Happy Birthday Raj Babbar: बॉलिवूडमधील पदार्पण ते स्मिता पाटील सोबतचे प्रेम प्रकरण जाणून घ्या राज बब्बरचा प्रवास

बॉलीवूड चित्रपटापासून राजकारणापर्यंत आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वेगळे स्थान मिळविणारे अभिनेते राज बब्बर यांचा आज वाढदिवस. 23 जून 1952 रोजी उत्तर प्रदेशातील तुंडला येथे जन्मलेल्या राज बब्बर यांनी 80 च्या दशकात सिनेविश्वावर राज्य केले. पथनाट्य आणि रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि चित्रपटांमध्ये स्वत:चे नाव कमावले आणि त्यानंतर राजकीय खेळी सुरू केली. जेव्हा जेव्हा राज बब्बर हे चित्रपट व राजकीय कारकिर्दी व्यतिरिक्त त्यांच्या स्मिता पाटील सोबतच्या प्रेम प्रकरणमुळेही चर्चेत आहे.

| Updated on: Jun 23, 2022 | 11:33 AM
 80 च्या दशकात राज बब्बर हे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले होते. त्याचे स्मितावर इतके प्रेम होते की विवाहित असूनही तो त्या काळात आधी तिच्यासोबत राहत होते. नंतर सर्वांचा विरोध पत्कारून  विरोधानंतर दोघांनी लग्नही केले.

80 च्या दशकात राज बब्बर हे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले होते. त्याचे स्मितावर इतके प्रेम होते की विवाहित असूनही तो त्या काळात आधी तिच्यासोबत राहत होते. नंतर सर्वांचा विरोध पत्कारून विरोधानंतर दोघांनी लग्नही केले.

1 / 8
राज बब्बर त्याच्या वैयक्तिक नात्यांबद्दलही खूप चर्चेत असतो. नादिरा बब्बरच्या प्रेमात पडला होता. दोघेही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी होते. दोघांनी 1975 मध्ये लग्न केले  नादिरा झहीरचे नाव नादिरा बब्बर झाले. लग्नानंतर राज आणि नादिरा दिल्लीत राहत होते.त्यानंतर त्यांची मुलगी जुही बब्बरचा जन्म झाल्यावर राज यांची जबाबदारी वाढली.

राज बब्बर त्याच्या वैयक्तिक नात्यांबद्दलही खूप चर्चेत असतो. नादिरा बब्बरच्या प्रेमात पडला होता. दोघेही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी होते. दोघांनी 1975 मध्ये लग्न केले नादिरा झहीरचे नाव नादिरा बब्बर झाले. लग्नानंतर राज आणि नादिरा दिल्लीत राहत होते.त्यानंतर त्यांची मुलगी जुही बब्बरचा जन्म झाल्यावर राज यांची जबाबदारी वाढली.

2 / 8
आता तो त्याला पैसे देऊ शकेल अशी नोकरी शोधत होता. त्याने अभिनयात करिअर करण्याचा निर्ण य घेतला आणि मुंबईत राहायला गेले. मुंबईत आल्यानंतर राजच्या अभिनयातील करिअरला सुरुवात झाली आणि त्याचवेळी आयुष्यात एक ट्विस्ट आला.

आता तो त्याला पैसे देऊ शकेल अशी नोकरी शोधत होता. त्याने अभिनयात करिअर करण्याचा निर्ण य घेतला आणि मुंबईत राहायला गेले. मुंबईत आल्यानंतर राजच्या अभिनयातील करिअरला सुरुवात झाली आणि त्याचवेळी आयुष्यात एक ट्विस्ट आला.

3 / 8
मुंबईत आल्यानंतर राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांची भेट झाली. 1982 मध्ये 'भीगी पालकें' चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते. या चित्रपटात दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत होते. पहिली भेट फारशी खास नव्हती. एका मुलाखतीत खुद्द राज बब्बर यांनी सांगितले आहे की, त्यावेळी या चित्रपटाचे शूटिंग ओरिसातील  चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच त्याची स्मिताशी पहिली भेट झाली.पहिल्याच भेटीत राज बब्बर स्मिता  पाटीलच्या प्रेमात पडले.

मुंबईत आल्यानंतर राज बब्बर यांनी स्मिता पाटील यांची भेट झाली. 1982 मध्ये 'भीगी पालकें' चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते. या चित्रपटात दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत होते. पहिली भेट फारशी खास नव्हती. एका मुलाखतीत खुद्द राज बब्बर यांनी सांगितले आहे की, त्यावेळी या चित्रपटाचे शूटिंग ओरिसातील चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच त्याची स्मिताशी पहिली भेट झाली.पहिल्याच भेटीत राज बब्बर स्मिता पाटीलच्या प्रेमात पडले.

4 / 8
राज-स्मिता यांच्या प्रेमकथेने नादिराला संसाराला ब्रेक लागला.  2013 मध्ये एका मुलाखतीदरम्यान नादिरा म्हणाली होती की, जेव्हा तिच्या तोंडून राज बब्बरची दुसरी प्रेमकहाणी ऐकली तेव्हा तिला धक्का बसला होता. मात्र या सगळ्यातून नादिरा स्वतःला सावरले, कारण तिला तिच्या  दोन मुलांच काळजी  केली होती .       यानंतर नादिरा आपल्या मुलांमध्ये आणि तिच्या नाट्यविश्वात व्यस्त झाली. मात्र, त्यांनी राजला कधीही स्वत:पासून वेगळे केले नाही. पण, स्मिताची बाजूही सोडली नाही.

राज-स्मिता यांच्या प्रेमकथेने नादिराला संसाराला ब्रेक लागला. 2013 मध्ये एका मुलाखतीदरम्यान नादिरा म्हणाली होती की, जेव्हा तिच्या तोंडून राज बब्बरची दुसरी प्रेमकहाणी ऐकली तेव्हा तिला धक्का बसला होता. मात्र या सगळ्यातून नादिरा स्वतःला सावरले, कारण तिला तिच्या दोन मुलांच काळजी केली होती . यानंतर नादिरा आपल्या मुलांमध्ये आणि तिच्या नाट्यविश्वात व्यस्त झाली. मात्र, त्यांनी राजला कधीही स्वत:पासून वेगळे केले नाही. पण, स्मिताची बाजूही सोडली नाही.

5 / 8
 नादिरापासून विभक्त झाल्यावर राज स्मिताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्मितासोबत लग्न करणे इतके सोपे नव्हते. राजने आपल्या बाजूने लग्नाची पूर्ण तयारी केली होती. ,मात्र स्मिताच्या  घरचे लोक त्यासाठी अजिबात तयार नव्हते. कारण राज आधीच विवाहित होता व दोन मुलांचा बापही होता.

नादिरापासून विभक्त झाल्यावर राज स्मिताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्मितासोबत लग्न करणे इतके सोपे नव्हते. राजने आपल्या बाजूने लग्नाची पूर्ण तयारी केली होती. ,मात्र स्मिताच्या घरचे लोक त्यासाठी अजिबात तयार नव्हते. कारण राज आधीच विवाहित होता व दोन मुलांचा बापही होता.

6 / 8
मात्र स्मिताचेही राज बब्बरवर तितकेच प्रेम होते, त्यामुळे तिने घरच्यांचे ऐकले नाही आणि राज बब्बरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर स्मिता गरोदर राहिली आणि 13 डिसेंबर 1986 रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव प्रतीक होते. प्रसूतीदरम्यान स्मिता अतिशय कठीण टप्प्यातून गेली.

मात्र स्मिताचेही राज बब्बरवर तितकेच प्रेम होते, त्यामुळे तिने घरच्यांचे ऐकले नाही आणि राज बब्बरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर स्मिता गरोदर राहिली आणि 13 डिसेंबर 1986 रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. त्याचे नाव प्रतीक होते. प्रसूतीदरम्यान स्मिता अतिशय कठीण टप्प्यातून गेली.

7 / 8
प्रसूतीनंतर तिची प्रकृती खूपच खालावली. स्मिताला खूप काही समजण्याआधीच आपल्या मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 15 दिवसांनी वयाच्या 31 व्या वर्षी तिने हे जग सोडले.

प्रसूतीनंतर तिची प्रकृती खूपच खालावली. स्मिताला खूप काही समजण्याआधीच आपल्या मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 15 दिवसांनी वयाच्या 31 व्या वर्षी तिने हे जग सोडले.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.