AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips: पावसाळ्यात चुकूनही ‘हे’ 4 पदार्थ खाऊ नका, बिघडू शकतं आरोग्य!

पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. आपण आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून नेहमी ऐकत असाल की, या हंगामात काही गोष्टी खाणे टाळल्या पाहिजेत. बॅक्टेरियाने संक्रमित अन्न खाल्ल्यास विषबाधा, सूज येणे, अतिसार, उलट्या इत्यादी होऊ शकतात.

| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 2:03 PM
Share
पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. आपण आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून नेहमी ऐकत असाल की, या हंगामात काही गोष्टी खाणे टाळल्या पाहिजेत. बॅक्टेरियाने संक्रमित अन्न खाल्ल्यास विषबाधा, सूज येणे, अतिसार, उलट्या इत्यादी होऊ शकतात. याशिवाय तुमच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. पावसाळ्यात कोणत्या गोष्टी खाणे टाळले पाहिजेत हे बघूयात.

पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. आपण आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून नेहमी ऐकत असाल की, या हंगामात काही गोष्टी खाणे टाळल्या पाहिजेत. बॅक्टेरियाने संक्रमित अन्न खाल्ल्यास विषबाधा, सूज येणे, अतिसार, उलट्या इत्यादी होऊ शकतात. याशिवाय तुमच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. पावसाळ्यात कोणत्या गोष्टी खाणे टाळले पाहिजेत हे बघूयात.

1 / 5
मशरूम - पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे कीटक आणि जीवाणू मशरूमवर लवकर वाढतात. मशरूमवरील जीवाणू आपल्याला दिसत नाहीत. मात्र, यामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळा.

मशरूम - पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे कीटक आणि जीवाणू मशरूमवर लवकर वाढतात. मशरूमवरील जीवाणू आपल्याला दिसत नाहीत. मात्र, यामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळा.

2 / 5
आंबट गोष्टी टाळा - पावसाळ्यात लोणची, चटणी, आंबट कँडी आणि चिंचेसारख्या आंबट गोष्टी खाऊ नका. अशा गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आंबट गोष्टी खाल्ल्याने घसा खवखवणे आणि ताप येऊ शकतो.

आंबट गोष्टी टाळा - पावसाळ्यात लोणची, चटणी, आंबट कँडी आणि चिंचेसारख्या आंबट गोष्टी खाऊ नका. अशा गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आंबट गोष्टी खाल्ल्याने घसा खवखवणे आणि ताप येऊ शकतो.

3 / 5
सी फूड - पावसाळ्यात हंगामात पाणी लवकर दूषित होते. मासे, कोळंबी वगैरे खाणे टाळा. बर्‍याच वेळा, सी फूड व्यवस्थित धुवून आणि शिजवल्यानंतरही संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणूनच, जर आपल्याला या हंगामात मांसाहार खायचा असेल तर आपण चिकन आणि मटण खाऊ शकता.

सी फूड - पावसाळ्यात हंगामात पाणी लवकर दूषित होते. मासे, कोळंबी वगैरे खाणे टाळा. बर्‍याच वेळा, सी फूड व्यवस्थित धुवून आणि शिजवल्यानंतरही संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणूनच, जर आपल्याला या हंगामात मांसाहार खायचा असेल तर आपण चिकन आणि मटण खाऊ शकता.

4 / 5
हिरव्या भाज्या - आपल्या सर्वांना हे माहित आहे की हिरव्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, परंतु पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणे टाळा. ओलावामुळे हिरव्या भाज्या लवकर खराब होतात. याशिवाय पालक, कोबी व्यवस्थित शिजवल्यानंतरही जंतूंचा धोका असतो.

हिरव्या भाज्या - आपल्या सर्वांना हे माहित आहे की हिरव्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, परंतु पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणे टाळा. ओलावामुळे हिरव्या भाज्या लवकर खराब होतात. याशिवाय पालक, कोबी व्यवस्थित शिजवल्यानंतरही जंतूंचा धोका असतो.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...