AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips : लिंबाची पाने त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या त्याचे फायदे!

कामाचा ताण आणि थकवा यांचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. या समस्येवर मात करण्यासाठी लिंबाच्या पानांची मदत घ्या. एका भांड्यात लिंबाच्या पानांची पेस्ट ठेवा आणि त्यात दोन चमचे मध घाला. डोळ्याभोवती लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. जर तुम्हाला लिंबाच्या पानांचा क्लीन्सर म्हणून वापर करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला एलोवेरा जेल आणि पुदिन्याची पाने देखील लागतील. लिंबाच्या पानांचा अर्क घ्या आणि त्यात एक चमचा कोरफड जेल घाला.

| Edited By: | Updated on: Apr 17, 2022 | 3:26 PM
Share
कामाचा ताण आणि थकवा यांचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. या समस्येवर मात करण्यासाठी लिंबाच्या पानांची मदत घ्या. एका भांड्यात लिंबाच्या पानांची पेस्ट ठेवा आणि त्यात दोन चमचे मध घाला. डोळ्याभोवती लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

कामाचा ताण आणि थकवा यांचा परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. या समस्येवर मात करण्यासाठी लिंबाच्या पानांची मदत घ्या. एका भांड्यात लिंबाच्या पानांची पेस्ट ठेवा आणि त्यात दोन चमचे मध घाला. डोळ्याभोवती लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

1 / 5
जर तुम्हाला लिंबाच्या पानांचा क्लीन्सर म्हणून वापर करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला एलोवेरा जेल आणि पुदिन्याची पाने देखील लागतील. लिंबाच्या पानांचा अर्क घ्या आणि त्यात एक चमचा कोरफड जेल घाला. तसेच एक चमचा पुदिन्याच्या पानांचा रस घाला. ही पेस्ट कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.

जर तुम्हाला लिंबाच्या पानांचा क्लीन्सर म्हणून वापर करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला एलोवेरा जेल आणि पुदिन्याची पाने देखील लागतील. लिंबाच्या पानांचा अर्क घ्या आणि त्यात एक चमचा कोरफड जेल घाला. तसेच एक चमचा पुदिन्याच्या पानांचा रस घाला. ही पेस्ट कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.

2 / 5
मुलायम त्वचेसाठी लिंबाच्या पानांपासून बनवलेले लोशन वापरून पहा. खोबरेल तेल घ्या आणि त्यात लिंबाच्या पानांचा अर्क मिसळा आणि चेहरा आणि हातांना लावा. याचा नियमित वापर केल्याने तुमची त्वचा मुलायम होऊ शकते.

मुलायम त्वचेसाठी लिंबाच्या पानांपासून बनवलेले लोशन वापरून पहा. खोबरेल तेल घ्या आणि त्यात लिंबाच्या पानांचा अर्क मिसळा आणि चेहरा आणि हातांना लावा. याचा नियमित वापर केल्याने तुमची त्वचा मुलायम होऊ शकते.

3 / 5
लिंबाप्रमाणेच त्याची पाने देखील त्वचेवरील पिंपल्स दूर करण्यासाठी प्रभावी मानली जातात. पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्हाला लिंबाच्या पानांचा फेसपॅक बनवा. एका भांड्यात दोन ते तीन चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात लिंबाच्या पानांचा अर्क आणि मध मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्या.

लिंबाप्रमाणेच त्याची पाने देखील त्वचेवरील पिंपल्स दूर करण्यासाठी प्रभावी मानली जातात. पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्हाला लिंबाच्या पानांचा फेसपॅक बनवा. एका भांड्यात दोन ते तीन चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात लिंबाच्या पानांचा अर्क आणि मध मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून कोरडी होऊ द्या.

4 / 5
ऊन आणि उष्णतेमुळे त्वचेचा रंग निघून जातो, अशा स्थितीत त्वचा उजळण्यासाठी लिंबाच्या पानांची मदत घेऊ शकता. एक चमचा लिंबाच्या पानाच्या अर्कात थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

ऊन आणि उष्णतेमुळे त्वचेचा रंग निघून जातो, अशा स्थितीत त्वचा उजळण्यासाठी लिंबाच्या पानांची मदत घेऊ शकता. एक चमचा लिंबाच्या पानाच्या अर्कात थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.