AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवल्याबरोबर डुलकी का लागते?; ‘ही’ 5 कारणं माहीत हवीतच!

शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. जी अन्नातून मिळते. खरं तर, जेव्हा आपण खातो तेव्हा आपले अन्न ग्लुकोजमध्ये रुपांतरित होते म्हणजेच ऊर्जा आपल्या पाचन तंत्रापर्यंत पोहोचताच. अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लूकागॉन आणि अमायलीन कार्य करतात.

| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 2:25 PM
Share
शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. जी अन्नातून मिळते. खरं तर, जेव्हा आपण खातो तेव्हा आपले अन्न ग्लुकोजमध्ये रुपांतरित होते म्हणजेच ऊर्जा आपल्या पाचन तंत्रापर्यंत पोहोचताच. अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लूकागॉन आणि अमायलीन कार्य करतात. हे हार्मोन्स मेंदूला डुलकी घेण्याचा सिग्नल देतात. ज्यामुळे व्यक्तीला सुस्ती वाटते आणि झोप आल्यासारखे वाटते.

शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. जी अन्नातून मिळते. खरं तर, जेव्हा आपण खातो तेव्हा आपले अन्न ग्लुकोजमध्ये रुपांतरित होते म्हणजेच ऊर्जा आपल्या पाचन तंत्रापर्यंत पोहोचताच. अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लूकागॉन आणि अमायलीन कार्य करतात. हे हार्मोन्स मेंदूला डुलकी घेण्याचा सिग्नल देतात. ज्यामुळे व्यक्तीला सुस्ती वाटते आणि झोप आल्यासारखे वाटते.

1 / 5
हाय प्रोटीन, पालक, टोफू, सोया, अंडी, पनीर इत्यादी प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन एमिनो आम्ल आढळते. जेवणात जेवढे जास्त ट्रिप्टोफान तेवढेच शरीरात झोपेचे नियमन करणारे सेरोटोनिनचे प्रमाण जास्त असते. सेरोटोनिनची पातळी वाढल्याने डुलकी लागते.

हाय प्रोटीन, पालक, टोफू, सोया, अंडी, पनीर इत्यादी प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन एमिनो आम्ल आढळते. जेवणात जेवढे जास्त ट्रिप्टोफान तेवढेच शरीरात झोपेचे नियमन करणारे सेरोटोनिनचे प्रमाण जास्त असते. सेरोटोनिनची पातळी वाढल्याने डुलकी लागते.

2 / 5
प्रत्येक व्यक्तीला 8 ते 9 तासांची झोप आवश्यक असते. रात्रीची झोप तुम्हाला दिवसभर ऊर्जा देते. पण जर तुम्हाला काही कारणामुळे रात्री झोप पूर्ण करता आली नसेल तर दिवसा आळस येतो आणि झोप येते. अशा परिस्थितीत, अन्न खाल्ल्यानंतर झोप खूप वेगाने येते आणि काम करणे कठीण होते. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेण्याची सवय लावा.

प्रत्येक व्यक्तीला 8 ते 9 तासांची झोप आवश्यक असते. रात्रीची झोप तुम्हाला दिवसभर ऊर्जा देते. पण जर तुम्हाला काही कारणामुळे रात्री झोप पूर्ण करता आली नसेल तर दिवसा आळस येतो आणि झोप येते. अशा परिस्थितीत, अन्न खाल्ल्यानंतर झोप खूप वेगाने येते आणि काम करणे कठीण होते. त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेण्याची सवय लावा.

3 / 5
अन्नामध्ये जास्त साखरेचे सेवन केल्याने खूप झोप येते आणि कधीकधी काही औषधांमुळे झोप आणि सुस्ती येते. जेवण झाल्यावर झोप लवकर येऊ लागते. जर आपल्याला डुलकीची समस्या दूर करायची असेल तर आपण अन्नामध्ये साखरेचे प्रमाण कमी घेतले पाहिजे.

अन्नामध्ये जास्त साखरेचे सेवन केल्याने खूप झोप येते आणि कधीकधी काही औषधांमुळे झोप आणि सुस्ती येते. जेवण झाल्यावर झोप लवकर येऊ लागते. जर आपल्याला डुलकीची समस्या दूर करायची असेल तर आपण अन्नामध्ये साखरेचे प्रमाण कमी घेतले पाहिजे.

4 / 5
प्रत्येक व्यक्तीला 8 ते 9  तासांची झोप आवश्यक असते. मात्र, सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकदा 8 ते 9  झोप घेण शक्य होत नाही. यामुळे काही काम करत असताना आपल्याला डुलकी लागते.

प्रत्येक व्यक्तीला 8 ते 9 तासांची झोप आवश्यक असते. मात्र, सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकदा 8 ते 9 झोप घेण शक्य होत नाही. यामुळे काही काम करत असताना आपल्याला डुलकी लागते.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.