AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stress | या खास टिप्स फाॅलो करा आणि आयुष्यातील तणाव दूर करा!

तणावामुळे झोप न लागणे, भूक न लागणे, तहान न लागणे यासारख्या इतर समस्याही सुरू होतात. तुम्हालाही ऑफिसमध्ये तणाव वाटत असेल, तर काही टिप्स फाॅलो करून तुम्ही तणाव कमी करून नक्कीच स्वत:ला निरोगी ठेऊ शकता. या टिप्स नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात. बऱ्याच वेळा कामाच्या ताणामुळे आपला राग वाढतो. अशावेळी आपण थोडा ब्रेक घेऊन दोन मिनिटे चालायला हवे.

| Edited By: | Updated on: May 15, 2022 | 9:15 AM
Share
ऑफिसमधील कामाच्या ताणामुळे तणाव निर्माण होतो. आजकाल कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये खूप मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे ताण-तणाव सामान्य बाब झाली आहे. ऑफिसमध्ये कामाच्या जास्त दबावामुळे व्यक्ती केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील पूर्णपणे थकतो. ऑफिसमधील तणावामुळे स्वभावात बदल होऊन चिडचिडा स्वभाव माणसाचा बनत जातो. मग घर असो किंवा आॅफिस चिडचिड काही कमी होत नाही. मात्र, हे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे.

ऑफिसमधील कामाच्या ताणामुळे तणाव निर्माण होतो. आजकाल कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये खूप मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे ताण-तणाव सामान्य बाब झाली आहे. ऑफिसमध्ये कामाच्या जास्त दबावामुळे व्यक्ती केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील पूर्णपणे थकतो. ऑफिसमधील तणावामुळे स्वभावात बदल होऊन चिडचिडा स्वभाव माणसाचा बनत जातो. मग घर असो किंवा आॅफिस चिडचिड काही कमी होत नाही. मात्र, हे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे.

1 / 5
तणावामुळे झोप न लागणे, भूक न लागणे, तहान न लागणे यासारख्या इतर समस्याही सुरू होतात. तुम्हालाही ऑफिसमध्ये तणाव वाटत असेल, तर काही टिप्स फाॅलो करून तुम्ही तणाव कमी करून नक्कीच स्वत:ला निरोगी ठेऊ शकता. या टिप्स नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

तणावामुळे झोप न लागणे, भूक न लागणे, तहान न लागणे यासारख्या इतर समस्याही सुरू होतात. तुम्हालाही ऑफिसमध्ये तणाव वाटत असेल, तर काही टिप्स फाॅलो करून तुम्ही तणाव कमी करून नक्कीच स्वत:ला निरोगी ठेऊ शकता. या टिप्स नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

2 / 5
बऱ्याच वेळा कामाच्या ताणामुळे आपला राग वाढतो. अशावेळी आपण थोडा ब्रेक घेऊन दोन मिनिटे चालायला हवे. यामुळे ताण कमी होतो आणि परत एकदा तुमचा मूड फ्रेश होतो. जेंव्हा ताण जास्त असतो, अशावेळी काॅलवर बोलणे टाळाच.

बऱ्याच वेळा कामाच्या ताणामुळे आपला राग वाढतो. अशावेळी आपण थोडा ब्रेक घेऊन दोन मिनिटे चालायला हवे. यामुळे ताण कमी होतो आणि परत एकदा तुमचा मूड फ्रेश होतो. जेंव्हा ताण जास्त असतो, अशावेळी काॅलवर बोलणे टाळाच.

3 / 5
ऑफिसमध्ये तुमची एखाद्या व्यक्तीशी घट्ट मैत्री झाली असेल आणि तुम्ही नेहमी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असाल. परंतु यामुळे तुमच्या कामाचा ताण वाढेल, त्याचबरोबर तुमच्या टार्गेटवरही वाईट परिणाम होईल. तुम्ही तुमच्या कामात लक्ष देऊ शकणार नाहीत. यामुळेच आॅफिसमध्ये मैत्री जरी झाली तरीही आपल्या कामावर अजिबात परिणाम होऊ देऊ नका.

ऑफिसमध्ये तुमची एखाद्या व्यक्तीशी घट्ट मैत्री झाली असेल आणि तुम्ही नेहमी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असाल. परंतु यामुळे तुमच्या कामाचा ताण वाढेल, त्याचबरोबर तुमच्या टार्गेटवरही वाईट परिणाम होईल. तुम्ही तुमच्या कामात लक्ष देऊ शकणार नाहीत. यामुळेच आॅफिसमध्ये मैत्री जरी झाली तरीही आपल्या कामावर अजिबात परिणाम होऊ देऊ नका.

4 / 5
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सतत काम केल्यामुळे शरीरावरच नव्हे तर मनावरही अतिरिक्त भार पडू लागतो. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना मधेच ब्रेक घ्यावा. जर तुम्हाला तणाव वाटत असेल तर बाहेर पडा आणि फिरायला जा थोड्या वेळ. तसेच तणाव कमी करण्यासाठी तुम्ही एक कप चहा देखील घेऊ शकता.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सतत काम केल्यामुळे शरीरावरच नव्हे तर मनावरही अतिरिक्त भार पडू लागतो. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना मधेच ब्रेक घ्यावा. जर तुम्हाला तणाव वाटत असेल तर बाहेर पडा आणि फिरायला जा थोड्या वेळ. तसेच तणाव कमी करण्यासाठी तुम्ही एक कप चहा देखील घेऊ शकता.

5 / 5
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.