AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | ‘प्रामाणिकपणा’ हीच या 5 राशींच्या लोकांची ओळख, प्रत्येक नातं शेवटच्या श्वासापर्यंत टिकवतात

नाती जपण्याचे कौशल्य प्रत्येकाकडे नसते. आज काल प्रत्येकजण आपल्याच विश्वामध्ये रममाण असते. पण राशीचक्रातील काही लोक जन्मापासूनच या बाबतीत निष्णात असतात आणि जेव्हा ते नातं बनवतात ते मनापासून निभावतात. ज्योतिष शास्त्रात अशा 5 राशी सांगितल्या आहेत ज्या खूप मैत्रीपूर्ण आहेत आणि प्रत्येक नाते प्रामाणिकपणे निभावतात.

| Updated on: Feb 03, 2022 | 8:20 AM
Share
धनु राशीचे लोक एखाद्याशी नाते निर्माण करतात, मग ते मनापासून करतात. पण जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा ते काहीही विचार न करता बोलतात. कधीकधी त्याच्या स्पष्ट शब्दांमुळे लोकांना वाईटही वाटते. मात्र, त्यांनाही त्यांची चूक फार लवकर कळते.

धनु राशीचे लोक एखाद्याशी नाते निर्माण करतात, मग ते मनापासून करतात. पण जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा ते काहीही विचार न करता बोलतात. कधीकधी त्याच्या स्पष्ट शब्दांमुळे लोकांना वाईटही वाटते. मात्र, त्यांनाही त्यांची चूक फार लवकर कळते.

1 / 5
कन्या राशीचे लोक गोष्टी गोल फिरवण्यापेक्षा थेट आणि स्पष्टपणे बोलणे पसंत करतात. ते लोक कोणाच्या बोलण्यात अडकत नाही, त्यांना अशी माणसं आवडतात. त्यांच्या जवळचे मोजकेच लोक असतात आणि ते त्यांच्याशी पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने नाते जोडतात.

कन्या राशीचे लोक गोष्टी गोल फिरवण्यापेक्षा थेट आणि स्पष्टपणे बोलणे पसंत करतात. ते लोक कोणाच्या बोलण्यात अडकत नाही, त्यांना अशी माणसं आवडतात. त्यांच्या जवळचे मोजकेच लोक असतात आणि ते त्यांच्याशी पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने नाते जोडतात.

2 / 5
कन्या राशीचे लोक गोष्टी गोल फिरवण्यापेक्षा थेट आणि स्पष्टपणे बोलणे पसंत करतात. ते लोक कोणाच्या बोलण्यात अडकत नाही, त्यांना अशी माणसं आवडतात. त्यांच्या जवळचे मोजकेच लोक असतात आणि ते त्यांच्याशी पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने नाते जोडतात.

कन्या राशीचे लोक गोष्टी गोल फिरवण्यापेक्षा थेट आणि स्पष्टपणे बोलणे पसंत करतात. ते लोक कोणाच्या बोलण्यात अडकत नाही, त्यांना अशी माणसं आवडतात. त्यांच्या जवळचे मोजकेच लोक असतात आणि ते त्यांच्याशी पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणाने नाते जोडतात.

3 / 5
 मकर ही शनीची राशी आहे, त्यामुळे त्यांच्या स्वभावात प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता आहे. हे लोक नातं मनापासून निभावतात, पण जर कोणी त्यांच्याशी थोडीशी युक्ती केली तर ते सोडायला त्यांना थोडा वेळही लागत नाही.

मकर ही शनीची राशी आहे, त्यामुळे त्यांच्या स्वभावात प्रामाणिकपणा आणि निष्पक्षता आहे. हे लोक नातं मनापासून निभावतात, पण जर कोणी त्यांच्याशी थोडीशी युक्ती केली तर ते सोडायला त्यांना थोडा वेळही लागत नाही.

4 / 5
मेष राशीचे लोक थोडे बोलके असतात. त्यांना काहीही चुकीचे सहन होत नाही. हे लोक आपल्या जवळच्या लोकांची खूप काळजी घेतात. ते आपले नाते पूर्ण प्रामाणिकपणे निभावतात.

मेष राशीचे लोक थोडे बोलके असतात. त्यांना काहीही चुकीचे सहन होत नाही. हे लोक आपल्या जवळच्या लोकांची खूप काळजी घेतात. ते आपले नाते पूर्ण प्रामाणिकपणे निभावतात.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.