AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | हिंग, हळद ते दालचिनी, ‘स्ट्राँग’ ठेवणारे स्वयंपाकघरातील शिलेदार

आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे काही उत्तम पर्याय हे आपल्या रोजच्या वापरातील आहे.

| Updated on: Mar 16, 2020 | 12:22 PM
Share
PHOTO | हिंग, हळद ते दालचिनी, ‘स्ट्राँग’ ठेवणारे स्वयंपाकघरातील शिलेदार

1 / 10
त्यामुळे अशा काळात स्वत:चा या कोरोना विषाणूपासून बचाव करणे हा एकमात्र पर्याय आहे. त्यासाठी स्वच्छता पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

त्यामुळे अशा काळात स्वत:चा या कोरोना विषाणूपासून बचाव करणे हा एकमात्र पर्याय आहे. त्यासाठी स्वच्छता पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

2 / 10
कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच, जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल, तर तुम्ही या रोगाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करु शकता.

कोरोनाचा संसर्ग होण्यापासून रोखण्यासाठी वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच, जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल, तर तुम्ही या रोगाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करु शकता.

3 / 10
आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे काही उत्तम पर्याय हे आपल्या रोजच्या वापरातील आहे. स्वयंपाक घरात वापरण्यात येणारे हे सहा मसल्याचे पदार्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करु शकतात.

आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे काही उत्तम पर्याय हे आपल्या रोजच्या वापरातील आहे. स्वयंपाक घरात वापरण्यात येणारे हे सहा मसल्याचे पदार्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करु शकतात.

4 / 10
भारतीय हळदीला जगभरात वाढती मागणी; निर्यातीने घेतली मोठी उसळी

भारतीय हळदीला जगभरात वाढती मागणी; निर्यातीने घेतली मोठी उसळी

5 / 10
दालचीनी : दालचीनीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅण्टीफंगल आणि अॅण्टीबॅक्टेरिअल गुण असतात, हे कुठल्याही प्रकारच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

दालचीनी : दालचीनीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅण्टीफंगल आणि अॅण्टीबॅक्टेरिअल गुण असतात, हे कुठल्याही प्रकारच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात.

6 / 10
ओवा : पाण्यात एक चमचा ओवा उकळवून पिल्याने आजाराचा संसर्ग आणि ताप यापासून बचाव होऊ शकतो.

ओवा : पाण्यात एक चमचा ओवा उकळवून पिल्याने आजाराचा संसर्ग आणि ताप यापासून बचाव होऊ शकतो.

7 / 10
काळी मिरी : काळी मिरीमध्ये अॅण्टीबॅक्टेरिअल, अॅण्टीऑक्सिडंट्स आणि अॅण्टीइन्फ्लेमेटरी गुण असतात. जो वाईट बॅक्टेरियापासून तुम्हाला दूर ठेवतो.

काळी मिरी : काळी मिरीमध्ये अॅण्टीबॅक्टेरिअल, अॅण्टीऑक्सिडंट्स आणि अॅण्टीइन्फ्लेमेटरी गुण असतात. जो वाईट बॅक्टेरियापासून तुम्हाला दूर ठेवतो.

8 / 10
लवंग : लवंगमध्ये असणारे विटॅमिन्स - सी रोगप्रतिकारक क्षमतेला मजबूत बनवतं.

लवंग : लवंगमध्ये असणारे विटॅमिन्स - सी रोगप्रतिकारक क्षमतेला मजबूत बनवतं.

9 / 10
हिंग : हिंगमध्ये मोठ्या प्रमाणात अॅण्टीइन्फ्लेमेटरी, अॅण्टीबायोटिक आणि अॅण्टीवायरल गुण असतात. हे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला मजबूत बनवतं.

हिंग : हिंगमध्ये मोठ्या प्रमाणात अॅण्टीइन्फ्लेमेटरी, अॅण्टीबायोटिक आणि अॅण्टीवायरल गुण असतात. हे आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेला मजबूत बनवतं.

10 / 10
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.