AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suniel Shetty | मोठे विधान करत त्या वादावर सुनील शेट्टीने सोडले माैन, थेट म्हणाले, सर्वांसोबत चालणे

हेरा फेरी 3 चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा रंगत आहे. हेरा फेरी 3 चित्रपटाला अक्षय कुमार याने अगोदर करण्यास नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी अक्षय कुमार याने अचानक चित्रपटाला होकार दिला. आता वेगळीच चर्चा रंगली आहे. त्यावर सुनील शेट्टीने भाष्य केले.

| Updated on: Apr 06, 2023 | 7:13 PM
Share
हेरा फेरी 3 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाला नकार दिला होता. चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याचे थेट अक्षय कुमार याने म्हटले होते.

हेरा फेरी 3 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. अक्षय कुमार याने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाला नकार दिला होता. चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याचे थेट अक्षय कुमार याने म्हटले होते.

1 / 5
अक्षय कुमार याने नकार दिल्यानंतर कार्तिक आर्यन याचे नाव चित्रपटासाठी चर्चेत होते. मात्र, परत अचानक शेवटी अक्षय कुमार याने चित्रपटाला होकार देत सर्वांनाच मोठा धक्का दिला.

अक्षय कुमार याने नकार दिल्यानंतर कार्तिक आर्यन याचे नाव चित्रपटासाठी चर्चेत होते. मात्र, परत अचानक शेवटी अक्षय कुमार याने चित्रपटाला होकार देत सर्वांनाच मोठा धक्का दिला.

2 / 5
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा प्रोमोही शूट करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर डायरेक्टर फरहाद सामजीला चित्रपटातून काढून टाकावे, अशी मागणी केली जातयं.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा प्रोमोही शूट करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर डायरेक्टर फरहाद सामजीला चित्रपटातून काढून टाकावे, अशी मागणी केली जातयं.

3 / 5
फरहाद सामजीला हेरा फेरी 3 मधून काढून टाकावे, असा ट्रेंडच सोशल मीडियावर बघायला मिळतोय. आता यावर शेवटी सुनील शेट्टीने मोठे भाष्य केले आहे. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण झाले.

फरहाद सामजीला हेरा फेरी 3 मधून काढून टाकावे, असा ट्रेंडच सोशल मीडियावर बघायला मिळतोय. आता यावर शेवटी सुनील शेट्टीने मोठे भाष्य केले आहे. ज्यामुळे अनेक चर्चांना उधाण झाले.

4 / 5
सुनील शेट्टी म्हणाले, आपले म्हणणे ठेवण्यासाठी ट्विटर एक चांगले ठिकाण आहे. प्रत्येकजण एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपले किस्मत, भाग्य आणि मेहनत घेऊन घेऊन येतो. मी कधीही फरहाद सामजी यांच्यासोबत काम केले नाहीये. पण ते चांगले लेखक असल्याने मे त्यांना ओळखतो. जर तुमच्या टिमला वाटते की, ते बरोबर आहेत तर तुम्हाला तुमच्या टिमसोबत चालावे लागते.

सुनील शेट्टी म्हणाले, आपले म्हणणे ठेवण्यासाठी ट्विटर एक चांगले ठिकाण आहे. प्रत्येकजण एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपले किस्मत, भाग्य आणि मेहनत घेऊन घेऊन येतो. मी कधीही फरहाद सामजी यांच्यासोबत काम केले नाहीये. पण ते चांगले लेखक असल्याने मे त्यांना ओळखतो. जर तुमच्या टिमला वाटते की, ते बरोबर आहेत तर तुम्हाला तुमच्या टिमसोबत चालावे लागते.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.