AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन राज्यांमध्ये विभागलेले रेल्वे स्टेशन…! महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये… कसं चालतं काम?

भारतात असे एक रेल्वे स्टेशन आहे. जे रेल्वे स्टेशन दोन राज्यांमध्ये आहे. या स्टेशनची खास गोष्ट म्हणजे या स्टेशनचा अर्धा भाग गुजरातमध्ये आहे आणि अर्धा महाराष्ट्रात आहे.

| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 8:15 AM
Share
संग्रहित छायाचित्र.

संग्रहित छायाचित्र.

1 / 5
नवापूरच्या रेल्वे स्टेशनचं वैशिष्ट्य हे आहे की स्टेशनचा अर्धा भाग गुजरातमध्ये येतो आणि दुसरा भाग महाराष्ट्रात येतो. एवढेच नाही तर या रेल्वे स्थानकावर एक खुर्चीही ठेवण्यात आली आहे. त्या खुर्चीवर महाराष्ट्र आणि गुजरात असा उल्लेख करण्यात आला आहे.

नवापूरच्या रेल्वे स्टेशनचं वैशिष्ट्य हे आहे की स्टेशनचा अर्धा भाग गुजरातमध्ये येतो आणि दुसरा भाग महाराष्ट्रात येतो. एवढेच नाही तर या रेल्वे स्थानकावर एक खुर्चीही ठेवण्यात आली आहे. त्या खुर्चीवर महाराष्ट्र आणि गुजरात असा उल्लेख करण्यात आला आहे.

2 / 5
गुजरात आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी नवापूरचं रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं. दोन राज्यांच्या निर्मितीनंतर या स्टेशनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे या रेल्वे स्टेशनचा कारभार दोन राज्यांमधून चालतो.  (प्रतिकात्मक फोटो)

गुजरात आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी नवापूरचं रेल्वे स्टेशन बांधण्यात आलं. दोन राज्यांच्या निर्मितीनंतर या स्टेशनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे या रेल्वे स्टेशनचा कारभार दोन राज्यांमधून चालतो. (प्रतिकात्मक फोटो)

3 / 5
नवापूरच्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना ट्रेन पकडायला गुजरातमध्ये जावं लागतं. तर, तिकीट घ्यायला महाराष्ट्रात यावं लागतं. रेल्वेचे प्लॅटफॉर्म गुजरातमध्ये आहे तर कार्यालय महाराष्ट्राच्या हद्दीत आहेत. (प्रतिकात्मक फोटो)

नवापूरच्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना ट्रेन पकडायला गुजरातमध्ये जावं लागतं. तर, तिकीट घ्यायला महाराष्ट्रात यावं लागतं. रेल्वेचे प्लॅटफॉर्म गुजरातमध्ये आहे तर कार्यालय महाराष्ट्राच्या हद्दीत आहेत. (प्रतिकात्मक फोटो)

4 / 5
railway

railway

5 / 5
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.