AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये या 4 फळांचा आहारात समावेश करा आणि झटपट वजन कमी करा!

निरोगी राहण्यासाठी आपले वजन कमी आणि आपल्या BMI प्रमाणे असणे गरजेचे आहे. जर आपल्या शरीरातील चरबी वाढत राहिली आणि वजन सतत वाढत राहिले तर अनेक आजार आपल्याला होण्याची दाट शक्यता असते. यामुळे वजन कमी करणे खूप जास्त फायदेशीर आहे. विशेष म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये काही फळांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करूनही आपले वाढलेले वजन कमी करू शकतो.

| Edited By: | Updated on: Apr 12, 2022 | 12:23 PM
Share
निरोगी राहण्यासाठी आपले वजन कमी आणि आपल्या BMI प्रमाणे असणे गरजेचे आहे. जर आपल्या शरीरातील चरबी वाढत राहिली आणि वजन सतत वाढत राहिले तर अनेक आजार आपल्याला होण्याची दाट शक्यता असते. यामुळे वजन कमी करणे खूप जास्त फायदेशीर आहे. विशेष म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये काही फळांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करूनही आपले वाढलेले वजन कमी करू शकतो.

निरोगी राहण्यासाठी आपले वजन कमी आणि आपल्या BMI प्रमाणे असणे गरजेचे आहे. जर आपल्या शरीरातील चरबी वाढत राहिली आणि वजन सतत वाढत राहिले तर अनेक आजार आपल्याला होण्याची दाट शक्यता असते. यामुळे वजन कमी करणे खूप जास्त फायदेशीर आहे. विशेष म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या हंगामामध्ये काही फळांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करूनही आपले वाढलेले वजन कमी करू शकतो.

1 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की,काकडी खाणे आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. विशेष म्हणजे बाराही महिने काकडी आपल्याला बाजारामध्ये सहज मिळते. ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे आणि निरोगी राहिचे आहे. अशांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये काकडीचा समावेश करायला हवा.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की,काकडी खाणे आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. विशेष म्हणजे बाराही महिने काकडी आपल्याला बाजारामध्ये सहज मिळते. ज्यांना आपले वाढलेले वजन कमी करायचे आहे आणि निरोगी राहिचे आहे. अशांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये काकडीचा समावेश करायला हवा.

2 / 5
खरबूज हे उन्हाळ्यामध्ये सहज मिळणारे फळ आहे. विशेष म्हणजे खरबूज हे वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर मानले जाते. या फळामध्ये भरपूर पोषक असतात आणि त्यात पाण्याचे प्रमाणही जास्त असते. जीवनसत्त्व ए, बी, के, सी, जस्त आणि फायबरचे प्रमाण खरबूजामध्ये अधिक असते.

खरबूज हे उन्हाळ्यामध्ये सहज मिळणारे फळ आहे. विशेष म्हणजे खरबूज हे वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर मानले जाते. या फळामध्ये भरपूर पोषक असतात आणि त्यात पाण्याचे प्रमाणही जास्त असते. जीवनसत्त्व ए, बी, के, सी, जस्त आणि फायबरचे प्रमाण खरबूजामध्ये अधिक असते.

3 / 5
पिकलेल्या पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असते. व्हिटॅमिन सी उष्णतेमध्ये तुम्हाला दूर ठेवण्यास मदत करते. याशिवाय पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. पपईमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही आणि वजनही कमी होते.

पिकलेल्या पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असते. व्हिटॅमिन सी उष्णतेमध्ये तुम्हाला दूर ठेवण्यास मदत करते. याशिवाय पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. पपईमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही आणि वजनही कमी होते.

4 / 5
बऱ्याच लोकांचा समज आहे की, आंबा खाल्ल्याने वजन वाढते. मात्र, असे अजिबात नाहीये आपण आंब्याचा आहारामध्ये समावेश करूनही आपले वाढलेले वजन झटपट कमी करू शकतो. मात्र, आंब्याचा रस, ज्यूस आणि बाहेरील आंब्याचे पदार्थ खाणे टाळा. कारण यामध्ये साखर मोठ्या प्रमाणात टाकली जाते आणि त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.

बऱ्याच लोकांचा समज आहे की, आंबा खाल्ल्याने वजन वाढते. मात्र, असे अजिबात नाहीये आपण आंब्याचा आहारामध्ये समावेश करूनही आपले वाढलेले वजन झटपट कमी करू शकतो. मात्र, आंब्याचा रस, ज्यूस आणि बाहेरील आंब्याचे पदार्थ खाणे टाळा. कारण यामध्ये साखर मोठ्या प्रमाणात टाकली जाते आणि त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.

5 / 5
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो