AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवल्याबरोबर डुलकी का लागते?; ‘ही’ 5 कारणं माहीत हवीतच!

शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. जी अन्नातून मिळते. खरं तर, जेव्हा आपण खातो तेव्हा आपले अन्न ग्लुकोजमध्ये रुपांतरित होते म्हणजेच ऊर्जा आपल्या पाचन तंत्रापर्यंत पोहोचताच. अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लूकागॉन आणि अमायलीन कार्य करतात.

| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 2:25 PM
Share
शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. जी अन्नातून मिळते. खरं तर, जेव्हा आपण खातो तेव्हा आपले अन्न ग्लुकोजमध्ये रुपांतरित होते म्हणजेच ऊर्जा आपल्या पाचन तंत्रापर्यंत पोहोचताच. अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लूकागॉन आणि अमायलीन कार्य करतात. हे हार्मोन्स मेंदूला डुलकी घेण्याचा सिग्नल देतात. ज्यामुळे व्यक्तीला सुस्ती वाटते आणि झोप आल्यासारखे वाटते.

शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. जी अन्नातून मिळते. खरं तर, जेव्हा आपण खातो तेव्हा आपले अन्न ग्लुकोजमध्ये रुपांतरित होते म्हणजेच ऊर्जा आपल्या पाचन तंत्रापर्यंत पोहोचताच. अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लूकागॉन आणि अमायलीन कार्य करतात. हे हार्मोन्स मेंदूला डुलकी घेण्याचा सिग्नल देतात. ज्यामुळे व्यक्तीला सुस्ती वाटते आणि झोप आल्यासारखे वाटते.

1 / 5
हाय प्रोटीन, पालक, टोफू, सोया, अंडी, पनीर इत्यादी प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन एमिनो आम्ल आढळते. जेवणात जेवढे जास्त ट्रिप्टोफान तेवढेच शरीरात झोपेचे नियमन करणारे सेरोटोनिनचे प्रमाण जास्त असते. सेरोटोनिनची पातळी वाढल्याने डुलकी लागते.

हाय प्रोटीन, पालक, टोफू, सोया, अंडी, पनीर इत्यादी प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन एमिनो आम्ल आढळते. जेवणात जेवढे जास्त ट्रिप्टोफान तेवढेच शरीरात झोपेचे नियमन करणारे सेरोटोनिनचे प्रमाण जास्त असते. सेरोटोनिनची पातळी वाढल्याने डुलकी लागते.

2 / 5
प्रत्येक व्यक्तीला 8 ते 9 तासांची झोप आवश्यक असते. रात्रीची झोप तुम्हाला दिवसभर ऊर्जा देते. पण जर तुम्हाला काही कारणामुळे रात्री झोप पूर्ण करता आली नसेल तर दिवसा आळस येतो आणि झोप येते. अशा परिस्थितीत, अन्न खाल्ल्यानंतर झोप खूप वेगाने येते आणि काम करणे कठीण होते. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेण्याची सवय लावा.

प्रत्येक व्यक्तीला 8 ते 9 तासांची झोप आवश्यक असते. रात्रीची झोप तुम्हाला दिवसभर ऊर्जा देते. पण जर तुम्हाला काही कारणामुळे रात्री झोप पूर्ण करता आली नसेल तर दिवसा आळस येतो आणि झोप येते. अशा परिस्थितीत, अन्न खाल्ल्यानंतर झोप खूप वेगाने येते आणि काम करणे कठीण होते. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेण्याची सवय लावा.

3 / 5
अन्नामध्ये जास्त साखरेचे सेवन केल्याने खूप झोप येते आणि कधीकधी काही औषधांमुळे झोप आणि सुस्ती येते. जेवण झाल्यावर झोप लवकर येऊ लागते. जर आपल्याला डुलकीची समस्या दूर करायची असेल तर आपण अन्नामध्ये साखरेचे प्रमाण कमी घेतले पाहिजे.

अन्नामध्ये जास्त साखरेचे सेवन केल्याने खूप झोप येते आणि कधीकधी काही औषधांमुळे झोप आणि सुस्ती येते. जेवण झाल्यावर झोप लवकर येऊ लागते. जर आपल्याला डुलकीची समस्या दूर करायची असेल तर आपण अन्नामध्ये साखरेचे प्रमाण कमी घेतले पाहिजे.

4 / 5
प्रत्येक व्यक्तीला 8 ते 9  तासांची झोप आवश्यक असते. मात्र, सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकदा 8 ते 9  झोप घेण शक्य होत नाही. यामुळे काही काम करत असताना आपल्याला डुलकी लागते.

प्रत्येक व्यक्तीला 8 ते 9 तासांची झोप आवश्यक असते. मात्र, सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकदा 8 ते 9 झोप घेण शक्य होत नाही. यामुळे काही काम करत असताना आपल्याला डुलकी लागते.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.