संपन्न झाला. परंतु चारच वर्षात त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती समोर येऊ लागली.

3 / 8
लग्नाआधी हे दोघेही त्यांच्या अफेयर आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चात होते. एका वृत्तानुसार लग्नआधी नागा चैतन्य याचे नाव अभिनेत्री श्रुती हासन हिच्यासोबत जोडले गेले होते. नागा चैतन्य आणि श्रुती हासन 2013 मध्ये एकमेकांना भेटले होते. परंतु हे नाते ही अधीक काळ टिकू शकले नाही. श्रुती हासनसोबत झालेल्या ब्रेक-अप नंतर नागा चैतन्य आणि समंथा एकमेकांच्या जवळ आले.

लग्नाआधी हे दोघेही त्यांच्या अफेयर आणि वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चात होते. एका वृत्तानुसार लग्नआधी नागा चैतन्य याचे नाव अभिनेत्री श्रुती हासन हिच्यासोबत जोडले गेले होते. नागा चैतन्य आणि श्रुती हासन 2013 मध्ये एकमेकांना भेटले होते. परंतु हे नाते ही अधीक काळ टिकू शकले नाही. श्रुती हासनसोबत झालेल्या ब्रेक-अप नंतर नागा चैतन्य आणि समंथा एकमेकांच्या जवळ आले.

4 / 8
जवळीक वाढल्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये  नागा चैतन्य आणि समंथा यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये  ते दोघे विवाहबद्ध झाले.

जवळीक वाढल्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये नागा चैतन्य आणि समंथा यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये ते दोघे विवाहबद्ध झाले.

5 / 8
काही दिवसांपूर्वी समंथा अक्किनेनीने (Samantha Akkineni ) सोशल मीडियावरून ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून टाकले होते. नागा चैतन्यशी लग्नानंतर समंथाने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते.

काही दिवसांपूर्वी समंथा अक्किनेनीने (Samantha Akkineni ) सोशल मीडियावरून ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून टाकले होते. नागा चैतन्यशी लग्नानंतर समंथाने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते.

6 / 8
अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनी यांनाही त्यांचे लग्न वाचवायचे होते, यामुळे त्यांनी समुपदेशन घेण्याचा निर्णय घेतला, पण त्याचाही विशेष फायदा झाला असे वाटत नाही. माध्यमांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी एक प्रकारे बरोबर आहेत. दोघांच्या कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन देखील केले गेले आहे, परंतु तरीही या जोडप्याला एकमेकांपासून वेगळे व्हायचे आहे. असं त्या दोघांचे मतं आहे.

अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनी यांनाही त्यांचे लग्न वाचवायचे होते, यामुळे त्यांनी समुपदेशन घेण्याचा निर्णय घेतला, पण त्याचाही विशेष फायदा झाला असे वाटत नाही. माध्यमांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी एक प्रकारे बरोबर आहेत. दोघांच्या कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन देखील केले गेले आहे, परंतु तरीही या जोडप्याला एकमेकांपासून वेगळे व्हायचे आहे. असं त्या दोघांचे मतं आहे.

7 / 8
येत्या काही दिवसांत त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होईल. दैनिक भास्करच्या मते, जर हा घटस्फोट झाला, तर घटस्फोटानंतर समंथाला पोटगी म्हणून एकूण 50 कोटी रुपये मिळणार आहेत.  समंथा आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर 2017 मध्ये लग्न केले. दोघं 2010 मध्ये ‘ये माया चेसावे’चित्रपटात पहिल्यांदा पडद्यावर दिसले होते. दोघांच्या चाहत्यांना त्यांना नेहमी पडद्यावर एकत्र पाहणे आवडते.mantha-Naga Chaitanya

येत्या काही दिवसांत त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होईल. दैनिक भास्करच्या मते, जर हा घटस्फोट झाला, तर घटस्फोटानंतर समंथाला पोटगी म्हणून एकूण 50 कोटी रुपये मिळणार आहेत. समंथा आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर 2017 मध्ये लग्न केले. दोघं 2010 मध्ये ‘ये माया चेसावे’चित्रपटात पहिल्यांदा पडद्यावर दिसले होते. दोघांच्या चाहत्यांना त्यांना नेहमी पडद्यावर एकत्र पाहणे आवडते.mantha-Naga Chaitanya

8 / 8
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.