AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन किंवा लॅपटॉप आठवड्यातून किती वेळा Restart करावा? 99 टक्के लोक करतात मोठी चूक

Tech News : तुमच्यापैकी जवळपास सर्वजण फोन आणि लॅपटॉप वापरत असाल. काहीवेळी आपण लॅपटॉप अनेक आठवडे बंदही करत नाही. यामुळे तुमच्या डिव्हाइसला फटका बसू शकतो. आज आम्ही तुम्हाला फोन आणि लॅपटॉप आठवड्यातून किती वेळा रिस्टार्ट याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Dec 12, 2025 | 8:53 PM
Share
तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप सतत चालू असेल तर तो हळूहळू स्लो होऊ शकतो. तसेच त्यातील अॅप्स क्रॅश होऊ लागतात, लॅगच्या समस्या उद्भवतात आणि कधीकधी सुरक्षा धोके देखील वाढतात.

तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप सतत चालू असेल तर तो हळूहळू स्लो होऊ शकतो. तसेच त्यातील अॅप्स क्रॅश होऊ लागतात, लॅगच्या समस्या उद्भवतात आणि कधीकधी सुरक्षा धोके देखील वाढतात.

1 / 5
वरील समस्यांमुळे तज्ज्ञ तुमचा फोन आणि लॅपटॉप रीस्टार्ट करण्याचा सल्ला देतात. रीस्टार्ट करणे म्हणजे तुमच्या डिव्हाइससाठी दीर्घ श्वास घेण्यासारखे आहे. यामुळे फोन आणि लॅपटॉप पुन्हा सुरळीतपणे कार्य करतात.

वरील समस्यांमुळे तज्ज्ञ तुमचा फोन आणि लॅपटॉप रीस्टार्ट करण्याचा सल्ला देतात. रीस्टार्ट करणे म्हणजे तुमच्या डिव्हाइससाठी दीर्घ श्वास घेण्यासारखे आहे. यामुळे फोन आणि लॅपटॉप पुन्हा सुरळीतपणे कार्य करतात.

2 / 5
जेव्हा तुमचा फोन किंवा लॅपटॉप बराच काळ चालू राहतो तेव्हा त्यात अनेक तात्पुरत्या फाइल्स रॅममध्ये जमा होतात.  तसेच या काळात अनेक अॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, ज्यामुळे सिस्टमवर अधिक ताण येतो.

जेव्हा तुमचा फोन किंवा लॅपटॉप बराच काळ चालू राहतो तेव्हा त्यात अनेक तात्पुरत्या फाइल्स रॅममध्ये जमा होतात. तसेच या काळात अनेक अॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, ज्यामुळे सिस्टमवर अधिक ताण येतो.

3 / 5
आठवड्यातून किमान एकदा फोन रिस्टार्ट करणे आवश्यक आहे. कारण फोन सतत चालू राहिल्यामुळे बॅकग्राउंडमध्ये अनेक ॲप्स आणि कॅशे मेमरी साठत राहते. रिस्टार्ट केल्यामुळे रॅम रिकामी होते आणि किरकोळ सॉफ्टवेअर बग्स निघून जातात आणि फोनचा वेग वाढतो.

आठवड्यातून किमान एकदा फोन रिस्टार्ट करणे आवश्यक आहे. कारण फोन सतत चालू राहिल्यामुळे बॅकग्राउंडमध्ये अनेक ॲप्स आणि कॅशे मेमरी साठत राहते. रिस्टार्ट केल्यामुळे रॅम रिकामी होते आणि किरकोळ सॉफ्टवेअर बग्स निघून जातात आणि फोनचा वेग वाढतो.

4 / 5
आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा लॅपटॉप पूर्णपणे रिस्टार्ट किंवा शटडाउन करावा. कारण बहुतेक लोक लॅपटॉप वापरून झाल्यावर फक्त त्याची स्क्रीन बंद करतात. स्लीप मोडमध्ये लॅपटॉप पूर्णपणे बंद होत नाही. रिस्टार्ट केल्यामुळे सिस्टममधील अपडेट्स इन्स्टॉल होतात आणि मेमरी लिक्स थांबतात.

आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा लॅपटॉप पूर्णपणे रिस्टार्ट किंवा शटडाउन करावा. कारण बहुतेक लोक लॅपटॉप वापरून झाल्यावर फक्त त्याची स्क्रीन बंद करतात. स्लीप मोडमध्ये लॅपटॉप पूर्णपणे बंद होत नाही. रिस्टार्ट केल्यामुळे सिस्टममधील अपडेट्स इन्स्टॉल होतात आणि मेमरी लिक्स थांबतात.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता