AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC च्या या योजना म्हणजे पैशांचा पाऊस, मिळतील भरफरून पैसे!

शासकीय विमा कंपनी एलआयसी अशा काही खास योजना राबवते, ज्यांच्या मदतीने तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनांत पैसे बुडण्याचा अजिबात धोका नाही.

| Updated on: Mar 22, 2026 | 7:23 PM
Share
शासकीय विमा कंपनी एलआयसी अशा काही खास योजना राबवते, ज्यांच्या मदतीने तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनांत पैसे बुडण्याचा अजिबात धोका नाही. या योजना कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

शासकीय विमा कंपनी एलआयसी अशा काही खास योजना राबवते, ज्यांच्या मदतीने तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे या योजनांत पैसे बुडण्याचा अजिबात धोका नाही. या योजना कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

1 / 5
 एलआयसी जीवन आनंद ही एक प्रसिद्ध अशी योजना आहे. तुम्ही या योजनेत रोज 45 रुपयांची गुंतवणूक म्हणजेच 1358  रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 25 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. या योजनेत कमीत कमी 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. योजनेची मॅच्यूरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या पैशांसह तुम्हाला व्याजदेखील मिलते.

एलआयसी जीवन आनंद ही एक प्रसिद्ध अशी योजना आहे. तुम्ही या योजनेत रोज 45 रुपयांची गुंतवणूक म्हणजेच 1358 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 25 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळू शकतात. या योजनेत कमीत कमी 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. योजनेची मॅच्यूरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या पैशांसह तुम्हाला व्याजदेखील मिलते.

2 / 5
एलआयस जीवन शिरोमणी हीदेखील अशीच एक योजना आहे. ही एक प्रिमियम सुरक्षा कवच योजना आहे. तुम्हाला या योजनेत एक कोटी रुपयांपर्यंतचा फंड तयार करता येऊ शकतो. एलआयसी जीवन उमंग हीदेखील अशीच एक योजना आहे. या योजनेत प्रत्येक वर्षाला 8 टक्क्यांनी गॅरंटीड मनिबॅक पैसे मिळतात.

एलआयस जीवन शिरोमणी हीदेखील अशीच एक योजना आहे. ही एक प्रिमियम सुरक्षा कवच योजना आहे. तुम्हाला या योजनेत एक कोटी रुपयांपर्यंतचा फंड तयार करता येऊ शकतो. एलआयसी जीवन उमंग हीदेखील अशीच एक योजना आहे. या योजनेत प्रत्येक वर्षाला 8 टक्क्यांनी गॅरंटीड मनिबॅक पैसे मिळतात.

3 / 5
एलआयसी जीवन तरुण या योजनेत तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्याची सोय करू शकता. या योजनेत मुलांचे वय 25 वर्षे होईपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. जेव्हा मुलगा 20 ते 25 वर्षांचा होतो, त्यानंतर मुलाला प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते.

एलआयसी जीवन तरुण या योजनेत तुम्ही तुमच्या मुलांच्या भवितव्याची सोय करू शकता. या योजनेत मुलांचे वय 25 वर्षे होईपर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. जेव्हा मुलगा 20 ते 25 वर्षांचा होतो, त्यानंतर मुलाला प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.