AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss | हे 3 डिटॉक्स पेय शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात, जाणून घ्या याबद्दल!

डिटॉक्स पेय पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यासही मदत होते. हे पेय आपल्याला दिवसभर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या पेयांचा आहारात समावेश करू शकता, चला जाणून घेऊया. सफरचंदाचे काही तुकडे, दालचिनी, लिंबाचा रस आणि पाणी लागेल. यासाठी सफरचंदाचे तुकडे एका भांड्यात ठेवा.

| Edited By: | Updated on: May 18, 2022 | 8:26 AM
Share
आजकाल बहुतेक लोकांना वाढलेल्या वजनाचे प्रचंड टेन्शन आहे. व्यायामाचा अभाव आणि अस्वस्थ आहार यामुळे वजन वाढण्याची समस्या चांगलीच वाढली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करतात. मात्र, तरीही म्हणावे तसे वजन काही कमी होत नाही. मात्र, वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स पेय फायदेशीर ठरतात.

आजकाल बहुतेक लोकांना वाढलेल्या वजनाचे प्रचंड टेन्शन आहे. व्यायामाचा अभाव आणि अस्वस्थ आहार यामुळे वजन वाढण्याची समस्या चांगलीच वाढली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करतात. मात्र, तरीही म्हणावे तसे वजन काही कमी होत नाही. मात्र, वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स पेय फायदेशीर ठरतात.

1 / 5
डिटॉक्स पेय पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यासही मदत होते. हे पेय आपल्याला दिवसभर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या पेयांचा आहारात समावेश करू शकता, चला जाणून घेऊया.

डिटॉक्स पेय पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यासही मदत होते. हे पेय आपल्याला दिवसभर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या पेयांचा आहारात समावेश करू शकता, चला जाणून घेऊया.

2 / 5
सफरचंदाचे काही तुकडे, दालचिनी, लिंबाचा रस आणि पाणी लागेल. यासाठी सफरचंदाचे तुकडे एका भांड्यात ठेवा. त्यात पाणी घाला. आता त्यात दालचिनी आणि लिंबाचा रस मिसळा, ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

सफरचंदाचे काही तुकडे, दालचिनी, लिंबाचा रस आणि पाणी लागेल. यासाठी सफरचंदाचे तुकडे एका भांड्यात ठेवा. त्यात पाणी घाला. आता त्यात दालचिनी आणि लिंबाचा रस मिसळा, ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

3 / 5
काकडीत 90 टक्के पाणी असते. उन्हाळ्यात याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यात अनेक पोषक घटक असतात. त्यात व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम अ, काकडीचे डिटॉक्स पेय बनवण्यासाठी तुम्हाला काकडीचे काही तुकडे, काळे मीठ, लिंबाचा रस, पाणी आणि पुदिन्याची पाने आवश्यक आहेत.

काकडीत 90 टक्के पाणी असते. उन्हाळ्यात याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यात अनेक पोषक घटक असतात. त्यात व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम अ, काकडीचे डिटॉक्स पेय बनवण्यासाठी तुम्हाला काकडीचे काही तुकडे, काळे मीठ, लिंबाचा रस, पाणी आणि पुदिन्याची पाने आवश्यक आहेत.

4 / 5
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. ते आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, ते तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. लिंबाचे पेय पिल्याने आपले वजन कमी होण्यासही मदत होते. यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी लिंबाच्या खास पेयाचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा.

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. ते आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, ते तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. लिंबाचे पेय पिल्याने आपले वजन कमी होण्यासही मदत होते. यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी लिंबाच्या खास पेयाचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.