AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC च्या या योजना म्हणजे पैशांचा पाऊस, मिळतील भरफरून पैसे!

शासकीय विमा कंपनी एलआयसी अशा काही खास योजना राबवते, ज्यांच्या मदतीने तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनांत पैसे बुडण्याचा अजिबात धोका नाही.

| Updated on: Mar 22, 2026 | 7:23 PM
Share
शासकीय विमा कंपनी एलआयसी अशा काही खास योजना राबवते, ज्यांच्या मदतीने तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनांत पैसे बुडण्याचा अजिबात धोका नाही. या योजना कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

शासकीय विमा कंपनी एलआयसी अशा काही खास योजना राबवते, ज्यांच्या मदतीने तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनांत पैसे बुडण्याचा अजिबात धोका नाही. या योजना कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

1 / 5
 एलआयसी जीवन आनंद ही एक प्रसिद्ध अशी योजना आहे. तुम्ही या योजनेत रोज 45 रुपयांची गुंतवणूक म्हणजेच 1358  रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 25 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. या योजनेत कमीत कमी 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. योजनेची मॅच्यूरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या पैशांसह तुम्हाला व्याजदेखील मिलते.

एलआयसी जीवन आनंद ही एक प्रसिद्ध अशी योजना आहे. तुम्ही या योजनेत रोज 45 रुपयांची गुंतवणूक म्हणजेच 1358 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 25 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. या योजनेत कमीत कमी 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. योजनेची मॅच्यूरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या पैशांसह तुम्हाला व्याजदेखील मिलते.

2 / 5
एलआयस जीवन शिरोमणी हीदेखील अशीच एक योजना आहे. ही एक प्रिमियम सुरक्षा कवच योजना आहे. तुम्हाला या योजनेत एक कोटी रुपयांपर्यंतचा फंड तयार करता येऊ शकतो. एलआयसी जीवन उमंग हीदेखील अशीच एक योजना आहे. या योजनेत प्रत्येक वर्षाला 8 टक्क्यांनी गॅरंटीड मनिबॅक पैसे मिळतात.

एलआयस जीवन शिरोमणी हीदेखील अशीच एक योजना आहे. ही एक प्रिमियम सुरक्षा कवच योजना आहे. तुम्हाला या योजनेत एक कोटी रुपयांपर्यंतचा फंड तयार करता येऊ शकतो. एलआयसी जीवन उमंग हीदेखील अशीच एक योजना आहे. या योजनेत प्रत्येक वर्षाला 8 टक्क्यांनी गॅरंटीड मनिबॅक पैसे मिळतात.

3 / 5
एलआयसी जीवन तरुण या योजनेत तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्याची सोय करू शकता. या योजनेत मुलांचे वय 25 वर्षे होईपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. जेव्हा मुलगा 20 ते 25 वर्षांचा होतो, त्यानंतर मुलाला प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते.

एलआयसी जीवन तरुण या योजनेत तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्याची सोय करू शकता. या योजनेत मुलांचे वय 25 वर्षे होईपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. जेव्हा मुलगा 20 ते 25 वर्षांचा होतो, त्यानंतर मुलाला प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत