AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coconut Water : उष्णतेपासून वाचण्यासाठी नारळ पाणी हा सर्वोत्तम उपाय! तुम्हाला माहीत आहे का याबद्दल?

उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन आहे. रोज सकाळी एक ग्लास नारळाचे पाणी प्यायल्याने दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे त्वचा आणि केस गळतात. तापमान वाढल्याने निर्जलीकरणाचा धोका वाढतो. ही परिस्थिती टाळा आणि सुंदर त्वचा आणि केसांसाठी नारळ पाणी नियमित प्या.

| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 12:33 PM
Share
उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन आहे. रोज सकाळी एक ग्लास नारळाचे पाणी प्यायल्याने दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते.

उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन आहे. रोज सकाळी एक ग्लास नारळाचे पाणी प्यायल्याने दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते.

1 / 5
उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे त्वचा आणि केस गळतात. तापमान वाढल्याने निर्जलीकरणाचा धोका वाढतो. ही परिस्थिती टाळा आणि सुंदर त्वचा आणि केसांसाठी नारळ पाणी नियमित प्या.

उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे त्वचा आणि केस गळतात. तापमान वाढल्याने निर्जलीकरणाचा धोका वाढतो. ही परिस्थिती टाळा आणि सुंदर त्वचा आणि केसांसाठी नारळ पाणी नियमित प्या.

2 / 5
उष्णतेमुळे पचनाच्या समस्या वाढतात. जर तुम्हालाही गॅस, छातीत जळजळ होत असेल तर नियमितपणे नारळ पाणी प्या. ऍसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर आहे.

उष्णतेमुळे पचनाच्या समस्या वाढतात. जर तुम्हालाही गॅस, छातीत जळजळ होत असेल तर नियमितपणे नारळ पाणी प्या. ऍसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर आहे.

3 / 5
नारळ पाणी उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासही उपयुक्त आहे. नारळाचे पाणी रक्तदाब कमी करून हृदय चांगले ठेवते. नारळाचे पाणी नियमितपणे प्यायल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

नारळ पाणी उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासही उपयुक्त आहे. नारळाचे पाणी रक्तदाब कमी करून हृदय चांगले ठेवते. नारळाचे पाणी नियमितपणे प्यायल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

4 / 5
जर तुम्हाला मधुमेह असेल तर नारळ पाणी प्या. नारळाचे पाणी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे फक्त उन्हाळ्यातच नाहीतर कोणत्याही हंगामात नारळाचा पाण्याचे सेवन करा.

जर तुम्हाला मधुमेह असेल तर नारळ पाणी प्या. नारळाचे पाणी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे फक्त उन्हाळ्यातच नाहीतर कोणत्याही हंगामात नारळाचा पाण्याचे सेवन करा.

5 / 5
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.