Health Care : जिरे, काळे मीठ आणि ओवा यांचे मिश्रण आरोग्याच्या या समस्या दूर करते, वाचा सविस्तर!

पचनसंस्था कमकुवत होण्यामागे आपला आहार आणि बिघडलेली जीवनशैली हे कारण असू शकते. अशा स्थितीत अपचन सुरू होते आणि अनेकदा गॅसची समस्या उद्भवते. जर आपल्याला ही समस्या वारंवार होत असेल तर आपण ओवा, काळे मीठ आणि जिरे यांचे पाणी बनवून प्या आणि झोपा. यामुळे पचनसंस्था चांगली होण्या मदत होते.

| Updated on: Apr 09, 2022 | 8:28 AM
पचनसंस्था कमकुवत होण्यामागे आपला आहार आणि बिघडलेली जीवनशैली हे कारण असू शकते. अशा स्थितीत अपचन सुरू होते आणि अनेकदा गॅसची समस्या उद्भवते. जर आपल्याला ही समस्या वारंवार होत असेल तर आपण ओवा, काळे मीठ आणि जिरे यांचे पाणी बनवून प्या आणि झोपा. यामुळे पचनसंस्था चांगली होण्या मदत होते.

पचनसंस्था कमकुवत होण्यामागे आपला आहार आणि बिघडलेली जीवनशैली हे कारण असू शकते. अशा स्थितीत अपचन सुरू होते आणि अनेकदा गॅसची समस्या उद्भवते. जर आपल्याला ही समस्या वारंवार होत असेल तर आपण ओवा, काळे मीठ आणि जिरे यांचे पाणी बनवून प्या आणि झोपा. यामुळे पचनसंस्था चांगली होण्या मदत होते.

1 / 5
ओवा, काळे मीठ आणि जिरे या तीन घटकांचा एकत्रित वापर करून दातांच्या समस्या दूर करता येतात. यामध्ये असलेले कॅल्शियम आपले दात मजबूत करतात, तर त्यांचे इतर गुणधर्म तोंडातील दुर्गंधी दूर करतात.

ओवा, काळे मीठ आणि जिरे या तीन घटकांचा एकत्रित वापर करून दातांच्या समस्या दूर करता येतात. यामध्ये असलेले कॅल्शियम आपले दात मजबूत करतात, तर त्यांचे इतर गुणधर्म तोंडातील दुर्गंधी दूर करतात.

2 / 5
उच्च रक्तदाब ही देखील सध्यामध्ये मोठी समस्या झाले आहे. उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. यामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण ओवा, काळे मीठ आणि जिरे यांचे सेवन करायला हवे.

उच्च रक्तदाब ही देखील सध्यामध्ये मोठी समस्या झाले आहे. उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. यामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण ओवा, काळे मीठ आणि जिरे यांचे सेवन करायला हवे.

3 / 5
वजन कमी करण्यासाठी तुम्ही ओवा, काळे मीठ आणि जिरे या तीन घटकांची मदत घेऊ शकता. विशेष म्हणजे त्यांचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाहीत. ओवा, काळे मीठ आणि जिरे याचे सेवन केल्याने आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही ओवा, काळे मीठ आणि जिरे या तीन घटकांची मदत घेऊ शकता. विशेष म्हणजे त्यांचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाहीत. ओवा, काळे मीठ आणि जिरे याचे सेवन केल्याने आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होईल.

4 / 5
कोरोनानंतर लोकांना रोगप्रतिकारक शक्तीचे महत्व समजले आहे. ओवा काळे मीठ आणि जिरे यांचा समावेश जर आपण आहारामध्ये केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

कोरोनानंतर लोकांना रोगप्रतिकारक शक्तीचे महत्व समजले आहे. ओवा काळे मीठ आणि जिरे यांचा समावेश जर आपण आहारामध्ये केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.