Weight Loss | हे 3 डिटॉक्स पेय शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात, जाणून घ्या याबद्दल!

डिटॉक्स पेय पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यासही मदत होते. हे पेय आपल्याला दिवसभर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या पेयांचा आहारात समावेश करू शकता, चला जाणून घेऊया. सफरचंदाचे काही तुकडे, दालचिनी, लिंबाचा रस आणि पाणी लागेल. यासाठी सफरचंदाचे तुकडे एका भांड्यात ठेवा.

| Updated on: May 18, 2022 | 8:26 AM
आजकाल बहुतेक लोकांना वाढलेल्या वजनाचे प्रचंड टेन्शन आहे. व्यायामाचा अभाव आणि अस्वस्थ आहार यामुळे वजन वाढण्याची समस्या चांगलीच वाढली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करतात. मात्र, तरीही म्हणावे तसे वजन काही कमी होत नाही. मात्र, वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स पेय फायदेशीर ठरतात.

आजकाल बहुतेक लोकांना वाढलेल्या वजनाचे प्रचंड टेन्शन आहे. व्यायामाचा अभाव आणि अस्वस्थ आहार यामुळे वजन वाढण्याची समस्या चांगलीच वाढली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करतात. मात्र, तरीही म्हणावे तसे वजन काही कमी होत नाही. मात्र, वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स पेय फायदेशीर ठरतात.

1 / 5
डिटॉक्स पेय पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यासही मदत होते. हे पेय आपल्याला दिवसभर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या पेयांचा आहारात समावेश करू शकता, चला जाणून घेऊया.

डिटॉक्स पेय पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यासही मदत होते. हे पेय आपल्याला दिवसभर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या पेयांचा आहारात समावेश करू शकता, चला जाणून घेऊया.

2 / 5
सफरचंदाचे काही तुकडे, दालचिनी, लिंबाचा रस आणि पाणी लागेल. यासाठी सफरचंदाचे तुकडे एका भांड्यात ठेवा. त्यात पाणी घाला. आता त्यात दालचिनी आणि लिंबाचा रस मिसळा, ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

सफरचंदाचे काही तुकडे, दालचिनी, लिंबाचा रस आणि पाणी लागेल. यासाठी सफरचंदाचे तुकडे एका भांड्यात ठेवा. त्यात पाणी घाला. आता त्यात दालचिनी आणि लिंबाचा रस मिसळा, ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

3 / 5
काकडीत 90 टक्के पाणी असते. उन्हाळ्यात याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यात अनेक पोषक घटक असतात. त्यात व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम अ, काकडीचे डिटॉक्स पेय बनवण्यासाठी तुम्हाला काकडीचे काही तुकडे, काळे मीठ, लिंबाचा रस, पाणी आणि पुदिन्याची पाने आवश्यक आहेत.

काकडीत 90 टक्के पाणी असते. उन्हाळ्यात याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यात अनेक पोषक घटक असतात. त्यात व्हिटॅमिन बी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम अ, काकडीचे डिटॉक्स पेय बनवण्यासाठी तुम्हाला काकडीचे काही तुकडे, काळे मीठ, लिंबाचा रस, पाणी आणि पुदिन्याची पाने आवश्यक आहेत.

4 / 5
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. ते आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, ते तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. लिंबाचे पेय पिल्याने आपले वजन कमी होण्यासही मदत होते. यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी लिंबाच्या खास पेयाचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा.

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते. ते आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, ते तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. लिंबाचे पेय पिल्याने आपले वजन कमी होण्यासही मदत होते. यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी लिंबाच्या खास पेयाचा आहारामध्ये नक्कीच समावेश करा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.