AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : ‘हे’ खास फेसपॅक घरी तयार करा आणि हिवाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!

पावसाळा असो किंवा हिवाळा त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडण्याची सामान्य समस्या आहे. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी अनेकजण बाजारामधून उत्पादने खरेदी करतात. मात्र, म्हणावा तसा फरक पडत नाही. मात्र, कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकता.

| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 11:30 AM
Share
पावसाळा असो किंवा हिवाळा त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडण्याची सामान्य समस्या आहे. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी अनेकजण बाजारामधून उत्पादने खरेदी करतात. मात्र, म्हणावा तसा फरक पडत नाही. मात्र, कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकता.

पावसाळा असो किंवा हिवाळा त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडण्याची सामान्य समस्या आहे. कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी अनेकजण बाजारामधून उत्पादने खरेदी करतात. मात्र, म्हणावा तसा फरक पडत नाही. मात्र, कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकता.

1 / 4
आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण कोरफड वापरू शकता. यासाठी कोरफडच्या गरामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, कोरफड आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण कोरफड वापरू शकता. यासाठी कोरफडच्या गरामध्ये दोन चमचे लिंबाचा रस मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.

2 / 4
दररोज सकाळी अंघोळीच्या अगोदर आपण दोन चमचे लिंबाचा रस आणि हळद मिक्स करून चेहऱ्याला लावली पाहिजे. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते आणि त्वचा तजेलदार होते.

दररोज सकाळी अंघोळीच्या अगोदर आपण दोन चमचे लिंबाचा रस आणि हळद मिक्स करून चेहऱ्याला लावली पाहिजे. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होते आणि त्वचा तजेलदार होते.

3 / 4
हिवाळ्याच्या हंगामात आपण त्वचेला तूप लावले पाहिजे. तुपामध्ये असलेल्या घटकांमुळे आपली त्वचा मऊ आणि तजेलदार राहण्यास मदत होते. मात्र, शक्यतो रात्री झोपतानाच त्वचेला तूप लावले पाहिजे. यामुळे त्वचेवर धूळ बसणार नाही.

हिवाळ्याच्या हंगामात आपण त्वचेला तूप लावले पाहिजे. तुपामध्ये असलेल्या घटकांमुळे आपली त्वचा मऊ आणि तजेलदार राहण्यास मदत होते. मात्र, शक्यतो रात्री झोपतानाच त्वचेला तूप लावले पाहिजे. यामुळे त्वचेवर धूळ बसणार नाही.

4 / 4
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.