AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनमुळे स्वप्नांचा चक्काचूर, शेतकऱ्याचे 200 टन पेरु खराब, 8 ते 10 लाखांचं नुकसान!

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील हातनूर गावातल्या गणेश साबळे या पेरू उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 200 टन पेरु खराब झाले आहेत. (Due to Lockdown 200 tones guava Aurangabad farmers loss of Rs 8 lakh to Rs 10 lakh)

| Updated on: May 27, 2021 | 9:25 AM
Share
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील हातनूर गावातल्या गणेश साबळे या पेरू उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 200 टन पेरु खराब झाले आहेत.

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बाजार समित्या बंद असल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील हातनूर गावातल्या गणेश साबळे या पेरू उत्पादक शेतकऱ्याचे तब्बल 200 टन पेरु खराब झाले आहेत.

1 / 5
परिणामी या शेतकऱ्याचे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गणेश साबळे या शेतकऱ्याने साडेपाच किलोमीटर वरून पाईप लाईन करत गतवर्षी आपल्या पाच एकर शेतीत पेरूची लागवड केली होती. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्याच्या पेरुला मागणीच उरली नाही.

परिणामी या शेतकऱ्याचे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गणेश साबळे या शेतकऱ्याने साडेपाच किलोमीटर वरून पाईप लाईन करत गतवर्षी आपल्या पाच एकर शेतीत पेरूची लागवड केली होती. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर या शेतकऱ्याच्या पेरुला मागणीच उरली नाही.

2 / 5
परिणामी दररोज एक क्विंटल पेरू फेकून द्यावा लागत आहे. सध्या या शेतकऱ्याच्या शेतातील हिरव्या गार पेरुच्या बागेत टुमदार पेरुची फळे लगडली आहेत.

परिणामी दररोज एक क्विंटल पेरू फेकून द्यावा लागत आहे. सध्या या शेतकऱ्याच्या शेतातील हिरव्या गार पेरुच्या बागेत टुमदार पेरुची फळे लगडली आहेत.

3 / 5
मात्र मागणी नसल्यामुळे हे पेरू झाडावरच जाळून जाऊ लागले आहेत. त्यामुळे हा पेरू उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. 

मात्र मागणी नसल्यामुळे हे पेरू झाडावरच जाळून जाऊ लागले आहेत. त्यामुळे हा पेरू उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. 

4 / 5
मायबाप सरकारने लॉकडाऊन काळात शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीकडे लक्ष द्यावं आणि त्यांना मदत करावी, अशीच अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

मायबाप सरकारने लॉकडाऊन काळात शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीकडे लक्ष द्यावं आणि त्यांना मदत करावी, अशीच अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

5 / 5
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...