BAPS च्या महंत स्वामी महाराजांची दिव्य प्रेरणा, 40,000 बालकांची संस्कृतपासून संस्काराकडे वाटचाल
मिशन राजीपोः बीएपीएसचे महंत स्वामी महाराज यांच्या दिव्य दृष्टीतून अनोखा संस्कार साकारला गेला आहे. यात सुमारे 40,000 बालकांनी संस्कृतपासून संस्काराकडे वाटचाल करीत शुद्धता, शिस्त आणि करुणेचे जीवन स्वीकारले आहे.आजच्या काळात, जिथे डिजिटल तंत्रज्ञान मनाला उत्तेजित करते, पण शांती हरवून टाकते, त्यावेळी बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचा ‘मिशन राजीपो’ हे मिशन एक प्रकाशपथ बनून समोर आले असून त्यामुळे अध्यात्मिक शिक्षण आणि चारित्र्यनिर्मिती एकाच वेळी घडत आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
विना विरजणाचे डेअरीसारखे घट्ट दही तयार करण्याचे 5 बेस्ट उपाय
फेब्रुवारी-मार्च महिना आकाश निरीक्षणासाठी का बेस्ट ?
दातांचा पिवळेपणा घरच्या घरी असा दूर करा, मोत्यांसारखे चमकतील दात
जीवनात या 6 परिस्थितीत शांत बसणेच उत्तम असते, केव्हा वाचा
भारताचे 1 रुपये व्हेनेझुएलात किती होतात ? ऐकून बसेल धक्का
हिऱ्यांची खाण आहे हा देश, डायमंड कॅपिटल म्हणून ओळखला जातो
