AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : उन्हाळ्यात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय करा आणि निरोगी राहा!

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तरीही गोड खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही ताजी फळे खाऊ शकता. कलिंगड खाल्ल्याने साखरेची पातळी वाढत नाही आणि शरीर हायड्रेट राहते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगडचा आहारात समावेश करा. तुम्हाला ऐकून आर्श्चय वाटेल, मात्र आंब्याच्या पानांचे सेवन करूनही आपण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेऊ शकतो. आंब्याची पाने उकळवा आणि रात्रभर तसेच ठेवा.

| Updated on: Apr 11, 2022 | 9:13 AM
Share
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तरीही गोड खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही ताजी फळे खाऊ शकता. कलिंगड खाल्ल्याने साखरेची पातळी वाढत नाही आणि शरीर हायड्रेट राहते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगडचा आहारात समावेश करा.

जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तरीही गोड खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही ताजी फळे खाऊ शकता. कलिंगड खाल्ल्याने साखरेची पातळी वाढत नाही आणि शरीर हायड्रेट राहते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगडचा आहारात समावेश करा.

1 / 5
तुम्हाला ऐकून आर्श्चय वाटेल, मात्र आंब्याच्या पानांचे सेवन करूनही आपण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेऊ शकतो. आंब्याची पाने उकळवा आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी उपाशी पोटी प्या. यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीचे टेन्शन कमी होईल.

तुम्हाला ऐकून आर्श्चय वाटेल, मात्र आंब्याच्या पानांचे सेवन करूनही आपण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेऊ शकतो. आंब्याची पाने उकळवा आणि रात्रभर तसेच ठेवा. सकाळी उठल्यावर हे पाणी उपाशी पोटी प्या. यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीचे टेन्शन कमी होईल.

2 / 5
उन्हाळ्यात चहा पिणे चांगले मानले जात नसले तरी साखरेच्या रुग्णांनी हर्बल चहाचे सेवन करावे. हे रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. तसेच वजन कमी होण्यासही मदत होते.

उन्हाळ्यात चहा पिणे चांगले मानले जात नसले तरी साखरेच्या रुग्णांनी हर्बल चहाचे सेवन करावे. हे रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि दिवसभर शरीरात ऊर्जा राहते. तसेच वजन कमी होण्यासही मदत होते.

3 / 5
निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे तणाव निर्माण होतो आणि अशा स्थितीत साखरेची पातळी वाढू शकते. तज्ञांच्या मते, आपण सर्वांनी किमान 8 तासांची झोप घेतली पाहिजे.

निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. अपुऱ्या झोपेमुळे तणाव निर्माण होतो आणि अशा स्थितीत साखरेची पातळी वाढू शकते. तज्ञांच्या मते, आपण सर्वांनी किमान 8 तासांची झोप घेतली पाहिजे.

4 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, योगा करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. योगामुळे आतून निरोगी राहण्यासोबतच हे आपल्याला दिवसभर सक्रिय ठेवते. योगासने केल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते, असे संशोधनातून समोर आले आहे. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, योगा करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. योगामुळे आतून निरोगी राहण्यासोबतच हे आपल्याला दिवसभर सक्रिय ठेवते. योगासने केल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते, असे संशोधनातून समोर आले आहे. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.