AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुन्या 500, 1000 रुपयांच्या नोटांबाबत सर्वात मोठी अपडेट, लोकांमधील तो संभ्रम शेवटी मिटला!

भारतीय रिझर्व्ह बँकेने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी चर्चा रंगली आहे. हा दावा करणाऱ्या काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत नेमकं सत्य आता समोर आलं आहे.

| Updated on: Apr 21, 2026 | 7:35 PM
Share
भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील सर्वात मोठी आणि शासकीय बँक आहे. याच बँकेकडे भारतीय नोटा छापण्याचा अधिकार आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबाबत अनेक दावे केले जात आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील सर्वात मोठी आणि शासकीय बँक आहे. याच बँकेकडे भारतीय नोटा छापण्याचा अधिकार आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबाबत अनेक दावे केले जात आहेत.

1 / 5
सोशल मीडियावर 500 आणि 1000 रुपयांची नोट बदलण्यासाठी आरबीआयने नवी सुविधा सुरू केली आहे, असा दावा केला जात आहे. या पोस्टमुळे लोकांमध्ये नवा संभ्रम निर्माण झाला आहे. लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत..

सोशल मीडियावर 500 आणि 1000 रुपयांची नोट बदलण्यासाठी आरबीआयने नवी सुविधा सुरू केली आहे, असा दावा केला जात आहे. या पोस्टमुळे लोकांमध्ये नवा संभ्रम निर्माण झाला आहे. लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत..

2 / 5
दरम्यान, सोशल मीडियावरील ही पोस्ट लक्षात घेऊन प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने फॅक्ट चेकच्या माध्यमातून हा संभ्रम दूर केला आहे. जुन्या 500 आणि 1000 रुपयांची नोट बदलण्यासाठी आरबीआयने कोणतीही नवी सुविधा दिलेली नाही किंवा तशी कोणतीही व्यवस्था निर्माण केलेली नाही, असे पीआयबीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरील ही पोस्ट लक्षात घेऊन प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने फॅक्ट चेकच्या माध्यमातून हा संभ्रम दूर केला आहे. जुन्या 500 आणि 1000 रुपयांची नोट बदलण्यासाठी आरबीआयने कोणतीही नवी सुविधा दिलेली नाही किंवा तशी कोणतीही व्यवस्था निर्माण केलेली नाही, असे पीआयबीने स्पष्ट केले आहे.

3 / 5
आरबीआयने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणतीही नवी नियमावली तयार करण्यात आली नाही. तसेच कोणताही नवा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आहे. त्यामुळे लोकांनी अशा कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

आरबीआयने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणतीही नवी नियमावली तयार करण्यात आली नाही. तसेच कोणताही नवा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे सांगण्यात आहे. त्यामुळे लोकांनी अशा कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

4 / 5
दरम्यान, 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर केली होती. या नोटबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. या नोटा बँकांत जमा करण्यासाठी सरकारने सुविधा निर्माण केली होती.

दरम्यान, 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने नोटबंदी जाहीर केली होती. या नोटबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. या नोटा बँकांत जमा करण्यासाठी सरकारने सुविधा निर्माण केली होती.

5 / 5
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.