AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणापूर्वी की झोपताना? आल्याचे पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जाणून…

आल्याचे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे आल्याच्या पाण्याने पचनक्रियेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासही हे पाणी मदत करते.

| Updated on: Oct 09, 2025 | 4:52 PM
Share
आद्रक अर्थात आले आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अनेक वैज्ञानिक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की आले अन्न जलद पचण्यास मदत करते, सूज कमी करते आणि आतडे निरोगी ठेवते.

आद्रक अर्थात आले आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अनेक वैज्ञानिक अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की आले अन्न जलद पचण्यास मदत करते, सूज कमी करते आणि आतडे निरोगी ठेवते.

1 / 5
दररोज जेवणापूर्वी आद्रकचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय पचनक्रिया जलद होण्यासही मदत होते. 

दररोज जेवणापूर्वी आद्रकचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय पचनक्रिया जलद होण्यासही मदत होते. 

2 / 5
जेवणाच्या 20 ते 30 मिनिटे अगोदर आल्याचे पाणी पिले पाहिजे. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोटात पित्त आणि एंजाइम वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे अन्न चांगले पचते.

जेवणाच्या 20 ते 30 मिनिटे अगोदर आल्याचे पाणी पिले पाहिजे. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोटात पित्त आणि एंजाइम वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे अन्न चांगले पचते.

3 / 5
विशेष म्हणजे झोपण्यापूर्वी आल्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. आल्याचे पाणी पिल्याने शरीर शांत होते शिवाय डिटॉक्सिफिकेशन वाढवण्यास मदत देखील होते. 

विशेष म्हणजे झोपण्यापूर्वी आल्याचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. आल्याचे पाणी पिल्याने शरीर शांत होते शिवाय डिटॉक्सिफिकेशन वाढवण्यास मदत देखील होते. 

4 / 5
पण जर तुम्हाला अ‍ॅसिडिटी असेल तर रात्री आल्याचे पाणी पिणे शक्यतो टाळा, नाही तर अ‍ॅसिडिटीची समस्या अधिक होईल. आल्याच्या मदतीने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. 

पण जर तुम्हाला अ‍ॅसिडिटी असेल तर रात्री आल्याचे पाणी पिणे शक्यतो टाळा, नाही तर अ‍ॅसिडिटीची समस्या अधिक होईल. आल्याच्या मदतीने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. 

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक