AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात ही 5 फळे!

रक्ताभिसरण सुरळीत व्हावं यासाठी तुम्ही किवी सुद्धा खाऊ शकता. किवीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनोईड्स असतात. किवी हा अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. हे सर्व घटक रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात, रक्त प्रवाह चांगला ठेवल्यास मदत करतात.

Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Sep 30, 2023 | 2:56 PM
Share
संत्री: व्हिटॅमिन सी चा सगळ्यात मोठा स्रोत कोणता असेल तर तो आहे संत्री. संत्रींमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन कॉलेजन उत्पादन करायला मदत करते आणि रक्तवाहिन्या मजबूत करते. संत्र्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे रक्त प्रवाह सुरळीत करतात.

संत्री: व्हिटॅमिन सी चा सगळ्यात मोठा स्रोत कोणता असेल तर तो आहे संत्री. संत्रींमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन कॉलेजन उत्पादन करायला मदत करते आणि रक्तवाहिन्या मजबूत करते. संत्र्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे रक्त प्रवाह सुरळीत करतात.

1 / 5
करवंद: अँथोसायनिन्स नावाचं अँटीऑक्सिडंट्स करवंदात असतं. करवंदांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर सुद्धा असतं. या फळामुळे रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत होते. फायबर आणि व्हिटॅमिन सी रक्ताभिसरणासाठी फायदेशीर असते. या फळाच्या सेवनामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो.

करवंद: अँथोसायनिन्स नावाचं अँटीऑक्सिडंट्स करवंदात असतं. करवंदांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर सुद्धा असतं. या फळामुळे रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत होते. फायबर आणि व्हिटॅमिन सी रक्ताभिसरणासाठी फायदेशीर असते. या फळाच्या सेवनामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो.

2 / 5
टरबूज: टरबूजमध्ये सिट्रोलिन नावाचे घटक असते. या घटकामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. टरबूजमध्ये लाइकोपीन देखील असते, लाइकोपीन एक अँटीऑक्सिडेंट आहे जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवते.

टरबूज: टरबूजमध्ये सिट्रोलिन नावाचे घटक असते. या घटकामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. टरबूजमध्ये लाइकोपीन देखील असते, लाइकोपीन एक अँटीऑक्सिडेंट आहे जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवते.

3 / 5
डाळिंब: जेव्हा शरीरात रक्त कमी असते तेव्हा डॉक्टर डाळिंब खायला सांगतात. डाळिंब खाल्ल्याने रक्त प्रवाह नियमित होतो, जळजळ कमी होते, डाळिंबामुळे रक्तदाब कमी होतो. या फळामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनोल्स आढळतात.

डाळिंब: जेव्हा शरीरात रक्त कमी असते तेव्हा डॉक्टर डाळिंब खायला सांगतात. डाळिंब खाल्ल्याने रक्त प्रवाह नियमित होतो, जळजळ कमी होते, डाळिंबामुळे रक्तदाब कमी होतो. या फळामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट्स, पॉलीफेनोल्स आढळतात.

4 / 5
रक्ताभिसरण सुरळीत व्हावं यासाठी तुम्ही किवी सुद्धा खाऊ शकता. किवीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनोईड्स असतात. किवी हा अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. हे सर्व घटक रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात, रक्त प्रवाह चांगला ठेवल्यास मदत करतात.

रक्ताभिसरण सुरळीत व्हावं यासाठी तुम्ही किवी सुद्धा खाऊ शकता. किवीमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनोईड्स असतात. किवी हा अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. हे सर्व घटक रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात, रक्त प्रवाह चांगला ठेवल्यास मदत करतात.

5 / 5
Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत