Skin Care : हेल्दी त्वचा पाहिजे?, मग दररोज 3 ते 4 लीटर पाणी प्या!

सकाळी पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातून हानिकारक पदार्थ निघून जाता, आणि आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळते. खरे तर, निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी फक्त सकाळीच नव्हे तर, दररोज दिवसांतून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

| Updated on: Jun 30, 2021 | 3:27 PM
सकाळी पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातून हानिकारक पदार्थ निघून जाता, आणि आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळते. खरे तर, निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी फक्त सकाळीच नव्हे तर, दररोज दिवसांतून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

सकाळी पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातून हानिकारक पदार्थ निघून जाता, आणि आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळते. खरे तर, निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी फक्त सकाळीच नव्हे तर, दररोज दिवसांतून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.

1 / 5
पाण्यामुळे आपली त्वचा अधिक चमकदार बनते, त्वचेवरील छिद्रे गायब होतात. त्वचेला विशिष्ट प्रकारचा ब्राईट कलर येतो, आपल्या शरिरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. पाणी त्वचेला नैसर्गिक रुपाने हायड्रेटेड आणि मॉईस्चराइज ठेवते. सकाळी पाणी पिण्याचा खूप फायदा होतो.

पाण्यामुळे आपली त्वचा अधिक चमकदार बनते, त्वचेवरील छिद्रे गायब होतात. त्वचेला विशिष्ट प्रकारचा ब्राईट कलर येतो, आपल्या शरिरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. पाणी त्वचेला नैसर्गिक रुपाने हायड्रेटेड आणि मॉईस्चराइज ठेवते. सकाळी पाणी पिण्याचा खूप फायदा होतो.

2 / 5
पाणी आपल्या मेटाबॉलिज्मचा रेट वाढवण्यास मदत करते. आपल्या मेटाबॉलिज्ममध्ये वाढ होण्याचा अर्थ म्हणजे आपण दैनंदिन ज्यादा कॅलरी बर्न करीत आहोत. भूक कमी अर्थात पोटात जेवण कमी जात असेल तर पाणी प्यायला पाहिजे.

पाणी आपल्या मेटाबॉलिज्मचा रेट वाढवण्यास मदत करते. आपल्या मेटाबॉलिज्ममध्ये वाढ होण्याचा अर्थ म्हणजे आपण दैनंदिन ज्यादा कॅलरी बर्न करीत आहोत. भूक कमी अर्थात पोटात जेवण कमी जात असेल तर पाणी प्यायला पाहिजे.

3 / 5
कमी पाणी पिण्यामुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो. नेमके त्याच्या उलट म्हणजे अधिक पाणी पिण्यामुळे आपल्या शरिरात पुरेशी ऊर्जा मिळते. जर आपले शरिर पुरेसे हायड्रेटेड नसेल तर यामुळे कोणत्याही शारिरीक व्याधीला निमंत्रण मिळू शकते.

कमी पाणी पिण्यामुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो. नेमके त्याच्या उलट म्हणजे अधिक पाणी पिण्यामुळे आपल्या शरिरात पुरेशी ऊर्जा मिळते. जर आपले शरिर पुरेसे हायड्रेटेड नसेल तर यामुळे कोणत्याही शारिरीक व्याधीला निमंत्रण मिळू शकते.

4 / 5
सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिल्यास शरीरात नव्या पेशी तयार होतात. तसेच स्नायूंमध्ये कोणत्याही प्रकारचे दुखणे असेल तर ते दूर होते. याशिवाय स्नायू आणखी मजबूत होतात.

सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिल्यास शरीरात नव्या पेशी तयार होतात. तसेच स्नायूंमध्ये कोणत्याही प्रकारचे दुखणे असेल तर ते दूर होते. याशिवाय स्नायू आणखी मजबूत होतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.