AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : उन्हाळ्यात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय करा आणि निरोगी राहा!

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तरीही गोड खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही ताजी फळे खाऊ शकता. कलिंगड खाल्ल्याने साखरेची पातळी वाढत नाही आणि शरीर हायड्रेट राहते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगडचा आहारात समावेश करा. तुम्हाला ऐकून आर्श्चय वाटेल, मात्र आंब्याच्या पानांचे सेवन करूनही आपण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेऊ शकतो. आंब्याची पाने उकळवा आणि रात्रभर तसेच ठेवा.

| Updated on: Apr 11, 2022 | 9:13 AM
Share
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तरीही गोड खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही ताजी फळे खाऊ शकता. कलिंगड खाल्ल्याने साखरेची पातळी वाढत नाही आणि शरीर हायड्रेट राहते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगडचा आहारात समावेश करा.

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तरीही गोड खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही ताजी फळे खाऊ शकता. कलिंगड खाल्ल्याने साखरेची पातळी वाढत नाही आणि शरीर हायड्रेट राहते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगडचा आहारात समावेश करा.

1 / 5
तुम्हाला ऐकून आर्श्चय वाटेल, मात्र आंब्याच्या पानांचे सेवन करूनही आपण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेऊ शकतो. आंब्याची पाने उकळवा आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी उपाशी पोटी प्या. यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीचे टेन्शन कमी होईल.

तुम्हाला ऐकून आर्श्चय वाटेल, मात्र आंब्याच्या पानांचे सेवन करूनही आपण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेऊ शकतो. आंब्याची पाने उकळवा आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी उपाशी पोटी प्या. यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीचे टेन्शन कमी होईल.

2 / 5
उन्हाळ्यात चहा पिणे चांगले मानले जात नसले तरी साखरेच्या रुग्णांनी हर्बल चहाचे सेवन करावे. हे रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. तसेच वजन कमी होण्यासही मदत होते.

उन्हाळ्यात चहा पिणे चांगले मानले जात नसले तरी साखरेच्या रुग्णांनी हर्बल चहाचे सेवन करावे. हे रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. तसेच वजन कमी होण्यासही मदत होते.

3 / 5
निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे तणाव निर्माण होतो आणि अशा स्थितीत साखरेची पातळी वाढू शकते. तज्ञांच्या मते, आपण सर्वांनी किमान 8 तासांची झोप घेतली पाहिजे.

निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे तणाव निर्माण होतो आणि अशा स्थितीत साखरेची पातळी वाढू शकते. तज्ञांच्या मते, आपण सर्वांनी किमान 8 तासांची झोप घेतली पाहिजे.

4 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, योगा करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. योगामुळे आतून निरोगी राहण्यासोबतच हे आपल्याला दिवसभर सक्रिय ठेवते. योगासने केल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते, असे संशोधनातून समोर आले आहे. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, योगा करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. योगामुळे आतून निरोगी राहण्यासोबतच हे आपल्याला दिवसभर सक्रिय ठेवते. योगासने केल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते, असे संशोधनातून समोर आले आहे. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?