AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त शाकाहारी लोक आहेत?

Vegetarian : भारतात शाकाहारी लोकांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे आणि इतर ताज्या आकडेवारीनुसार उत्तर आणि पश्चिम भारतातील राज्यांमध्ये शाकाहाराचे प्रमाण सर्वाधिक दिसून येते. भारतातील सर्वाधिक शाकाहारी लोकसंख्या असलेल्या राज्यांची माहिती खालीलप्रमाणे.

| Updated on: Dec 23, 2025 | 11:33 PM
Share
राजस्थान : राजस्थान हे भारतातील सर्वाधिक शाकाहारी लोकसंख्या असलेले राज्य आहे.  येथील सुमारे 74.9% ते 80% लोकसंख्या पूर्णपणे शाकाहारी आहे. येथील सांस्कृतिक परंपरा आणि जैन धर्माचा प्रभाव यामुळे शाकाहाराला मोठे प्राधान्य दिले जाते.

राजस्थान : राजस्थान हे भारतातील सर्वाधिक शाकाहारी लोकसंख्या असलेले राज्य आहे. येथील सुमारे 74.9% ते 80% लोकसंख्या पूर्णपणे शाकाहारी आहे. येथील सांस्कृतिक परंपरा आणि जैन धर्माचा प्रभाव यामुळे शाकाहाराला मोठे प्राधान्य दिले जाते.

1 / 5
हरियाणा : हरियाणा हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त शाकाहारी लोकसंख्या असलेले राज्य आहे. येथील साधारण 69.2% ते 75% लोक शाकाहारी आहेत. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन या राज्यात सर्वाधिक केले जाते.

हरियाणा : हरियाणा हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त शाकाहारी लोकसंख्या असलेले राज्य आहे. येथील साधारण 69.2% ते 75% लोक शाकाहारी आहेत. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन या राज्यात सर्वाधिक केले जाते.

2 / 5
पंजाब : पंजाबमध्ये शाकाहारी लोकांचे प्रमाण सुमारे 66.7 % आहे. जरी पंजाबी मांसाहार जगप्रसिद्ध असला, तरी प्रत्यक्षात राज्यातील मोठी लोकसंख्या डाळ, रोटी आणि पनीर यांसारख्या शाकाहारी अन्नावर अवलंबून आहे.

पंजाब : पंजाबमध्ये शाकाहारी लोकांचे प्रमाण सुमारे 66.7 % आहे. जरी पंजाबी मांसाहार जगप्रसिद्ध असला, तरी प्रत्यक्षात राज्यातील मोठी लोकसंख्या डाळ, रोटी आणि पनीर यांसारख्या शाकाहारी अन्नावर अवलंबून आहे.

3 / 5
गुजरात : गुजरातमध्ये शाकाहारी लोकांचे प्रमाण साधारण 61% ते 62% आहे. जैन आणि वैष्णव संप्रदायाचा मोठा प्रभाव असल्यामुळे हे राज्य शाकाहारासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.

गुजरात : गुजरातमध्ये शाकाहारी लोकांचे प्रमाण साधारण 61% ते 62% आहे. जैन आणि वैष्णव संप्रदायाचा मोठा प्रभाव असल्यामुळे हे राज्य शाकाहारासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.

4 / 5
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात सुमारे 50.6% लोकसंख्या शाकाहारी आहे. राज्यातील माळवा आणि बुंदेलखंड भागात शाकाहारी जेवणाची मोठी परंपरा आहे.

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात सुमारे 50.6% लोकसंख्या शाकाहारी आहे. राज्यातील माळवा आणि बुंदेलखंड भागात शाकाहारी जेवणाची मोठी परंपरा आहे.

5 / 5
Follow Us
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं...
अजित पवार अपघात प्रकरण, कॅप्टनची बदली का झाली?, फडणवीसांनी सांगितलं....
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.