AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन किंवा लॅपटॉप आठवड्यातून किती वेळा Restart करावा? 99 टक्के लोक करतात मोठी चूक

Tech News : तुमच्यापैकी जवळपास सर्वजण फोन आणि लॅपटॉप वापरत असाल. काहीवेळी आपण लॅपटॉप अनेक आठवडे बंदही करत नाही. यामुळे तुमच्या डिव्हाइसला फटका बसू शकतो. आज आम्ही तुम्हाला फोन आणि लॅपटॉप आठवड्यातून किती वेळा रिस्टार्ट याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

| Updated on: Dec 12, 2025 | 8:53 PM
Share
तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप सतत चालू असेल तर तो हळूहळू स्लो होऊ शकतो. तसेच त्यातील अॅप्स क्रॅश होऊ लागतात, लॅगच्या समस्या उद्भवतात आणि कधीकधी सुरक्षा धोके देखील वाढतात.

तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप सतत चालू असेल तर तो हळूहळू स्लो होऊ शकतो. तसेच त्यातील अॅप्स क्रॅश होऊ लागतात, लॅगच्या समस्या उद्भवतात आणि कधीकधी सुरक्षा धोके देखील वाढतात.

1 / 5
वरील समस्यांमुळे तज्ज्ञ तुमचा फोन आणि लॅपटॉप रीस्टार्ट करण्याचा सल्ला देतात. रीस्टार्ट करणे म्हणजे तुमच्या डिव्हाइससाठी दीर्घ श्वास घेण्यासारखे आहे. यामुळे फोन आणि लॅपटॉप पुन्हा सुरळीतपणे कार्य करतात.

वरील समस्यांमुळे तज्ज्ञ तुमचा फोन आणि लॅपटॉप रीस्टार्ट करण्याचा सल्ला देतात. रीस्टार्ट करणे म्हणजे तुमच्या डिव्हाइससाठी दीर्घ श्वास घेण्यासारखे आहे. यामुळे फोन आणि लॅपटॉप पुन्हा सुरळीतपणे कार्य करतात.

2 / 5
जेव्हा तुमचा फोन किंवा लॅपटॉप बराच काळ चालू राहतो तेव्हा त्यात अनेक तात्पुरत्या फाइल्स रॅममध्ये जमा होतात.  तसेच या काळात अनेक अॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, ज्यामुळे सिस्टमवर अधिक ताण येतो.

जेव्हा तुमचा फोन किंवा लॅपटॉप बराच काळ चालू राहतो तेव्हा त्यात अनेक तात्पुरत्या फाइल्स रॅममध्ये जमा होतात. तसेच या काळात अनेक अॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, ज्यामुळे सिस्टमवर अधिक ताण येतो.

3 / 5
आठवड्यातून किमान एकदा फोन रिस्टार्ट करणे आवश्यक आहे. कारण फोन सतत चालू राहिल्यामुळे बॅकग्राउंडमध्ये अनेक ॲप्स आणि कॅशे मेमरी साठत राहते. रिस्टार्ट केल्यामुळे रॅम रिकामी होते आणि किरकोळ सॉफ्टवेअर बग्स निघून जातात आणि फोनचा वेग वाढतो.

आठवड्यातून किमान एकदा फोन रिस्टार्ट करणे आवश्यक आहे. कारण फोन सतत चालू राहिल्यामुळे बॅकग्राउंडमध्ये अनेक ॲप्स आणि कॅशे मेमरी साठत राहते. रिस्टार्ट केल्यामुळे रॅम रिकामी होते आणि किरकोळ सॉफ्टवेअर बग्स निघून जातात आणि फोनचा वेग वाढतो.

4 / 5
आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा लॅपटॉप पूर्णपणे रिस्टार्ट किंवा शटडाउन करावा. कारण बहुतेक लोक लॅपटॉप वापरून झाल्यावर फक्त त्याची स्क्रीन बंद करतात. स्लीप मोडमध्ये लॅपटॉप पूर्णपणे बंद होत नाही. रिस्टार्ट केल्यामुळे सिस्टममधील अपडेट्स इन्स्टॉल होतात आणि मेमरी लिक्स थांबतात.

आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा लॅपटॉप पूर्णपणे रिस्टार्ट किंवा शटडाउन करावा. कारण बहुतेक लोक लॅपटॉप वापरून झाल्यावर फक्त त्याची स्क्रीन बंद करतात. स्लीप मोडमध्ये लॅपटॉप पूर्णपणे बंद होत नाही. रिस्टार्ट केल्यामुळे सिस्टममधील अपडेट्स इन्स्टॉल होतात आणि मेमरी लिक्स थांबतात.

5 / 5
Follow Us
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा
गॅससिलेंडरवरून राजकारण तापलं;अफवांमुळे रांगा लागल्याचा फडणवीसांचा दावा.
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा
इंधन टंचाईवरून राजकारण तापलं; संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर निशाणा.
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला
मुंबईच्या महापौर रितू तावडे वादाच्या भोवऱ्यात? 2017 चा मोठा नियम मोडला.
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून....
LPG चं टेंशन संपणार! नागरिकांना मोठा दिलासा, चंद्रपूरमधून.....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.