AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care tips : साखरेची लालसा नियंत्रित करण्यासाठी ‘या’ महत्वाच्या टिप्स फाॅलो करा आणि निरोगी राहा!

नवीन वर्षाच्या सुरूवातीला आपण अनेक संकल्प करतो. त्यामध्ये विशेष करून वजन कमी करणे. वजन कमी करण्यासाठी गोड पदार्थ, मसालेदार पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे लागते. मात्र, अनेक उपाय करूनही हे पदार्थ खाणे आपण टाळू शकत नाहीत आणि याचाच परिणाम म्हणजे आपले वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते.

| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 11:05 AM
Share
नवीन वर्षाच्या सुरूवातीला आपण अनेक संकल्प करतो. त्यामध्ये विशेष करून वजन कमी करणे. वजन कमी करण्यासाठी गोड पदार्थ, मसालेदार पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे लागते. मात्र, अनेक उपाय करूनही हे पदार्थ खाणे आपण टाळू शकत नाहीत आणि याचाच परिणाम म्हणजे आपले वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्या फाॅलो करून तुम्ही साखरेच्या लालसेवर नियंत्रण मिळवू शकता.

नवीन वर्षाच्या सुरूवातीला आपण अनेक संकल्प करतो. त्यामध्ये विशेष करून वजन कमी करणे. वजन कमी करण्यासाठी गोड पदार्थ, मसालेदार पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे लागते. मात्र, अनेक उपाय करूनही हे पदार्थ खाणे आपण टाळू शकत नाहीत आणि याचाच परिणाम म्हणजे आपले वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्या फाॅलो करून तुम्ही साखरेच्या लालसेवर नियंत्रण मिळवू शकता.

1 / 5
अनेकांना डाएटिंग करताना फक्त फळे खायला आवडतात. पण असे केल्याने त्यांना भूक लागते. अनेक वेळा भुकेवर नियंत्रण राहत नाही आणि मिठाईचे सेवन केले जाते. जर आपल्याही असे होत असेल तर आपण त्यावेळी काजू खाल्ल्ये पाहिजेत. त्यामुळे पोट भरलेले राहते आणि साखरेची तल्लफ कमी होते.

अनेकांना डाएटिंग करताना फक्त फळे खायला आवडतात. पण असे केल्याने त्यांना भूक लागते. अनेक वेळा भुकेवर नियंत्रण राहत नाही आणि मिठाईचे सेवन केले जाते. जर आपल्याही असे होत असेल तर आपण त्यावेळी काजू खाल्ल्ये पाहिजेत. त्यामुळे पोट भरलेले राहते आणि साखरेची तल्लफ कमी होते.

2 / 5
जेव्हा तुम्हाला गोड खावेसे वाटेल, तेंव्हा पाणी प्या. त्यामुळे त्या काळात पोट भरेल आणि साखरेची तल्लफही राहणार नाही. पाणी पिणे हे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

जेव्हा तुम्हाला गोड खावेसे वाटेल, तेंव्हा पाणी प्या. त्यामुळे त्या काळात पोट भरेल आणि साखरेची तल्लफही राहणार नाही. पाणी पिणे हे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

3 / 5
तज्ज्ञांच्या मते, जर झोप पुरेशी घेतली नाही तर जास्त खाण्याची इच्छा होते. म्हणूनच दिवसभरात 6 ते 8 तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप घेतल्याने शरीरासाठी इतरही अनेक फायदे होतात.

तज्ज्ञांच्या मते, जर झोप पुरेशी घेतली नाही तर जास्त खाण्याची इच्छा होते. म्हणूनच दिवसभरात 6 ते 8 तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप घेतल्याने शरीरासाठी इतरही अनेक फायदे होतात.

4 / 5
बऱ्याच वेळा साखरेची तल्लफ पूर्ण झाली नाही तर रक्तातील साखरेची पातळी कमी होते. यामुळे नेहमीच पोट भरलेले ठेवा. जेणेकरून तुम्हाला साखरेची लालसा होणार नाही.

बऱ्याच वेळा साखरेची तल्लफ पूर्ण झाली नाही तर रक्तातील साखरेची पातळी कमी होते. यामुळे नेहमीच पोट भरलेले ठेवा. जेणेकरून तुम्हाला साखरेची लालसा होणार नाही.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.