AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपतीच्या आरतीचे फक्त धर्मिक नाही तर, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम

Ganesh Chaturthi 2025: गणरायाच्या आगमनाची सर्वत्र तयारी सुरु आहे. गणपती घरात आल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे, बाप्पाची पूजा आणि आरती. गणपतीची आरती म्हणण्याचे आणि ऐकल्यामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतात. यावेळी गणपतीचे आगमन 27 ऑगस्ट रोजी घरोघरी होणार आहे.

| Updated on: Aug 18, 2025 | 2:36 PM
Share
बाप्पाची आरती मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आरतीतील मंत्रोच्चार, संगीत आणि टाळ-वाद्यांचा नाद मन शांत करतं आणि मानसिक तणाव दूर होतो.

बाप्पाची आरती मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आरतीतील मंत्रोच्चार, संगीत आणि टाळ-वाद्यांचा नाद मन शांत करतं आणि मानसिक तणाव दूर होतो.

1 / 5
आरती म्हणताना मन एकाच गोष्टीवर केंद्रित केलं जातं, ज्यामुळे ध्यानासारखा परिणाम होतो आणि एकाग्रता सुधारते. देवाप्रती भक्ती आणि श्रद्धेमुळे आत्मविश्वास व सकारात्मकता वाढण्यास देखील  मदत होते.

आरती म्हणताना मन एकाच गोष्टीवर केंद्रित केलं जातं, ज्यामुळे ध्यानासारखा परिणाम होतो आणि एकाग्रता सुधारते. देवाप्रती भक्ती आणि श्रद्धेमुळे आत्मविश्वास व सकारात्मकता वाढण्यास देखील मदत होते.

2 / 5
"सुखकर्ता दुखहर्ता..." सारख्या मंत्रांचे उच्चारण आणि नाद शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ज्यामुळे मन उत्साहित राहतं. आरती म्हणताना दीर्घ आणि सुसंगत श्वासोच्छ्वास होतो, ज्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. हे एक महत्त्वाचं कारण आहे.

"सुखकर्ता दुखहर्ता..." सारख्या मंत्रांचे उच्चारण आणि नाद शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ज्यामुळे मन उत्साहित राहतं. आरती म्हणताना दीर्घ आणि सुसंगत श्वासोच्छ्वास होतो, ज्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. हे एक महत्त्वाचं कारण आहे.

3 / 5
 भक्तिभावाने भरलेली आरती मनाला शांत करते आणि आत्मिक समाधान देते. सामूहिक आरतीमुळे समाजात एकतेची भावना वाढते, जी मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

भक्तिभावाने भरलेली आरती मनाला शांत करते आणि आत्मिक समाधान देते. सामूहिक आरतीमुळे समाजात एकतेची भावना वाढते, जी मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

4 / 5
आरती एकाच वेळेस व ठराविक पद्धतीने म्हणल्याने दैनिक जीवनात शिस्त आणि सातत्य येते, जे मानसिक आरोग्यासाठी खूप उपयोगी असते. गणपतीच्या आरतीचे असे अनेक फायदे आहेत.

आरती एकाच वेळेस व ठराविक पद्धतीने म्हणल्याने दैनिक जीवनात शिस्त आणि सातत्य येते, जे मानसिक आरोग्यासाठी खूप उपयोगी असते. गणपतीच्या आरतीचे असे अनेक फायदे आहेत.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.