AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bluetooth आणि Wi-Fi सुरू ठेवल्याने खरंच बॅटरी संपते का? तज्ज्ञ म्हणतात…

स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ आणि वाय-फाय नेहमी बंद ठेवल्याने खरोखर बॅटरी वाचते का? आधुनिक तंत्रज्ञान आणि BLE मुळे आता परिस्थिती बदलली आहे. यामागील तांत्रिक सत्य आणि बॅटरी वाचवण्याचे खरे उपाय जाणून घ्या.

| Updated on: Mar 05, 2026 | 2:35 PM
Share
हल्लीच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. फोनची बॅटरी जास्त वेळ टिकावी यासाठी आपल्याला अनेकदा वाय-फाय आणि ब्लूटूथ बंद ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण असे केल्याने खरंच बॅटरीची बचत होते का, याबदद्ल आज आपण जाणून घेणार आहोत.

हल्लीच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. फोनची बॅटरी जास्त वेळ टिकावी यासाठी आपल्याला अनेकदा वाय-फाय आणि ब्लूटूथ बंद ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण असे केल्याने खरंच बॅटरीची बचत होते का, याबदद्ल आज आपण जाणून घेणार आहोत.

1 / 8
सुरुवातीच्या स्मार्टफोनमध्ये असे मानले जायचे की ब्लूटूथ आणि वाय-फाय चालू राहिल्यामुळे बॅटरी लवकर संपते. मात्र आधुनिक स्मार्टफोन्समध्ये आता प्रगत चिपसेटचा वापर केला जातो, ज्याचा बॅटरीवर कोणताही मोठा परिणाम होत नाही.

सुरुवातीच्या स्मार्टफोनमध्ये असे मानले जायचे की ब्लूटूथ आणि वाय-फाय चालू राहिल्यामुळे बॅटरी लवकर संपते. मात्र आधुनिक स्मार्टफोन्समध्ये आता प्रगत चिपसेटचा वापर केला जातो, ज्याचा बॅटरीवर कोणताही मोठा परिणाम होत नाही.

2 / 8
जुन्या फोनमध्ये हे चिपसेट नव्हते. त्यामुळे जरी ब्लूटूथ आणि वायफाय यांसारखे फीचर्स बॅकग्राउंडमध्ये चालू असले तरी तुम्हाला फोन वारंवार चार्ज करण्याची गरज भासत नाही.

जुन्या फोनमध्ये हे चिपसेट नव्हते. त्यामुळे जरी ब्लूटूथ आणि वायफाय यांसारखे फीचर्स बॅकग्राउंडमध्ये चालू असले तरी तुम्हाला फोन वारंवार चार्ज करण्याची गरज भासत नाही.

3 / 8
सध्याचे स्मार्टफोन Bluetooth Low Energy (BLE) या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. हे तंत्रज्ञान केवळ २.५ मेगावॅट इतकी नगण्य वीज वापरतात. जेव्हा तुम्ही हेडफोन किंवा स्मार्टवॉच वापरत नसाल, तेव्हा ब्लूटूथ आपोआप स्लीप मोडमध्ये जाते. ते फक्त तेव्हाच सक्रिय होते जेव्हा डेटा ट्रान्सफरची गरज असते. ज्यामुळे बॅटरीचा वापर शून्याप्रमाणेच होतो.

सध्याचे स्मार्टफोन Bluetooth Low Energy (BLE) या तंत्रज्ञानावर आधारित आहेत. हे तंत्रज्ञान केवळ २.५ मेगावॅट इतकी नगण्य वीज वापरतात. जेव्हा तुम्ही हेडफोन किंवा स्मार्टवॉच वापरत नसाल, तेव्हा ब्लूटूथ आपोआप स्लीप मोडमध्ये जाते. ते फक्त तेव्हाच सक्रिय होते जेव्हा डेटा ट्रान्सफरची गरज असते. ज्यामुळे बॅटरीचा वापर शून्याप्रमाणेच होतो.

4 / 8
जर तुमचा फोन घर किंवा ऑफिसच्या वाय-फायशी जोडलेला असेल, तर तो मोबाइल डेटाच्या (4G/5G) तुलनेत खूपच कमी ऊर्जा वापरतो. प्रवासात असताना फोन नवीन नेटवर्कच्या शोधत असतो, त्यामुळे तेव्हा काही प्रमाणात बॅटरी खर्च होते.

जर तुमचा फोन घर किंवा ऑफिसच्या वाय-फायशी जोडलेला असेल, तर तो मोबाइल डेटाच्या (4G/5G) तुलनेत खूपच कमी ऊर्जा वापरतो. प्रवासात असताना फोन नवीन नेटवर्कच्या शोधत असतो, त्यामुळे तेव्हा काही प्रमाणात बॅटरी खर्च होते.

5 / 8
पण हा फरक दिवसाकाठी केवळ १ ते २ टक्के इतकाच असतो. त्यामुळे वाय-फाय बंद करून फार मोठी बॅटरी बचत होते असे नाही. जर तुमच्या फोनची बॅटरी वेगाने उतरत असेल, तर त्यासाठी ब्लूटूथ किंवा वाय-फाय जबाबदार नसून इतर गोष्टी कारणीभूत असू शकतात.

पण हा फरक दिवसाकाठी केवळ १ ते २ टक्के इतकाच असतो. त्यामुळे वाय-फाय बंद करून फार मोठी बॅटरी बचत होते असे नाही. जर तुमच्या फोनची बॅटरी वेगाने उतरत असेल, तर त्यासाठी ब्लूटूथ किंवा वाय-फाय जबाबदार नसून इतर गोष्टी कारणीभूत असू शकतात.

6 / 8
उच्च ब्राइटनेस बॅटरीचा सर्वात मोठा शत्रू असतो. तसेच सोशल मीडिया किंवा लोकेशन ट्रॅकिंग ॲप्स सतत बॅटरी वापरतात. त्यासोबतच सिम कार्डचे नेटवर्क लो असेल तर फोन टॉवर शोधण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते.

उच्च ब्राइटनेस बॅटरीचा सर्वात मोठा शत्रू असतो. तसेच सोशल मीडिया किंवा लोकेशन ट्रॅकिंग ॲप्स सतत बॅटरी वापरतात. त्यासोबतच सिम कार्डचे नेटवर्क लो असेल तर फोन टॉवर शोधण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते.

7 / 8
थोडक्यात सांगायचे तर, आधुनिक स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ आणि वाय-फाय सतत चालू ठेवल्याने बॅटरीवर कोणताही मोठा परिणाम होत नाही. उलट, यामुळे Find My Device सारखे फीचर्स आणि स्मार्ट गॅजेट्स कनेक्टिव्हिटी अधिक चांगल्या प्रकारे काम करतात. त्यामुळे यापुढे तुम्ही बॅटरीच्या चिंतेशिवाय हे फीचर्स सुरू ठेवू शकता.

थोडक्यात सांगायचे तर, आधुनिक स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ आणि वाय-फाय सतत चालू ठेवल्याने बॅटरीवर कोणताही मोठा परिणाम होत नाही. उलट, यामुळे Find My Device सारखे फीचर्स आणि स्मार्ट गॅजेट्स कनेक्टिव्हिटी अधिक चांगल्या प्रकारे काम करतात. त्यामुळे यापुढे तुम्ही बॅटरीच्या चिंतेशिवाय हे फीचर्स सुरू ठेवू शकता.

8 / 8
Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा