AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Water Melon : कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिता का? असे परिणाम होण्याची शक्यता

उन्हाळा आला की कलिंगड खाण्याची ओढ लागते. कारण कलिंगड डिहायड्रेशन रोखते. उन्हाळ्यात लोकांना टरबूज खायला आवडते. चवीव्यतिरिक्त, ते आरोग्यासाठी देखील खूप चांगले आहे. पण, टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास काय होते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात.

| Updated on: May 05, 2025 | 8:24 PM
Share
कलिंगडमध्ये अनेक पौष्टीक गुणधर्म आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. कारण यात जीवनसत्त्व अ आणि क, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फायबर आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. जळजळ आणि उष्णता कमी करते. तज्ज्ञ म्हणतात की कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

कलिंगडमध्ये अनेक पौष्टीक गुणधर्म आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. कारण यात जीवनसत्त्व अ आणि क, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फायबर आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. जळजळ आणि उष्णता कमी करते. तज्ज्ञ म्हणतात की कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

1 / 5
कलिंगडातील जीवनसत्व अ मुळे दृष्टी सुधारते, तर जीवनसत्व क मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. वारंवार कलिंगड खाल्ल्याने घसा खवखवणे, पाणी साचणे आणि डिहायड्रेशन यासारख्या समस्या टाळता येतात. पण कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

कलिंगडातील जीवनसत्व अ मुळे दृष्टी सुधारते, तर जीवनसत्व क मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. वारंवार कलिंगड खाल्ल्याने घसा खवखवणे, पाणी साचणे आणि डिहायड्रेशन यासारख्या समस्या टाळता येतात. पण कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

2 / 5
कलिंगड खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.  जास्त कलिंगड खाल्ले आणि त्यावर पाणी प्यायल्याने तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरेल. तसेच, कलिंगड  खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने आतड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

कलिंगड खाताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जास्त कलिंगड खाल्ले आणि त्यावर पाणी प्यायल्याने तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर होण्याऐवजी हानिकारक ठरेल. तसेच, कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने आतड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

3 / 5
कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने कॉलरा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे, आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, मधुमेह असलेल्या लोकांनी कलिंगड कमी प्रमाणात खावे. तसेच, ज्या लोकांना पोटात पाणी साचण्याची समस्या आहे त्यांनाही कमी प्रमाणात कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो.

कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने कॉलरा होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे, आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, मधुमेह असलेल्या लोकांनी कलिंगड कमी प्रमाणात खावे. तसेच, ज्या लोकांना पोटात पाणी साचण्याची समस्या आहे त्यांनाही कमी प्रमाणात कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो.

4 / 5
आयुर्वेदानुसार, कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. कलिंगडमध्ये पोटॅशियम असते. यामुळे किडनी रुग्णांना धोका निर्माण होऊ शकतो. मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांनी पोटॅशियम संतुलनाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

आयुर्वेदानुसार, कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. कलिंगडमध्ये पोटॅशियम असते. यामुळे किडनी रुग्णांना धोका निर्माण होऊ शकतो. मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांनी पोटॅशियम संतुलनाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

5 / 5
Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?