AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी रडते, मला वाईट वाटतं पण.. जेव्हा कतरिना रणबीरसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे झाली व्यक्त

अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचं रिलेशनशिप बॉलिवूडमध्ये एकेकाळी खूप चर्चेत होतं. एका मुलाखतीत कतरिना तिच्या ब्रेकअपविषयी व्यक्त झाली होती. यावेळी तिने आलिया आणि दीपिकासोबतच्या मैत्रीविषयीही सांगितलं.

| Updated on: Apr 24, 2024 | 4:42 PM
Share
अभिनेता रणबीर कपूर त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला होता. आलिया भट्टशी लग्न करण्यापूर्वी त्याचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. यामध्ये दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांचा समावेश आहे. आता आलिया, दीपिका आणि कतरिना या तिघींमध्ये चांगली मैत्री आहे. एका मुलाखतीत कतरिनाला आलिया आणि दीपिकासोबतच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

अभिनेता रणबीर कपूर त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला होता. आलिया भट्टशी लग्न करण्यापूर्वी त्याचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं होतं. यामध्ये दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ यांचा समावेश आहे. आता आलिया, दीपिका आणि कतरिना या तिघींमध्ये चांगली मैत्री आहे. एका मुलाखतीत कतरिनाला आलिया आणि दीपिकासोबतच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

1 / 5
दीपिका आणि रणबीर यांचा 2009 मध्ये ब्रेकअप झाला होता. त्यानंतर रणबीरने कतरिनाला डेट करायला सुरुवात केली. 2009 ते 2016 पर्यंत रणबीर आणि कतरिना एकमेकांना डेट करत होते. रणबीरच्या कुटुंबीयांना त्याचं कतरिनासोबतचं नातं फारसं पसंत नव्हतं. या मतभेदांनंतर दोघांनी ब्रेकअप केला.

दीपिका आणि रणबीर यांचा 2009 मध्ये ब्रेकअप झाला होता. त्यानंतर रणबीरने कतरिनाला डेट करायला सुरुवात केली. 2009 ते 2016 पर्यंत रणबीर आणि कतरिना एकमेकांना डेट करत होते. रणबीरच्या कुटुंबीयांना त्याचं कतरिनासोबतचं नातं फारसं पसंत नव्हतं. या मतभेदांनंतर दोघांनी ब्रेकअप केला.

2 / 5
कतरिनाला 2019 मध्ये एका मुलाखतीत विचारलं गेलं की तिची आलियाशी कशी मैत्री झाली, जी त्यावेळी रणबीरला डेट करत होती? आणि दीपिकासोबत तिचं नातं कसं आहे?

कतरिनाला 2019 मध्ये एका मुलाखतीत विचारलं गेलं की तिची आलियाशी कशी मैत्री झाली, जी त्यावेळी रणबीरला डेट करत होती? आणि दीपिकासोबत तिचं नातं कसं आहे?

3 / 5
या प्रश्नाचं उत्तर देताना कतरिना म्हणाली, "ही तर भावनेची गोष्ट झाली. बाकी सगळ्या गोष्टींचं इतकं महत्त्व नाही. आपल्या मनात राग किंवा नाराजी ठेवल्याने काहीच ठीक होत नाही. इथे तुमचे विचार मर्यादित होतात. पण मीसुद्धा माणूसच आहे, मलासुद्धा वाईट वाटतं, मीसुद्धा रडते. मात्र तरी मी पुन्हा उभी राहते आणि म्हणते की सगळं ठीक आहे."

या प्रश्नाचं उत्तर देताना कतरिना म्हणाली, "ही तर भावनेची गोष्ट झाली. बाकी सगळ्या गोष्टींचं इतकं महत्त्व नाही. आपल्या मनात राग किंवा नाराजी ठेवल्याने काहीच ठीक होत नाही. इथे तुमचे विचार मर्यादित होतात. पण मीसुद्धा माणूसच आहे, मलासुद्धा वाईट वाटतं, मीसुद्धा रडते. मात्र तरी मी पुन्हा उभी राहते आणि म्हणते की सगळं ठीक आहे."

4 / 5
दीपिकासोबतच्या मैत्रीविषयी कतरिना पुढे म्हणाली, "आमच्यात आता चांगलं नातं आहे. माझं आता तिच्याशी काहीच शत्रुत्व नाही. मला ती नेहमीच आवडायची आणि कामाप्रती तिची मेहनत पाहून मी नेहमीच तिचा आदर करते."

दीपिकासोबतच्या मैत्रीविषयी कतरिना पुढे म्हणाली, "आमच्यात आता चांगलं नातं आहे. माझं आता तिच्याशी काहीच शत्रुत्व नाही. मला ती नेहमीच आवडायची आणि कामाप्रती तिची मेहनत पाहून मी नेहमीच तिचा आदर करते."

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.