AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : अशा ठिकाणी चुकूनही घर घेऊ किंवा बांधू नका, चाणक्य नीती काय सांगते वाचा

घर घेणं वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. पण घर घेण्यासाठी निवडलेलं ठिकाणही तितकंच महत्त्वाचं आहे. अन्यथा भविष्यात मोठा फटका बसू शकतो. आचार्य चाणक्य यांनी यावर प्रकाशझोत टाकला आहे. चला जाणून घेऊयात...

| Updated on: Jun 21, 2023 | 4:11 PM
Share
चाणक्य नीतीमध्ये घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी योग्य जागेची निवड करण्यास सांगितलं आहे. अन्यथा चरितार्थावर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच तिथे कामधंदाच नाही. अशा ठिकाणी चुकूनही घरं बांधू किंवा घेऊ नये. अन्यथा आयुष्यभर कामासाठी वणवण भटकावं लागेल.

चाणक्य नीतीमध्ये घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी योग्य जागेची निवड करण्यास सांगितलं आहे. अन्यथा चरितार्थावर परिणाम होऊ शकतो. म्हणजेच तिथे कामधंदाच नाही. अशा ठिकाणी चुकूनही घरं बांधू किंवा घेऊ नये. अन्यथा आयुष्यभर कामासाठी वणवण भटकावं लागेल.

1 / 5
कायद्याची भीती नसलेल्या ठिकाणीही घर घेऊ नये. कदाचित तुम्हाला अशा ठिकाणी स्वस्तात घर मिळेल. पण सुख शांती नसेल. कारण अशा ठिकाणी लोकांचा काही भरवसा नसतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्था असलेल्या ठिकाणी घर घ्यावं.

कायद्याची भीती नसलेल्या ठिकाणीही घर घेऊ नये. कदाचित तुम्हाला अशा ठिकाणी स्वस्तात घर मिळेल. पण सुख शांती नसेल. कारण अशा ठिकाणी लोकांचा काही भरवसा नसतो. त्यामुळे कायदा सुव्यवस्था असलेल्या ठिकाणी घर घ्यावं.

2 / 5
दान पुण्य कर्म होत असेल अशा ठिकाणी घरं घेणं उत्तम राहील. सनातन हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. दान केल्याने पाप नष्ट होतं. यासाठी अशा ठिकाणी घर घेणं उच्चित ठरेल.

दान पुण्य कर्म होत असेल अशा ठिकाणी घरं घेणं उत्तम राहील. सनातन हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व देण्यात आलं आहे. दान केल्याने पाप नष्ट होतं. यासाठी अशा ठिकाणी घर घेणं उच्चित ठरेल.

3 / 5
घर घेताना आसपास दयावान आणि परोपकारी लोकं असतील तर ती जागा उत्तम ठरेल. त्यामुळे अशा जागेची निवड करा. अशा ठिकाणी वास्तव्य केल्याने त्याग भावना आपल्यात रुजू होते.

घर घेताना आसपास दयावान आणि परोपकारी लोकं असतील तर ती जागा उत्तम ठरेल. त्यामुळे अशा जागेची निवड करा. अशा ठिकाणी वास्तव्य केल्याने त्याग भावना आपल्यात रुजू होते.

4 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते, घर घेण्यासाठी लोकांचा स्वभाव महत्त्वाचा ठरतो. ज्या लोकांना लाज जाईल अशी भीती असेल अशा ठिकाणी राहणं उचित ठरणार नाही. कारण लाजेच्या भीतीपोटी निर्भयपणे राहणं कठीण होतं.

आचार्य चाणक्य यांच्या मते, घर घेण्यासाठी लोकांचा स्वभाव महत्त्वाचा ठरतो. ज्या लोकांना लाज जाईल अशी भीती असेल अशा ठिकाणी राहणं उचित ठरणार नाही. कारण लाजेच्या भीतीपोटी निर्भयपणे राहणं कठीण होतं.

5 / 5
Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....