AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही एक चूक आणि आरोग्याच्या असंख्य समस्या होऊ शकतात निर्माण, आजच…

निरोगी आरोग्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, तुम्ही काय खात आहात? चुकीच्या सवयींमुळे आरोग्याच्या असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात.

| Updated on: Jan 24, 2026 | 2:15 PM
Share
जर तुम्हाला निरोगी जगाचे असेल तर सर्वात महत्वाचे ठरते की, तुम्ही काय खाता? कारण आरोग्यासाठी निरोगी आहार सर्वात महत्वाचा ठरतो. शरीराला प्रथिनांची खूप जास्त गरज असते. 

जर तुम्हाला निरोगी जगाचे असेल तर सर्वात महत्वाचे ठरते की, तुम्ही काय खाता? कारण आरोग्यासाठी निरोगी आहार सर्वात महत्वाचा ठरतो. शरीराला प्रथिनांची खूप जास्त गरज असते. 

1 / 5
आहारात कायमच प्रथिने असणे महत्वाचे आहे. प्रथिन्यांचा जास्तीत जास्त समावेश आहारात करा. ज्यामुळे रोग तुमच्यापासून चार हात दूर राहतील. 

आहारात कायमच प्रथिने असणे महत्वाचे आहे. प्रथिन्यांचा जास्तीत जास्त समावेश आहारात करा. ज्यामुळे रोग तुमच्यापासून चार हात दूर राहतील. 

2 / 5
शरीरातील प्रथिने कमी होण्याचे काही महत्नाचे संकेत आहेत. आपली नखे ठिसूळ होतात. यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे हे देखील मोठे संकेत आहेत. 

शरीरातील प्रथिने कमी होण्याचे काही महत्नाचे संकेत आहेत. आपली नखे ठिसूळ होतात. यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे हे देखील मोठे संकेत आहेत. 

3 / 5
जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर समजून घ्या की, तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे. अशावेळी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. 

जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर समजून घ्या की, तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे. अशावेळी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. 

4 / 5
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचे आंबट पदार्थ ठरतात. लिंबू, संत्री यासारख्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचे आंबट पदार्थ ठरतात. लिंबू, संत्री यासारख्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक असतात. 

5 / 5
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.