AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : अशा ठिकाणी चुकूनही घर घेऊ किंवा बांधू नका, चाणक्य नीती काय सांगते वाचा

घर घेणं वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. पण घर घेण्यासाठी निवडलेलं ठिकाणही तितकंच महत्त्वाचं आहे. अन्यथा भविष्यात मोठा फटका बसू शकतो. आचार्य चाणक्य यांनी यावर प्रकाशझोत टाकला आहे. चला जाणून घेऊयात...

| Updated on: Jun 21, 2023 | 4:11 PM
Share
चाणक्य नीतीमध्ये घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी योग्य जागेची निवड करण्यास सांगितलं आहे. अन्यथा चरितार्थावर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच तिथे कामधंदाच नाही. अशा ठिकाणी चुकूनही घरं बांधू किंवा घेऊ नये. अन्यथा आयुष्यभर कामासाठी वणवण भटकावं लागेल.

चाणक्य नीतीमध्ये घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी योग्य जागेची निवड करण्यास सांगितलं आहे. अन्यथा चरितार्थावर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच तिथे कामधंदाच नाही. अशा ठिकाणी चुकूनही घरं बांधू किंवा घेऊ नये. अन्यथा आयुष्यभर कामासाठी वणवण भटकावं लागेल.

1 / 5
कायद्याची भीती नसलेल्या ठिकाणीही घर घेऊ नये. कदाचित तुम्हाला अशा ठिकाणी स्वस्तात घर मिळेल. पण सुख शांती नसेल. कारण अशा ठिकाणी लोकांचा काही भरवसा नसतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्था असलेल्या ठिकाणी घर घ्यावं.

कायद्याची भीती नसलेल्या ठिकाणीही घर घेऊ नये. कदाचित तुम्हाला अशा ठिकाणी स्वस्तात घर मिळेल. पण सुख शांती नसेल. कारण अशा ठिकाणी लोकांचा काही भरवसा नसतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्था असलेल्या ठिकाणी घर घ्यावं.

2 / 5
दान पुण्य कर्म होत असेल अशा ठिकाणी घरं घेणं उत्तम राहील. सनातन हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. दान केल्याने पाप नष्ट होतं. यासाठी अशा ठिकाणी घर घेणं उच्चित ठरेल.

दान पुण्य कर्म होत असेल अशा ठिकाणी घरं घेणं उत्तम राहील. सनातन हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. दान केल्याने पाप नष्ट होतं. यासाठी अशा ठिकाणी घर घेणं उच्चित ठरेल.

3 / 5
घर घेताना आसपास दयावान आणि परोपकारी लोकं असतील तर ती जागा उत्तम ठरेल. त्यामुळे अशा जागेची निवड करा. अशा ठिकाणी वास्तव्य केल्याने त्याग भावना आपल्यात रुजू होते.

घर घेताना आसपास दयावान आणि परोपकारी लोकं असतील तर ती जागा उत्तम ठरेल. त्यामुळे अशा जागेची निवड करा. अशा ठिकाणी वास्तव्य केल्याने त्याग भावना आपल्यात रुजू होते.

4 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, घर घेण्यासाठी लोकांचा स्वभाव महत्त्वाचा ठरतो. ज्या लोकांना लाज जाईल अशी भीती असेल अशा ठिकाणी राहणं उचित ठरणार नाही. कारण लाजेच्या भीतीपोटी निर्भयपणे राहणं कठीण होतं.

आचार्य चाणक्य यांच्या मते, घर घेण्यासाठी लोकांचा स्वभाव महत्त्वाचा ठरतो. ज्या लोकांना लाज जाईल अशी भीती असेल अशा ठिकाणी राहणं उचित ठरणार नाही. कारण लाजेच्या भीतीपोटी निर्भयपणे राहणं कठीण होतं.

5 / 5
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.