AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : उन्हात निरोगी राहण्यासाठी सूर्यप्रकाशित पाणी प्या, वाचा फायदेच फायदे!

सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा प्रमुख स्त्रोत आहे. आयुर्वेदातही सूर्यप्रकाशाला अधिक महत्त्व आहे. असे मानले जाते की सूर्यकिरणांमध्ये रोग दूर करण्याची शक्ती असते. म्हणूनच आयुर्वेदातसूर्यप्रकाशित पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.सूर्यप्रकाशित पाण्यासाठी पाण्याने भरलेल्या बाटल्याकिंवा जार किमान 6 तास सूर्यप्रकाशात ठेवावेत. याला आयुर्वेदात सूर्य उपचार असे म्हणतात.

| Edited By: | Updated on: Apr 06, 2022 | 6:00 AM
Share
सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा प्रमुख स्त्रोत आहे. आयुर्वेदातही सूर्यप्रकाशाला अधिक महत्त्व आहे. असे मानले जाते की सूर्यकिरणांमध्ये रोग दूर करण्याची शक्ती असते. म्हणूनच आयुर्वेदातसूर्यप्रकाशित पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा प्रमुख स्त्रोत आहे. आयुर्वेदातही सूर्यप्रकाशाला अधिक महत्त्व आहे. असे मानले जाते की सूर्यकिरणांमध्ये रोग दूर करण्याची शक्ती असते. म्हणूनच आयुर्वेदातसूर्यप्रकाशित पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

1 / 5
सूर्यप्रकाशित पाण्यासाठी पाण्याने भरलेल्या बाटल्या किंवा जार किमान 6 तास सूर्यप्रकाशात ठेवावेत. याला आयुर्वेदात सूर्य उपचार असे म्हणतात.

सूर्यप्रकाशित पाण्यासाठी पाण्याने भरलेल्या बाटल्या किंवा जार किमान 6 तास सूर्यप्रकाशात ठेवावेत. याला आयुर्वेदात सूर्य उपचार असे म्हणतात.

2 / 5
आयुर्वेदानुसार हे पाणी एकंदर आरोग्य सुधारण्यास मदत करते. या पाण्यात अँटी व्हायरल, अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीर आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर असतात.

आयुर्वेदानुसार हे पाणी एकंदर आरोग्य सुधारण्यास मदत करते. या पाण्यात अँटी व्हायरल, अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे शरीर आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर असतात.

3 / 5
अपचन, छातीत जळजळ, अल्सर आणि आतड्यांसंबंधी आरोग्यासाठीही हे पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. सूर्य हा व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत आहे. याच पाण्यात व्हिटॅमिन डी देखील आढळते.

अपचन, छातीत जळजळ, अल्सर आणि आतड्यांसंबंधी आरोग्यासाठीही हे पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. सूर्य हा व्हिटॅमिन डीचा मुख्य स्त्रोत आहे. याच पाण्यात व्हिटॅमिन डी देखील आढळते.

4 / 5
उन्हाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशनची असते. ही समस्या टाळण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सूर्यप्रकाशित पाणी प्या. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)

उन्हाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशनची असते. ही समस्या टाळण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सूर्यप्रकाशित पाणी प्या. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)

5 / 5
Follow Us
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.