Photo Gallery : वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला, आता धरणातील पाण्याचा पिकांना आधार
पुणे : सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आणि जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच अशी परस्थिती ओढावली आहे. असे असताना देखील शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही. यंदा प्रथमच धरणातील पाण्याचा वापर हा शेती पिकांसाठी होत आहे. आतापर्यंत मराठवाड्यातील मांजरा, जायकवाडी प्रकल्पातील पाणी हे शेती पिकासाठी सोडण्यात आले होते. असाच निर्णय पुणे जिल्ह्यातही झाला आहे. येथील वडज धरणातून मीना नदीपात्रात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनाचा मीना आणि घोड नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गरजेच्या वेळी पिकांना मिळाल्याने उत्पादनात वाढ होणार आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
हाय बल्ड शुगरच्या रुग्णांनी कोणते पदार्थ खाऊ नयेत ?
High Cholesterol ची असतात ही 5 लक्षणे, व्हा वेळीच सावध
आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक कॅच घेणारे विकेटकीपर, ऋषभ पंत कितव्या स्थानी?
आरसीबीच्या विजयासह 2 खेळाडूंची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची हॅट्रिक, जाणून घ्या
बोल्ड अभिनेत्रीचा राधा लूक पाहून चाहते थक्क, कोण आहे ही अभिनेत्री?
वजन कमी करत असाल तर या चुका महागात पडतील..
