AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Forecast : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, राज्यावर तिहेरी संकट, आयएमडीकडून धोक्याचा इशारा

गेल्या आठवड्यात राज्यात थंडीचा कडाका वाढला होता, मात्र आता वातावरणात अचानक बदल झाला असून महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

| Updated on: Dec 27, 2024 | 7:16 PM
Share
राज्यासह देशभरात अचानक थंडीला ब्रेक लागला आहे, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

राज्यासह देशभरात अचानक थंडीला ब्रेक लागला आहे, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

1 / 7
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस राजधानी दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये मेघ गर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये गारपिटीचा देखील धोका आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस राजधानी दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये मेघ गर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये गारपिटीचा देखील धोका आहे.

2 / 7
गेल्या आठवड्यात देशात कडाक्याची थंडी होती, मात्र उत्तरेकडून येणारं वार आणि समुद्रातील बाष्पयुक्त हवेमुळे वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरण तयार झालं आहे.

गेल्या आठवड्यात देशात कडाक्याची थंडी होती, मात्र उत्तरेकडून येणारं वार आणि समुद्रातील बाष्पयुक्त हवेमुळे वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरण तयार झालं आहे.

3 / 7
महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सोबतच वादळी वाऱ्याचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान पाऊस, गारपीट आणि वादळ असं तिहेरी संकट पुढील दोन दिवस राज्यावर असणार आहे.

महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सोबतच वादळी वाऱ्याचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान पाऊस, गारपीट आणि वादळ असं तिहेरी संकट पुढील दोन दिवस राज्यावर असणार आहे.

4 / 7
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक, आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक, आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आहे.

5 / 7
तर विदर्भात अकोला जिल्ह्यासह इतर काही भागांमध्ये गारांसह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

तर विदर्भात अकोला जिल्ह्यासह इतर काही भागांमध्ये गारांसह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

6 / 7
दरम्यान बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 30 तारखेनंतर गारठा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा 30 तारखेनंतर गारठा वाढण्याची शक्यता आहे.

7 / 7
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.