Tourist Places | उन्हाळ्याच्या हंगामात या पर्यटन क्षेत्रांना अजिबात भेट देऊ नका!

जैसलमेर हे भारतातील अत्यंत खास शहर आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येथे भेट देण्यासाठी येतात. उन्हाळ्यात येथे प्रवास करणे खूप कठीण आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात येथे जाण्याचा विचार करू नये. गोवा हे अतिशय खास ठिकाण आहे. बीचवर चांगला वेळ घालवतो गोव्यामध्ये येतो. मात्र उन्हाळ्यात येथे जाणे टाळावे. सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर बसता येत नाही.

| Updated on: May 18, 2022 | 9:24 AM
उन्हाळ्यात बरेच लोक बाहेर फिरायला जाण्याचा प्लान तयार करतात. भारतात उन्हाळ्यात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण यापैकी काही ठिकाणे अशी आहेत की जिथे उन्हाळ्यात जाणे टाळावे. चला तर मग आज जाणून घेऊयात ही ठिकाणे नेमकी कोणती आहेत याबद्दल सविस्तरपणे.

उन्हाळ्यात बरेच लोक बाहेर फिरायला जाण्याचा प्लान तयार करतात. भारतात उन्हाळ्यात भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण यापैकी काही ठिकाणे अशी आहेत की जिथे उन्हाळ्यात जाणे टाळावे. चला तर मग आज जाणून घेऊयात ही ठिकाणे नेमकी कोणती आहेत याबद्दल सविस्तरपणे.

1 / 5
उत्तर प्रदेश आग्रा येथे जगातून अनेक लोक येतात. परंतु उन्हाळ्यात आग्राला जाण्याचा विचार करू नका. या काळात तापमानात वाढ होते. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

उत्तर प्रदेश आग्रा येथे जगातून अनेक लोक येतात. परंतु उन्हाळ्यात आग्राला जाण्याचा विचार करू नका. या काळात तापमानात वाढ होते. अशा परिस्थितीत उष्माघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

2 / 5
जैसलमेर हे भारतातील अत्यंत खास शहर आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येथे भेट देण्यासाठी येतात. उन्हाळ्यात येथे प्रवास करणे खूप कठीण आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात येथे जाण्याचा विचार करू नये.

जैसलमेर हे भारतातील अत्यंत खास शहर आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक येथे भेट देण्यासाठी येतात. उन्हाळ्यात येथे प्रवास करणे खूप कठीण आहे. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात येथे जाण्याचा विचार करू नये.

3 / 5
गोवा हे अतिशय खास ठिकाण आहे. बीचवर चांगला वेळ घालवतो गोव्यामध्ये येतो. मात्र उन्हाळ्यात येथे जाणे टाळावे. सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर बसता येत नाही.

गोवा हे अतिशय खास ठिकाण आहे. बीचवर चांगला वेळ घालवतो गोव्यामध्ये येतो. मात्र उन्हाळ्यात येथे जाणे टाळावे. सूर्यप्रकाशामुळे तुम्हाला समुद्र किनाऱ्यावर बसता येत नाही.

4 / 5
चेन्नई हे शहर पाहण्यासाठी खास ठिकाण आहे. येथे अनेक मंदिरे, समुद्रकिनारे आणि इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत. पण उन्हाळ्यात चेन्नईला जाण्याचा अजिबात विचार करू नका.

चेन्नई हे शहर पाहण्यासाठी खास ठिकाण आहे. येथे अनेक मंदिरे, समुद्रकिनारे आणि इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत. पण उन्हाळ्यात चेन्नईला जाण्याचा अजिबात विचार करू नका.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.