AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी उठताच प्या हे खास पेय, आरोग्याच्या अनेक समस्या पळतील दूर

जिरे आणि ओव्याचे पाणी आपल्या आरोग्याासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. दररोज रात्री पाण्यात जिरे आणि ओवा भिजत घाला आणि सकाळी ते पाणी गरम करून प्या.

| Updated on: Oct 11, 2025 | 3:23 PM
Share
जिरे आणि ओवा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे रात्री जिरे आणि ओवा पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी उपाशी पोटी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. 

जिरे आणि ओवा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे रात्री जिरे आणि ओवा पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी उपाशी पोटी पिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल. 

1 / 5
जिरे ओव्याचे पाणी उकळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. 

जिरे ओव्याचे पाणी उकळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. 

2 / 5
रात्रभर भिजवलेल्या जिरे आणि ओवा अँटीऑक्सिडंट्स ठरते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतात. 

रात्रभर भिजवलेल्या जिरे आणि ओवा अँटीऑक्सिडंट्स ठरते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतात. 

3 / 5
जिरे आणि ओवा यांचे पाणी पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि इन्सुलिनचे कार्य सुधारते.

जिरे आणि ओवा यांचे पाणी पिल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते आणि इन्सुलिनचे कार्य सुधारते.

4 / 5
दररोजच्या जेवणात जिऱ्यांचा अधिक समावेश करावा, असे तज्ज्ञ कामयच सांगतात. जर आपल्याला ओवा सहन होत नसेल तर आप फक्त जिऱ्यांचे पाणीही पिऊ शकतो. 

दररोजच्या जेवणात जिऱ्यांचा अधिक समावेश करावा, असे तज्ज्ञ कामयच सांगतात. जर आपल्याला ओवा सहन होत नसेल तर आप फक्त जिऱ्यांचे पाणीही पिऊ शकतो. 

5 / 5
Follow Us
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?.