Photo Gallery : वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला, आता धरणातील पाण्याचा पिकांना आधार
पुणे : सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आणि जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच अशी परस्थिती ओढावली आहे. असे असताना देखील शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही. यंदा प्रथमच धरणातील पाण्याचा वापर हा शेती पिकांसाठी होत आहे. आतापर्यंत मराठवाड्यातील मांजरा, जायकवाडी प्रकल्पातील पाणी हे शेती पिकासाठी सोडण्यात आले होते. असाच निर्णय पुणे जिल्ह्यातही झाला आहे. येथील वडज धरणातून मीना नदीपात्रात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनाचा मीना आणि घोड नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गरजेच्या वेळी पिकांना मिळाल्याने उत्पादनात वाढ होणार आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
सफरचंद की पेर कोणत्या फळात असते जादा फायबर ?
सकाळच्या या 6 वाईट सवयी हृदयाची हालत खराब करु शकतात
मराठमोळा साज, प्राजक्ता माळीचा विना ब्लाऊज साडीमध्ये लूक, सौंदर्य पाहून...
बीपी वाढत असलेल्या रुग्णांनी या गोष्टी टाळाव्यात
दिवसागणिक वाढतंय करिश्मा कपूरचं सौंदर्य... पारंपरिक लूकमध्ये दिसते सुंदर
किडनी खराब झाली असेल तर सुरुवातीची लक्षणे काय ?
