AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लता मंगेशकरांचं हे गाणं ऐकताना आजही अंगावर येतो काटा, 64 वर्षांपासून सर्वांचं आवडतं

भारतीय संगीतविश्वातील 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचं 64 वर्षांपूर्वीचं गाणं ऐकलं तरी अंगावर येतात काटे. आजही लोक आवडीने ऐकतात हे गाणं.

| Updated on: Jun 09, 2026 | 12:47 PM
Share
भारतरत्न लता मंगेशकर यांना भारतीय संगीतविश्वातील 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखले जाते. आपल्या मधुर आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं.

भारतरत्न लता मंगेशकर यांना भारतीय संगीतविश्वातील 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखले जाते. आपल्या मधुर आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं.

1 / 5
1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बीस साल बाद' या चित्रपटासाठी त्यांनी गायलेले 'कहीं दीप जले कहीं दिल' हे गाणं प्रदर्शित होताच प्रचंड लोकप्रिय झाले आणि आजही हिंदी चित्रपटसंगीतातील सर्वोत्कृष्ट रहस्यमय आणि भावपूर्ण गीतांपैकी एक मानले जाते.

1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बीस साल बाद' या चित्रपटासाठी त्यांनी गायलेले 'कहीं दीप जले कहीं दिल' हे गाणं प्रदर्शित होताच प्रचंड लोकप्रिय झाले आणि आजही हिंदी चित्रपटसंगीतातील सर्वोत्कृष्ट रहस्यमय आणि भावपूर्ण गीतांपैकी एक मानले जाते.

2 / 5
चित्रपटातील या गाण्याचा वापर इतका प्रभावी होता की ते पडद्यावर किंवा दूरदर्शनवर लागले की प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे यायचे. आजही हे गाणे हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातील एक अजरामर कलाकृती मानले जाते.

चित्रपटातील या गाण्याचा वापर इतका प्रभावी होता की ते पडद्यावर किंवा दूरदर्शनवर लागले की प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे यायचे. आजही हे गाणे हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातील एक अजरामर कलाकृती मानले जाते.

3 / 5
या गाण्यासाठी लता मंगेशकर यांना 1963 च्या Filmfare Awards मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर शकील बदायुनी यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.

या गाण्यासाठी लता मंगेशकर यांना 1963 च्या Filmfare Awards मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर शकील बदायुनी यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.

4 / 5
हा लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील दुसरा फिल्मफेअर पुरस्कार होता. यापूर्वी त्यांना 1959 मध्ये 'मधुमती' मधील 'आजा रे परदेसी' या गाण्यासाठी सन्मानित करण्यात आले होते.

हा लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील दुसरा फिल्मफेअर पुरस्कार होता. यापूर्वी त्यांना 1959 मध्ये 'मधुमती' मधील 'आजा रे परदेसी' या गाण्यासाठी सन्मानित करण्यात आले होते.

5 / 5
Follow Us
नाशिकच्या राजकारणात खलबतं! गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या नेत्यावर
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर जीवेघणा हल्ला, धक्कादायक व्हिडीओ समोर
विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
Maratha Reservation | सरकारच्या आश्वासनांचा भंग? विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवर
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?
सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो.....
Vijay Wadettiwar | सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो आंदोलनाचा थेट इशारा!
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
Hardeep Singh Puri | हार्मूज संकटावर भारताची तयारी; 60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख
पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबो
....पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....