AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात ही 5 फळे!

रक्ताभिसरण सुरळीत व्हावं यासाठी तुम्ही किवी सुद्धा खाऊ शकता. किवीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनोईड्स असतात. किवी हा अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. हे सर्व घटक रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात, रक्त प्रवाह चांगला ठेवल्यास मदत करतात.

| Updated on: Sep 30, 2023 | 2:56 PM
Share
संत्री: व्हिटॅमिन सी चा सगळ्यात मोठा स्रोत कोणता असेल तर तो आहे संत्री. संत्रींमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन कॉलेजन उत्पादन करायला मदत करते आणि रक्तवाहिन्या मजबूत करते. संत्र्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे रक्त प्रवाह सुरळीत करतात.

संत्री: व्हिटॅमिन सी चा सगळ्यात मोठा स्रोत कोणता असेल तर तो आहे संत्री. संत्रींमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन कॉलेजन उत्पादन करायला मदत करते आणि रक्तवाहिन्या मजबूत करते. संत्र्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे रक्त प्रवाह सुरळीत करतात.

1 / 5
करवंद: अँथोसायनिन्स नावाचं अँटीऑक्सिडंट्स करवंदात असतं. करवंदांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर सुद्धा असतं. या फळामुळे रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत होते. फायबर आणि व्हिटॅमिन सी रक्ताभिसरणासाठी फायदेशीर असते. या फळाच्या सेवनामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो.

करवंद: अँथोसायनिन्स नावाचं अँटीऑक्सिडंट्स करवंदात असतं. करवंदांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर सुद्धा असतं. या फळामुळे रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत होते. फायबर आणि व्हिटॅमिन सी रक्ताभिसरणासाठी फायदेशीर असते. या फळाच्या सेवनामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो.

2 / 5
टरबूज: टरबूजमध्ये सिट्रोलिन नावाचे घटक असते. या घटकामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. टरबूजमध्ये लाइकोपीन देखील असते, लाइकोपीन एक अँटीऑक्सिडेंट आहे जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवते.

टरबूज: टरबूजमध्ये सिट्रोलिन नावाचे घटक असते. या घटकामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. टरबूजमध्ये लाइकोपीन देखील असते, लाइकोपीन एक अँटीऑक्सिडेंट आहे जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवते.

3 / 5
डाळिंब: जेव्हा शरीरात रक्त कमी असते तेव्हा डॉक्टर डाळिंब खायला सांगतात. डाळिंब खाल्ल्याने रक्त प्रवाह नियमित होतो, जळजळ कमी होते, डाळिंबामुळे रक्तदाब कमी होतो. या फळामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनोल्स आढळतात.

डाळिंब: जेव्हा शरीरात रक्त कमी असते तेव्हा डॉक्टर डाळिंब खायला सांगतात. डाळिंब खाल्ल्याने रक्त प्रवाह नियमित होतो, जळजळ कमी होते, डाळिंबामुळे रक्तदाब कमी होतो. या फळामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनोल्स आढळतात.

4 / 5
रक्ताभिसरण सुरळीत व्हावं यासाठी तुम्ही किवी सुद्धा खाऊ शकता. किवीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनोईड्स असतात. किवी हा अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. हे सर्व घटक रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात, रक्त प्रवाह चांगला ठेवल्यास मदत करतात.

रक्ताभिसरण सुरळीत व्हावं यासाठी तुम्ही किवी सुद्धा खाऊ शकता. किवीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनोईड्स असतात. किवी हा अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. हे सर्व घटक रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात, रक्त प्रवाह चांगला ठेवल्यास मदत करतात.

5 / 5
Follow Us
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र...
हा घ्या एक कांदा आणि एक रुपया; संतप्त शेतकऱ्याचं फडणवीसांना पत्र....
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत
भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर अडचणीत; एसआयटीचे 8 सवाल चर्चेत.