AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tourist Places | उन्हाळ्याच्या हंगामात या पर्यटन क्षेत्रांना अजिबात भेट देऊ नका!

जैसलमेर हे भारतातील अत्यंत खास शहर आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येथे भेट देण्यासाठी येतात. उन्हाळ्यात येथे प्रवास करणे खूप कठीण आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात येथे जाण्याचा विचार करू नये. गोवा हे अतिशय खास ठिकाण आहे. बीचवर चांगला वेळ घालवतो गोव्यामध्ये येतो. मात्र उन्हाळ्यात येथे जाणे टाळावे. सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर बसता येत नाही.

| Edited By: | Updated on: May 18, 2022 | 9:24 AM
Share
उन्हाळ्यात बरेच लोक बाहेर फिरायला जाण्याचा प्लान तयार करतात. भारतात उन्हाळ्यात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण यापैकी काही ठिकाणे अशी आहेत की जिथे उन्हाळ्यात जाणे टाळावे. चला तर मग आज जाणून घेऊयात ही ठिकाणे नेमकी कोणती आहेत याबद्दल सविस्तरपणे.

उन्हाळ्यात बरेच लोक बाहेर फिरायला जाण्याचा प्लान तयार करतात. भारतात उन्हाळ्यात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण यापैकी काही ठिकाणे अशी आहेत की जिथे उन्हाळ्यात जाणे टाळावे. चला तर मग आज जाणून घेऊयात ही ठिकाणे नेमकी कोणती आहेत याबद्दल सविस्तरपणे.

1 / 5
उत्तर प्रदेश आग्रा येथे जगातून अनेक लोक येतात. परंतु उन्हाळ्यात आग्राला जाण्याचा विचार करू नका. या काळात तापमानात वाढ होते. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

उत्तर प्रदेश आग्रा येथे जगातून अनेक लोक येतात. परंतु उन्हाळ्यात आग्राला जाण्याचा विचार करू नका. या काळात तापमानात वाढ होते. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

2 / 5
जैसलमेर हे भारतातील अत्यंत खास शहर आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येथे भेट देण्यासाठी येतात. उन्हाळ्यात येथे प्रवास करणे खूप कठीण आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात येथे जाण्याचा विचार करू नये.

जैसलमेर हे भारतातील अत्यंत खास शहर आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येथे भेट देण्यासाठी येतात. उन्हाळ्यात येथे प्रवास करणे खूप कठीण आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात येथे जाण्याचा विचार करू नये.

3 / 5
गोवा हे अतिशय खास ठिकाण आहे. बीचवर चांगला वेळ घालवतो गोव्यामध्ये येतो. मात्र उन्हाळ्यात येथे जाणे टाळावे. सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर बसता येत नाही.

गोवा हे अतिशय खास ठिकाण आहे. बीचवर चांगला वेळ घालवतो गोव्यामध्ये येतो. मात्र उन्हाळ्यात येथे जाणे टाळावे. सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर बसता येत नाही.

4 / 5
चेन्नई हे शहर पाहण्यासाठी खास ठिकाण आहे. येथे अनेक मंदिरे, समुद्रकिनारे आणि इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत. पण उन्हाळ्यात चेन्नईला जाण्याचा अजिबात विचार करू नका.

चेन्नई हे शहर पाहण्यासाठी खास ठिकाण आहे. येथे अनेक मंदिरे, समुद्रकिनारे आणि इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत. पण उन्हाळ्यात चेन्नईला जाण्याचा अजिबात विचार करू नका.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.