AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट; पुढील 24 तास धोक्याचे, आयएमडीकडून मोठी बातमी

एकीकडे राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं असून, उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

| Updated on: Mar 29, 2025 | 5:33 PM
Share
एकीकडे राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं असून, उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. वाढलेल्या तापमानामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

एकीकडे राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचलं असून, उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. वाढलेल्या तापमानामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

1 / 7
मात्र दुसरीकडे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मात्र दुसरीकडे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

2 / 7
पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे. एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचा इशारा असं दुहेरी संकट सध्या राज्यावर आहे.

पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागानं म्हटलं आहे. एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पावसाचा इशारा असं दुहेरी संकट सध्या राज्यावर आहे.

3 / 7
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशार्‍यानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशार्‍यानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

4 / 7
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार केरळपासून ते महाराष्ट्रातापर्यंत अनेक राज्यात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार केरळपासून ते महाराष्ट्रातापर्यंत अनेक राज्यात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

5 / 7
आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा, धाराशिव, लातूर, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा, धाराशिव, लातूर, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

6 / 7
दरम्यान राज्यामध्ये जर पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली तर याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यामध्ये जर पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली तर याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसू शकतो. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

7 / 7
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.