AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | Summer Foods : उन्हाळ्याच्या हंगामात या पाच गोष्टींचे करा सेवन

उन्हाळ्याच्या हंगामात तहान जास्त लागते. अशा परिस्थितीत आपण शरीर हायड्रेटेड आणि थंड ठेवण्यासाठी या गोष्टींचे सेवन करू शकता. (Consume these five things during the summer season)

| Edited By: | Updated on: May 14, 2021 | 7:03 AM
Share
कलिंगडचे सेवन करा. यामध्ये सुमारे 90 टक्के पाणी असते. हे शरीर हायड्रेटेड ठेवते.

कलिंगडचे सेवन करा. यामध्ये सुमारे 90 टक्के पाणी असते. हे शरीर हायड्रेटेड ठेवते.

1 / 5
उन्हाळ्यात काकडी खा. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असतात. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते आणि पाण्याची कमतरता भरुन काढते.

उन्हाळ्यात काकडी खा. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असतात. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते आणि पाण्याची कमतरता भरुन काढते.

2 / 5
किवीमध्ये व्हिटॅमिन बी 1, बी 2 बी 3 आणि व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. याचे सेवन केल्याने हृदय, दात आणि मूत्रपिंड निरोगी राहतात.

किवीमध्ये व्हिटॅमिन बी 1, बी 2 बी 3 आणि व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. याचे सेवन केल्याने हृदय, दात आणि मूत्रपिंड निरोगी राहतात.

3 / 5
दह्यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.

दह्यामध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. हे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.

4 / 5
नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, क्लोराईड आणि पोटॅशियम असते. हे पाचन तंत्र निरोगी ठेवते. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीर थंड राहते.

नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, क्लोराईड आणि पोटॅशियम असते. हे पाचन तंत्र निरोगी ठेवते. नारळाच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीर थंड राहते.

5 / 5
Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.