AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 व्या वयातच PF पेन्शन कशी घ्यायची, EPFO चे नियम काय जाणा

आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक लवकर निवृत्ती घेण्याच्या विचारात असतात. मात्र, खाजगी नोकरीत असणारे देखील आता 50 वयात निवृत्त होऊन पेन्शन मिळवू शकतात. काय आहे अटी पाहूयात...

| Updated on: Feb 19, 2026 | 6:37 PM
Share
जर तुम्ही प्रायव्हेट नोकरी करत आहात आणि EPS अकाऊंट आहे, तर तुम्ही 50 व्या वर्षातही पेन्शन घेऊ शकता. मात्र, दहा वर्षांची सेवा आणि काही अटींची पूर्तता करावी लागते. चला तर पाहूयात कपात, फॉर्म आणि संपूर्ण प्रक्रिया

जर तुम्ही प्रायव्हेट नोकरी करत आहात आणि EPS अकाऊंट आहे, तर तुम्ही 50 व्या वर्षातही पेन्शन घेऊ शकता. मात्र, दहा वर्षांची सेवा आणि काही अटींची पूर्तता करावी लागते. चला तर पाहूयात कपात, फॉर्म आणि संपूर्ण प्रक्रिया

1 / 6
EPF आणि EPS काय आहे ? प्रायव्हेट सेक्टरच्या कर्मचाऱ्यांसाठी EPF रिटायरमेंट सेव्हींगचा मार्ग आहे.   EPF सदस्य झाल्यानंतर तुम्ही स्वत:च EPS म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेचे सदस्य बनता. निवृत्तीनंतरही या योजनेंतर्गतही मासिक पेन्शन मिळते.

EPF आणि EPS काय आहे ? प्रायव्हेट सेक्टरच्या कर्मचाऱ्यांसाठी EPF रिटायरमेंट सेव्हींगचा मार्ग आहे. EPF सदस्य झाल्यानंतर तुम्ही स्वत:च EPS म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेचे सदस्य बनता. निवृत्तीनंतरही या योजनेंतर्गतही मासिक पेन्शन मिळते.

2 / 6
पेन्शनसाठी आवश्यक अटी - EPS अंतर्गत पेन्शन मिळण्यासाठी किमान 10 वर्षांची सेवा पूर्ण व्हायला लागते. निवृत्तीचे वय 58 वर्षे असते. कमाल पेन्शन योग्य सेवा ३५ वर्षांची मानली जाते.१० वर्षे पूर्ण झाली तर तुम्हाला पेन्शन मिळण्याचा अधिकार मिळतो.

पेन्शनसाठी आवश्यक अटी - EPS अंतर्गत पेन्शन मिळण्यासाठी किमान 10 वर्षांची सेवा पूर्ण व्हायला लागते. निवृत्तीचे वय 58 वर्षे असते. कमाल पेन्शन योग्य सेवा ३५ वर्षांची मानली जाते.१० वर्षे पूर्ण झाली तर तुम्हाला पेन्शन मिळण्याचा अधिकार मिळतो.

3 / 6
50 व्या वर्षी पेन्शन कशी मिळवावी - जर तुमचे वय ५० वर्षे झाली असली तरी तुम्ही अर्ली पेन्शन घेऊ शकता. परंतू ५८ वर्षांच्या आत पेन्शन घेतल्यास दर वर्षी ४ टक्के कपात गेली जातात. ५० व्या वर्षी पेन्शन घेतल्यानंतर २५ टक्के रक्कम कमी होऊ शकते.

50 व्या वर्षी पेन्शन कशी मिळवावी - जर तुमचे वय ५० वर्षे झाली असली तरी तुम्ही अर्ली पेन्शन घेऊ शकता. परंतू ५८ वर्षांच्या आत पेन्शन घेतल्यास दर वर्षी ४ टक्के कपात गेली जातात. ५० व्या वर्षी पेन्शन घेतल्यानंतर २५ टक्के रक्कम कमी होऊ शकते.

4 / 6
किती मिळते पेन्शन -ईपीएस नियमांनुसार,कमाल पेन्शनयोग्य वेतन १५,००० रुपये मानले जाते.त्याआधारे कमाल पेन्शन सुमारे १२५० रुपये मानली जाते.वास्तविक पेन्शन तुमच्या सेवेचा कालावधीवर अलंबून असते.

किती मिळते पेन्शन -ईपीएस नियमांनुसार,कमाल पेन्शनयोग्य वेतन १५,००० रुपये मानले जाते.त्याआधारे कमाल पेन्शन सुमारे १२५० रुपये मानली जाते.वास्तविक पेन्शन तुमच्या सेवेचा कालावधीवर अलंबून असते.

5 / 6
आवश्यक फॉर्म आणि प्रक्रिया - वयाच्या ५८ व्या वर्षी पेन्शन दाव्यांसाठी, फॉर्म १०डी भरणे आवश्यक असते. काही प्रकरणांमध्ये, फॉर्म १० सी देखील आवश्यक असू शकते. जर तुम्ही नोकरी बदलली तर तुमचा सेवा कालावधी पुढे नेण्यासाठी पेन्शन योजनेचे प्रमाणपत्र मिळवा.

आवश्यक फॉर्म आणि प्रक्रिया - वयाच्या ५८ व्या वर्षी पेन्शन दाव्यांसाठी, फॉर्म १०डी भरणे आवश्यक असते. काही प्रकरणांमध्ये, फॉर्म १० सी देखील आवश्यक असू शकते. जर तुम्ही नोकरी बदलली तर तुमचा सेवा कालावधी पुढे नेण्यासाठी पेन्शन योजनेचे प्रमाणपत्र मिळवा.

6 / 6
Follow Us
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुक
बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिला, शरद पवारांचं मत काय? म्हणाले निवडणुक.
हिगोलीत शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आले
हिगोलीत शेतीला अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठीने हाताशी आले.
अशोक खरात प्रकरण तापलं; सुषमा अंधारेंची CID चौकशीची मागणी
अशोक खरात प्रकरण तापलं; सुषमा अंधारेंची CID चौकशीची मागणी.
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर फुल्या कोणी मारल्या? - सुषमा अंधारे
देवेंद्र फडणवीसांच्या नावावर फुल्या कोणी मारल्या? - सुषमा अंधारे.
अजितदादांच्या अपघाताच्या आदल्यादिवशी भोंदू खरातला 17 मेसेज कुणाचे?
अजितदादांच्या अपघाताच्या आदल्यादिवशी भोंदू खरातला 17 मेसेज कुणाचे?.
मोठी खळबळ! दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार थेट आत घुसली अन्...
मोठी खळबळ! दिल्ली विधानसभा परिसरात अज्ञात कार थेट आत घुसली अन्....
सरकार 6 महिन्यांआधीच पडलं असतं; शिरसाट यांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
सरकार 6 महिन्यांआधीच पडलं असतं; शिरसाट यांच्या दाव्याने राजकारणात खळबळ.
मित्रानेच गोणीत भरलं अन् हत्या केली, शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या 14
मित्रानेच गोणीत भरलं अन् हत्या केली, शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या 14.
राजकारणात मोठे भूकंप होण्याची सुरूवात, पटोलेंच्या सूचक विधानाचा....
राजकारणात मोठे भूकंप होण्याची सुरूवात, पटोलेंच्या सूचक विधानाचा.....
सर्वच मर्यादा ओलांडल्या! खरातचा नवा प्रताप उघड, 13वा गुन्हा दाखल
सर्वच मर्यादा ओलांडल्या! खरातचा नवा प्रताप उघड, 13वा गुन्हा दाखल.