AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Alert : पावसाच्या नव्या अंदाजाने टेन्शन वाढलं, शेतकऱ्यांवर महासंकट, या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यासाह….

राज्यात उन्हाला असला तरी आकाशात ढग जमा होताना दिसत आहेत. नाशिकसारख्या जिल्ह्यात तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस बरसला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असे असतानाच आता हवामानाचा नवा अंदाज समोर आला आहे.

| Updated on: Mar 18, 2026 | 6:43 PM
Share
राज्यात काही दिवसांपूर्वी कडाक्याच्या उन्हामुळे लोक त्रस्त झाले होते. परंतु आता मात्र हवामानात बदल झाला आहे. वातावरणात गारवा जाणवत असून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसही पडला आहे.

राज्यात काही दिवसांपूर्वी कडाक्याच्या उन्हामुळे लोक त्रस्त झाले होते. परंतु आता मात्र हवामानात बदल झाला आहे. वातावरणात गारवा जाणवत असून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसही पडला आहे.

1 / 5
पुण्यातील आंबेगाव तालुक्यात डिभे धरण क्षेत्राच्या परिसरात अवकाळी पाऊस पडला आहे. या पावसामुळे वातावरण अल्हाददायक झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु मोठा पाऊस झाल्यास शेतीपिकाचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पुण्यातील आंबेगाव तालुक्यात डिभे धरण क्षेत्राच्या परिसरात अवकाळी पाऊस पडला आहे. या पावसामुळे वातावरण अल्हाददायक झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु मोठा पाऊस झाल्यास शेतीपिकाचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

2 / 5
 दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नाशिक जिल्ह्यात वातावरण बदलले आहे. लासलगाव, निफाड, पिंपळगाव बसवंत, येवला, चांदवडसह जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली आहे. अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वाढली आहे.

दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नाशिक जिल्ह्यात वातावरण बदलले आहे. लासलगाव, निफाड, पिंपळगाव बसवंत, येवला, चांदवडसह जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली आहे. अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वाढली आहे.

3 / 5
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने आता काढणीला आलेल्या गहू, कांदा, द्राक्ष, हरभरा पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनीही योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे हवमान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी 19 मार्च रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने आता काढणीला आलेल्या गहू, कांदा, द्राक्ष, हरभरा पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनीही योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे हवमान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी 19 मार्च रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

4 / 5
 या दिवशी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.  काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. मुंबईतही वातावरण ढगाळ राहू शकते. महाराष्ट्रातील इतर काही भागांतही ढगाळ वातावरण तसेच काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

या दिवशी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा सुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. मुंबईतही वातावरण ढगाळ राहू शकते. महाराष्ट्रातील इतर काही भागांतही ढगाळ वातावरण तसेच काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

5 / 5
Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.