AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coconut Water : उष्णतेपासून वाचण्यासाठी नारळ पाणी हा सर्वोत्तम उपाय! तुम्हाला माहीत आहे का याबद्दल?

उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन आहे. रोज सकाळी एक ग्लास नारळाचे पाणी प्यायल्याने दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे त्वचा आणि केस गळतात. तापमान वाढल्याने निर्जलीकरणाचा धोका वाढतो. ही परिस्थिती टाळा आणि सुंदर त्वचा आणि केसांसाठी नारळ पाणी नियमित प्या.

| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 12:33 PM
Share
उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन आहे. रोज सकाळी एक ग्लास नारळाचे पाणी प्यायल्याने दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते.

उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन आहे. रोज सकाळी एक ग्लास नारळाचे पाणी प्यायल्याने दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते.

1 / 5
उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे त्वचा आणि केस गळतात. तापमान वाढल्याने निर्जलीकरणाचा धोका वाढतो. ही परिस्थिती टाळा आणि सुंदर त्वचा आणि केसांसाठी नारळ पाणी नियमित प्या.

उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे त्वचा आणि केस गळतात. तापमान वाढल्याने निर्जलीकरणाचा धोका वाढतो. ही परिस्थिती टाळा आणि सुंदर त्वचा आणि केसांसाठी नारळ पाणी नियमित प्या.

2 / 5
उष्णतेमुळे पचनाच्या समस्या वाढतात. जर तुम्हालाही गॅस, छातीत जळजळ होत असेल तर नियमितपणे नारळ पाणी प्या. ऍसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर आहे.

उष्णतेमुळे पचनाच्या समस्या वाढतात. जर तुम्हालाही गॅस, छातीत जळजळ होत असेल तर नियमितपणे नारळ पाणी प्या. ऍसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर आहे.

3 / 5
नारळ पाणी उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासही उपयुक्त आहे. नारळाचे पाणी रक्तदाब कमी करून हृदय चांगले ठेवते. नारळाचे पाणी नियमितपणे प्यायल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

नारळ पाणी उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासही उपयुक्त आहे. नारळाचे पाणी रक्तदाब कमी करून हृदय चांगले ठेवते. नारळाचे पाणी नियमितपणे प्यायल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

4 / 5
जर तुम्हाला मधुमेह असेल तर नारळ पाणी प्या. नारळाचे पाणी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे फक्त उन्हाळ्यातच नाहीतर कोणत्याही हंगामात नारळाचा पाण्याचे सेवन करा.

जर तुम्हाला मधुमेह असेल तर नारळ पाणी प्या. नारळाचे पाणी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे फक्त उन्हाळ्यातच नाहीतर कोणत्याही हंगामात नारळाचा पाण्याचे सेवन करा.

5 / 5
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.