Health Tips: पावसाळ्यात चुकूनही ‘हे’ 4 पदार्थ खाऊ नका, बिघडू शकतं आरोग्य!

पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. आपण आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून नेहमी ऐकत असाल की, या हंगामात काही गोष्टी खाणे टाळल्या पाहिजेत. बॅक्टेरियाने संक्रमित अन्न खाल्ल्यास विषबाधा, सूज येणे, अतिसार, उलट्या इत्यादी होऊ शकतात.

| Updated on: Jul 21, 2021 | 2:03 PM
पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. आपण आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून नेहमी ऐकत असाल की, या हंगामात काही गोष्टी खाणे टाळल्या पाहिजेत. बॅक्टेरियाने संक्रमित अन्न खाल्ल्यास विषबाधा, सूज येणे, अतिसार, उलट्या इत्यादी होऊ शकतात. याशिवाय तुमच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. पावसाळ्यात कोणत्या गोष्टी खाणे टाळले पाहिजेत हे बघूयात.

पावसाळ्याच्या हंगामात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. आपण आपल्या घरातील मोठ्या माणसांकडून नेहमी ऐकत असाल की, या हंगामात काही गोष्टी खाणे टाळल्या पाहिजेत. बॅक्टेरियाने संक्रमित अन्न खाल्ल्यास विषबाधा, सूज येणे, अतिसार, उलट्या इत्यादी होऊ शकतात. याशिवाय तुमच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. पावसाळ्यात कोणत्या गोष्टी खाणे टाळले पाहिजेत हे बघूयात.

1 / 5
मशरूम - पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे कीटक आणि जीवाणू मशरूमवर लवकर वाढतात. मशरूमवरील जीवाणू आपल्याला दिसत नाहीत. मात्र, यामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळा.

मशरूम - पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे कीटक आणि जीवाणू मशरूमवर लवकर वाढतात. मशरूमवरील जीवाणू आपल्याला दिसत नाहीत. मात्र, यामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळा.

2 / 5
आंबट गोष्टी टाळा - पावसाळ्यात लोणची, चटणी, आंबट कँडी आणि चिंचेसारख्या आंबट गोष्टी खाऊ नका. अशा गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आंबट गोष्टी खाल्ल्याने घसा खवखवणे आणि ताप येऊ शकतो.

आंबट गोष्टी टाळा - पावसाळ्यात लोणची, चटणी, आंबट कँडी आणि चिंचेसारख्या आंबट गोष्टी खाऊ नका. अशा गोष्टी खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. आंबट गोष्टी खाल्ल्याने घसा खवखवणे आणि ताप येऊ शकतो.

3 / 5
सी फूड - पावसाळ्यात हंगामात पाणी लवकर दूषित होते. मासे, कोळंबी वगैरे खाणे टाळा. बर्‍याच वेळा, सी फूड व्यवस्थित धुवून आणि शिजवल्यानंतरही संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणूनच, जर आपल्याला या हंगामात मांसाहार खायचा असेल तर आपण चिकन आणि मटण खाऊ शकता.

सी फूड - पावसाळ्यात हंगामात पाणी लवकर दूषित होते. मासे, कोळंबी वगैरे खाणे टाळा. बर्‍याच वेळा, सी फूड व्यवस्थित धुवून आणि शिजवल्यानंतरही संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणूनच, जर आपल्याला या हंगामात मांसाहार खायचा असेल तर आपण चिकन आणि मटण खाऊ शकता.

4 / 5
हिरव्या भाज्या - आपल्या सर्वांना हे माहित आहे की हिरव्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, परंतु पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणे टाळा. ओलावामुळे हिरव्या भाज्या लवकर खराब होतात. याशिवाय पालक, कोबी व्यवस्थित शिजवल्यानंतरही जंतूंचा धोका असतो.

हिरव्या भाज्या - आपल्या सर्वांना हे माहित आहे की हिरव्या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, परंतु पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणे टाळा. ओलावामुळे हिरव्या भाज्या लवकर खराब होतात. याशिवाय पालक, कोबी व्यवस्थित शिजवल्यानंतरही जंतूंचा धोका असतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.